Breaking News

Monthly Archives: January 2021

‘दिबा’ : शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचे लढवय्ये नेते

महात्मा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे आंदोलन केले ते अहिंसावादी होते, परंतु ब्रिटीश सरकारने ते पायदळी तुडवून हिंसेचा मार्ग पत्कारून अनेक लोकांचे बळी घेतले. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आणि हिंदुस्थानला पारतंत्र्यातून मुक्त करून स्वातंत्र्य द्यावे लागले. त्याच धर्तीवर लोकनेते दि. बा. पाटील यांनी प्रकल्पग्रस्त, शेतकर्‍यांचे आंदोलन अहिंसात्मक मार्गाने केले, मात्र …

Read More »

राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

कामोठे भाजप कार्यालयात कार्यक्रम कामोठे : रामप्रहर वृत्त राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने कामोठे आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भाजप कामोठे मंडळ सरचिटणीस भास्कर दांडेकर यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. तसेच शिक्षक आघाडी समन्वयक शेखर …

Read More »

आदिवासी बांधवांना तीळगूळाचे वाटप

नगरसेविका चारुशीला घरत यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत यांचा वाढदिवस विविध सामजिक उपक्रम राबवून साजरा झाला. त्याअंतर्गत वाढदिवस आणि मकरसंक्रांती सणाचे औचित्यसाधून त्यांच्या वतीने आदिवासी वाडी आणि पोदी क्रमांक 1 येथे तील गूळचे वाटप करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पदाधिकारी …

Read More »

डॉ. दिप्ती पाटील करणार सुकापूरचा कायापालट

पनवेल : प्रतिनिधी इंजिनियर घडविणार्‍या डॉ. दिप्ती योगेश पाटील सुकापूर (पाली देवद) ग्रामपंचायतीत नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि महिलांच्या सबळीकरणासाठी प्रभाग 1 मधून भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवित आहेत. आपल्या शिक्षणाचा उपयोग येथील नागरिकांना व्हावा यासाठी आपण निवडणूक लढवित असल्याचे त्यांनी सांगितले. एका इंजिनियरींग महाविद्यालयाच्या डीन असलेल्या मूळच्या …

Read More »

रायगडात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी

299 मतदान केंद्रांवर एक लाख 77 हजार 383 मतदार बजावणार हक्क अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 299 मतदान केंद्रांवर 15 जानेवारी मतदान होणार आहे. या मतदान केंद्रांवर एक लाख 77 हजार 383 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी …

Read More »

नव्या पॉलिसीबाबत व्हॉट्सअ‍ॅपचे स्पष्टीकरण

मित्र-नातलगांसोबतची चॅटिंग ‘सेफ’बदल फक्त बिजनेस अकाऊंटसाठी नवी दिल्ली : वृत्तसंस्थानवीन प्रायव्हसी पॉलिसी आणल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर जगभरातून टीका होत असल्याने कंपनीने पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे. पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबीयांसोबत केलेल्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होत नाही. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे, असे कंपनीने म्हटले आहे.व्हॉट्सअ‍ॅपने ट्विटसोबतच आपल्या ब्लॉगची …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार

आमदार महेश बालदी यांचा विश्वास उरण : वार्ताहरउरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, म्हातवली व नागावमधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 11) मोठे नागाव येथील पोखरण मैदानात भव्य सभा झाली. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार, असा …

Read More »

पनवेलच्या मिडलक्लास सोसायटी मैदानात लॉन टेनिस व बॅडमिंटन कोर्ट

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्तसामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये समाजोपयोगी उपक्रम राबविणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सौजन्याने शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात लॉन टेनिस व बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आले असून, त्याचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

मंत्री धनंजय मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार

तरुणीची पोलिसांत धाव मुंबई : प्रतिनिधीराज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला असून, ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे, मात्र याबाबत कारवाई झाली नसल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.माझ्यावर 2006पासून अत्याचार सुरू होते. पुढे बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा …

Read More »

आत्मनिर्भर भारतासाठी पुढे या!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तरुणाईला आवाहन नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 12) व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून दुसर्‍या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात तरुणाईला मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श ठेवून आत्मनिर्भर भारताची वाट तयार करण्यासाठी देशातील युवा पिढीने पुढे यायला हवे, असे आवाहन केले.पंतप्रधान मोदींनी म्हटले की, …

Read More »