Breaking News

Yearly Archives: 2020

कर्जमाफीच्या दुसर्या यादीतही नाव न आल्याने शेतकर्याची आत्महत्या; फसव्या महाविकास आघाडीविरोधात शेतकरीवर्गात संताप

जालना : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या दुसर्‍या यादीतही नाव न आल्याने निराश होऊन जालन्यातील एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गजानन पुंजाजी वाघ (वरूड बु., ता. भोकरदन) असे या दुर्दैवी शेतकर्‍याचे नाव आहे. त्यामुळे फसव्या राज्य सरकारविरोधात शेतकरीवर्गातून संताप व्यक्त होत आहे. वाघ …

Read More »

निर्भयाच्या दोषींना अखेर 20 मार्चला होणार फाशी!; चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना फासावर चढविण्यासाठी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने चौथ्यांदा डेथ वॉरंट काढले आहे. पवन गुप्ता, अक्षय ठाकूर, विनय शर्मा आणि मुकेश या चौघांनाही 20 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता फासावर लटकवण्यात येणार आहे. या डेथ वॉरंटवर प्रतिक्रिया देताना दोषींचे वकील ए. …

Read More »

पाकिस्तानच्या चौक्या भारतीय सैन्याकडून उद्ध्वस्त

श्रीनगर : सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार्‍या पाकिस्तानला भारतीय सैन्याने चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय लष्कराने कुपवाडा सेक्टरच्या विरुद्ध दिशेला असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आणि तोफगोळे डागून उद्ध्वस्त केल्या. जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरांना घुसवण्यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू होते. पाकिस्तानकडून सतत गोळीबार केला जात होता. भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी यासंदर्भात …

Read More »

पाणजेत विद्युत प्रकाशझोतातील रजनी क्रिकेट स्पर्धा

उरण : वार्ताहर तालुक्यातील पाणजे येथे अक्कादेवी क्रिकेट क्लबच्या वतीने विद्युत प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला आमदार महेश बालदी यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. भाजप युवा नेते हरेश भोईर आणि सरपंच करिश्मा भोईर यांनी ही चारदिवसीय स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन तालुका अध्यक्ष …

Read More »

एका सामन्यात दोघे सामनावीर

केपटाऊन : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाचाविरुद्धची तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील दुसर्‍या सामन्यात विजय मिळवत यजमान दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकली. हा सामना झाल्यानंतर चक्क दोन खेळाडूंना सामनावीर पुरस्कार द्यावा लागला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे फार कमी प्रसंग आले आहेत जेव्हा एक नव्हे; तर दोन खेळाडूंना सामनावीर पुरस्कार द्यावा लागला. त्याचबरोबर एकाच संघातील दोन …

Read More »

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा : महाराष्ट्राकडून हिमाचल प्रदेशचा धुव्वा

जयपूर : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या पुरुषांनी शेवटच्या साखळी सामन्यात हिमाचल प्रदेशचा 46-20 असा धुव्वा उडवीत जोरदार आगेकूच केली. जयपूर कबड्डी असोसिएशनच्या वतीने पूर्णिमा विद्यापीठाच्या संकुलातील मॅटवर झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत हा पराक्रम केला. महाराष्ट्राच्या संघाने पहिल्या पाच मिनिटांतच हिमाचलवर लोण देत आपला इरादा स्पष्ट केला. 18व्या मिनिटाला दुसरा …

Read More »

सायकलिंगमध्ये श्रेयसीला रौप्यपदक

पनवेल : रामप्रहर वृत्त सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने वाशिम जिल्हा सायकलिंग असोसिएशनच्या वतीने दुसरी राज्यस्तरीय रोड सायकलिंग स्पर्धा नुकतीच वाशिममधील विठ्ठलवाडी भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नवीन पनवेल येथील श्रेयसी कांचन कोठेकर हिने रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत रौप्यपदक पटकाविले. स्पर्धेत महाराष्ट्रातील जिल्हा संघांचा समावेश होता. स्पर्धा …

Read More »

जलतरणपटू स्वराली म्हात्रेकडून धरमतर-गेट वे अंतर पोहून पार

पेण : प्रतिनिधी येथील जलतरणपटू स्वराली म्हात्रे हिने धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे 36 किमीचे सागरी अंतर 12 तास व 31 मिनिटांत पोहून नुकतेच पार केले. याबद्दल तिचे कौतुक होत आहे. स्वराली म्हात्रे हिने 3 मार्च रोजी पहाटे धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी अंतर पोहण्यास सुरुवात …

Read More »

महिला वर्ल्डकप : भारत अंतिम फेरीत; पावसामुळे इंग्लंडविरुद्धची सेमीफायनल रद्द

सिडनी : वृत्तसंस्था महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे भारतीय संघाने गट फेरीतील गुणांच्या आधारे अंतिम फेरीत प्रवेश केला. गट ‘अ’मध्ये असलेल्या भारतीय संघाने आठ गुणांसह अव्वल स्थान मिळवले होते, तर गट ‘ब‘मध्ये इंग्लंडचा संघ सहा गुणांसह दुसर्‍या स्थानावर …

Read More »

सहयोग गोशाळा एक स्तुत्य उपक्रम

आपल्या देशात गाय हा संवेदनशील विषय ठरला आहे. गोहत्येवरून वाद होत आहेत. गोवंशाचे संरक्षण व्हायला पाहिजे, असे सर्वच बोलत असतात. गोमाता हे हिंदू समाजाचे श्रध्दास्थान, परंतु श्रध्देच्या पलीकडे जाऊन भारतीय गोवंशाकडे पाहिले जात नाही.  गोवंशाची हत्या करू नये म्हणून सांगायचे, परंतु  गोवंशाचे  पालन व संवर्धन  करण्यासाठी कुणी पुढे येत नाही. …

Read More »