Breaking News

Monthly Archives: August 2021

शिवरायांचे विचार आणि कार्य आजही देशाला प्रेरणादायी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्गार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य आजही आपल्या देशाला प्रेरणा देत आहे. इतकेच नव्हे तर शिवरायांशिवाय आपल्या देशाचा विचारही करता येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी (दि. 13) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना शंभराव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. पुण्यातील शिवसृष्टीमध्ये बाबासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित …

Read More »

खालापुरातील जैविक कचरा प्रक्रिया कारखान्याची जनसुनावणी रद्द

एसएमएस कंपनीविरोधात लढा सुरूच ठेवणार, ग्रामस्थांचा इशारा खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील आत्करगाव येथे जैविक कचर्‍यावर प्रक्रिया करणारा (एसएमएस) कारखाना येवू घातला आहे. त्यासंबंधीची जनसुनावणी जिल्हाधिकार्‍यांकडून शुक्रवारी (दि. 13) घेण्यात येणार होती, मात्र ग्रामस्थांचा तीव्र विरोध पाहून ही जनसुनावणी रद्द करण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केला आहे. मात्र …

Read More »

रायगडातील एसटी कर्मचार्यांचे वेतन थकले

मुरूड : प्रतिनिधी एसटीच्या रायगड विभागातील सर्व कर्मचार्‍यांचे पगार न झाल्यामुळे ते चिंताग्रस्त झाले आहेत. प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला एसटी कर्मचार्‍यांचे वेतन होतात. मात्र ऑगस्ट महिन्याची 13 तारीख उलटून गेली तरी एसटी कर्मचार्‍यांना वेतन मिळालेले नाही. शनिवार, रविवारी बँकांना सुट्टी असल्याने आता 15 ऑगस्ट नंतरच पगार होणार असल्याने कर्मचार्‍यांतून नाराजी …

Read More »

पूरग्रस्तांना दाखले व नुकसानभरपाई त्वरित द्यावी

कर्जत भाजपचे तहसीलदारांना निवेदन कडाव : प्रतिनिधी, कर्जत : बातमीदार महापूरामुळे नुकसान झालेल्या कर्जत तालुक्यातील नागरिकांना पूरग्रस्त असल्याचे दाखले आणि नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या कर्जत मंडळाने तहसीलदारांकडे निवेदनाद्वार केली. जुलै महिन्यात कर्जत तालुक्यातील अनेक भागांमध्ये पाणी घुसून अतोनात नुकसान झाले. अनेकांच्या घरातील किमती वस्तू, कपडेलत्ते, अन्नधान्य …

Read More »

अतिवृष्टीमुळे रायगडात चार हजार हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान

अलिबाग ः प्रतिनिधी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील एक हजार गावांमधील चार हजार 64 हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून त्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात 21 व 22 जुलै रोजी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा जास्त फटका महाड, पोलादपूर आणि …

Read More »

आजपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया

मुंबई ः प्रतिनिधी अकरावीची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्यानंतर शनिवार (दि. 14)पासून ग्रामीण भागात अकरावीचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर, तर राज्यातील सहा महापालिका क्षेत्रात केंद्रीय पद्धतीने प्रवेश होणार आहे. ऑनलाइन अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, पसंतीक्रमांक देणे, प्रवेश फेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत (पहिल्या …

Read More »

सुपर चषकावर चेल्सीची मोहोर

बेलफास्ट ः वृत्तसंस्था बदली गोलरक्षक केपा अरिझाबलगाने मोक्याच्या क्षणी अडवलेल्या दोन पेनल्टीच्या बळावर चॅम्पियन्स लीग विजेत्या चेल्सीने आणखी एका जेतेपदावर मोहोर उमटवली. बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी ‘सडन डेथ’पर्यंत रंगलेल्या सुपर चषकाच्या अंतिम फुटबॉल सामन्यात चेल्सीने व्हिलारेयालला 1-1 (6-5) असे नेस्तनाबूत केले. थॉमस टुकेल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्‍या चेल्सीसाठी हकिम झियेचने 27व्या मिनिटाला …

Read More »

जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा : कोमलिका बारी अंतिम फेरीत

व्रोक्लॉ ः वृत्तसंस्था भारताची तिरंदाज कोमलिका बारीने गुरुवारी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेतील (21 वर्षांखालील) रीकर्व्ह प्रकाराची अंतिम फेरी गाठली. कोमलिकाने भारतासाठी पदकनिश्चिती केली असून तिला सलग दुसरे जागतिक जेतेपद मिळवण्याची संधी आहे. जमशेदपूरच्या 19 वर्षीय कोमलिकाने यापूर्वी 18 वर्षांखालील जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक कमावले होते. गुरुवारी तिने उपांत्य फेरीत अमेरिकेच्या कॅसी …

Read More »

राहुलने ठोकला विक्रमांचा षटकार

लंडन ः वृत्तसंस्था भारतीय संघाचा सलामीवीर के. एल. राहुलने गुरुवारी लॉर्ड्सवर शानदार शतक झळकावले. भारताला मजबूत स्थितीमध्ये आणण्यात सर्वांत मोठे योगदान देणार्‍या राहुलने या एका शतकासहीत सहा विक्रम आपल्या नावावर केले आहेत. राहुलने त्याच्या कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. सर्वाधिक शतके करणार्‍या भारतीयांच्या यादीमध्ये तो 24व्या स्थानी आहे. त्याने या शतकासह …

Read More »

राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत पनवेलचा पारस भोईर द्वितीय

मुंबई ः प्रतिनिधी क्रीडाप्रेमी सुरेश आचरेकर स्मृती अखिल भारतीय 14 वर्षाखालील ऑनलाइन मोफत बुद्धीबळ स्पर्धेत आंध्रप्रदेशच्या अशोककुमार सरागडाने साखळी नऊ फेर्‍यांमध्ये सर्वाधिक आठ गुण घेत निर्विवाद प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांकासाठी तामिळनाडूच्या के. पी. प्रणव आणि मुंबईच्या श्रेयांश सोमैयाचे समान सात गुणांचे आव्हान सरस सरासरीच्या बळावर मागे टाकत पनवेलच्या पारस …

Read More »