Breaking News

Monthly Archives: June 2021

सुधागड पालीत घाणीचे साम्राज्य; घंटागाडी असूनही कचराकोंडी; दुर्गंधीमुळे आरोग्याला धोका

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीत कचर्‍याची समस्या गंभीर झाली आहे. घंटागाड्या फिरूनदेखील काही नागरिक कचराकुंड्या आणि रस्त्यावर कचरा टाकत आहेत. परिणामी घाण आणि दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना काळात स्वच्छता राखणे गरजेचे असताना पालीत सर्वत्र केरकचरा व घाण पसरत असल्याने रोगराईला खतपाणी मिळत आहे. कचरा …

Read More »

‘मृत्युंजय दूत’मुळे वाचले 22 जणांचे प्राण

पनवेल : वार्ताहर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी महामार्गावरील अपघात कसे रोखता येतील तसेच अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना लवकरात लवकर कशी मदत मिळेल या धर्तीवर 1 मार्च 2021 पासुन मृत्युंजय दुत ही संकल्पना संपुर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे नवी …

Read More »

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून पनवेलमध्ये ड्रेनेजच्या कामाची पाहणी

पनवेल : वार्ताहर नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल परिसरातील काही ठिकाणी ड्रेनेजची समस्या निर्माण झाली होती. याबाबत तत्काळ नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पाहणी करून त्याठिकाणी समस्यांचे निराकरण केले आहे. शहरातील तालुका पोलीस स्टेशन ते चिंतामणी कार्यालय चौक या रस्त्यावर स्ट्रॉम वॉटर ड्रेनचे काम सुरू आहे, डंपरच्या रहदारीमुळे दोन ठिकाणी ड्रेनेजचे …

Read More »

आरोग्य केंद्राच्या हस्तांतरणाची टोलवाटोलवी करू नका; भाजप युवा नेते समीर केणी यांचा सिडकोला इशारा

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाच्या उभारणीसाठी गाभा क्षेत्रामध्ये काम सुरू झाले आहे. या विमानतळासाठी जमिनी दिलेल्या स्थानिक भूमिपुत्रांना मात्र सेवा सुविधांच्या बाबतीत अद्यापही संघर्ष करावा लागत आहे. चिंचपाडा पुष्पक नोडमधील नागरी आरोग्य केंद्र हस्तांतरण प्रक्रियेतील त्रुटींमुळे बंद आहे. नागरिकांना सार्वजनिक आरोग्य सेवा मिळत नसल्याचे दुर्दैवी चित्र या …

Read More »

चिरनेरमध्ये लसीकरण मोहीम

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर येथे आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. या लसीकरण मोहिमेत 55 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. चिरनेर ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरुवातीला 4 ते 10 जून असा लॉकडाऊन करण्यात आला होता. हवामान खात्याच्या सतर्कतेच्या सुचनेमुळे त्यात पुढील तीन दिवसांची वाढ करण्यात आली होती. एकूण या 10 …

Read More »

आमदार मंदा म्हात्रे यांची एपीएमसीच्या व्यापार्‍यांसह सिडकोच्या एमडींसोबत बैठक

नवी मुंबई : प्रतिनिधी एपीएमसीतील वाढीव एफएसआय, शिल्लक एफएसआय, पुनर्बांधणी, कन्व्हेंस डिड, एपीएमसीला लागू होणारे सिडकोची धोरणे, भूखंड हस्तांतरण अशा सिडको अखत्यारीत असणारे विविध विषयांसंदर्भात बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांची एपीएमसीच्या धान्य मार्केट, भाजीपाला, फ्रुट व कांदा बटाटा मार्केटच्या व्यापार्‍यांसह सिडको एमडी डॉ. संजय मुखर्जी यांच्याबरोबर बैठक झाली. …

Read More »

पनवेल तालुक्यातील 10 गावे कोरोनामुक्त

पनवेल : वार्ताहर प्रशासनाने केलेल्या नियमांचे पालन नागरिकांनी केल्यामुळे व तत्काळ उपचार घेतल्यामुळे पनवेल तालुक्यातील 10 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यामुळे पनवेलसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. दुसर्‍या लाटेत कोरोनाचा संसर्ग पनवेलसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढला होता. यात अनेकांचा मृत्युदेखील झाला. कोरोनाची वाढणारी संख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनाने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी …

Read More »

नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत दिलासा; रुग्णदुपटीचा कालावधीही वाढला

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत नवी मुंबई शहरात झपाट्याने कोरोना संसर्ग पसरल्याने एप्रिलमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या एक हजारापर्यंत गेली होती. त्यामुळे रुग्णदुपटीचा काळ हा 80 दिवसांपर्यंतखाली आला होता. आता दुसरी लाटेत रुग्ण कमी झाले असून रुग्णदुपटीचा कालावधी 1208 दिवसांवर म्हणजे तीन वर्षांपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना …

Read More »

कर्जत तालुक्यातील धरणांची दुरुस्ती कधी?

निसर्गाने नटलेल्या कर्जत तालुक्यातील प्रदूषणमुक्त वातावरण सर्वांना हवेहवेसे वाटते. या तालुक्यात डोंगर आहेत, नद्या आहेत, जंगले आहेत, त्याचबरोबर पाणी साठवणूक करणारी धरणे, पाझर तलावदेखील आहेत. मात्र दोन पाझर तलाव वगळता इतर पाझर तलाव गेल्या पावसाळ्यात पूर्ण भरून वाहले नाहीत, तर तिन्ही लघुपाटबंधारे प्रकल्प असलेली धरणेदेखील ओव्हर फ्लो झाली नाहीत. याला …

Read More »

अन्यायी राज्य सरकारचा निषेध आणि महाराष्ट्र बंदची हाक!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…उरणच्या शेतकरी आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबाराचे वृत्त सार्‍या महाराष्ट्रात पसरताच राज्य सरकारविरुद्ध …

Read More »