Breaking News

Monthly Archives: November 2021

अनिल देशमुखांना आणखी एक दणका

नवी दिल्ली ः 100 कोटींच्या वसुली प्रकरणामध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत आहेत. सीबीआय तपासाचा अहवाल तपासणीसाठी न्यायालयाच्या समोर ठेवण्याची मागणी करणारी देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तपास यंत्रणांना त्यांनी केलेल्या चौकशीची माहिती निरीक्षणासाठी …

Read More »

दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ, विद्यार्थ्यांना एनएमएमटी प्रवासात मिळणार सवलत

पनवेल मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांना नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमांतर्गत (एनएमएमटी) बसभाड्यात सवलत मिळणार आहे. पनवेल मनपाच्या गुरुवारी (दि. 18)झालेल्या सर्वसाधारण सभेत या ठरावास मान्यता देण्यात आली. पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी कोरोनानंतर दोन वर्षांनी प्रथमच …

Read More »

महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच -किरीट सोमय्या

मुंबई ः प्रतिनिधी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, धमकी कोणाला, असा सवाल करत गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच, असेही त्यांनी म्हटले आहे. राज्यात एकाच वेळी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) धाडसत्र सुरू आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे …

Read More »

विष प्राशन केलेल्या एसटी कर्मचार्‍याचा मृत्यू

खामगाव ः प्रतिनिधी राज्यात सुरू असणार्‍या एसटी संपादरम्यान विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या कर्मचार्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विशाल अंबलकर (वय 31, रा. माटरगाव, ता. शेगाव) असे या दुर्दैवी कर्मचार्‍याचे नाव आहे. खामगाव एसटी आगारात सहाय्यक मेकॅनिकल म्हणून काम करणार्‍या विशालने 16 नोव्हेंबर रोजी नैराश्येतून आपल्या घरी विष प्राशन …

Read More »

महाराष्ट्रात अद्याप का नाही?

देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवाल देशातील 25 राज्यांनी इंधनाचे भाव कमी केले! मुंबई ः प्रतिनिधी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्ष सातत्याने करीत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …

Read More »

सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानात नवी मुंबई महापालिका देशात दुसरी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानात नवी मुंबई महापालिकेला देशात द्वितीय क्रमांकाचे मानांकन जाहीर झाले आहे. वॉटर प्लस मानांकनानंतर आणखी एक मानाचा तुरा नवी मुंबईच्या शिरपेचात खोवला गेला आहे. मॅनहोल ते मशीनहोल अर्थात सिवेज लाईन …

Read More »

‘क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइनसंदर्भात सर्वांनी एकत्र यावे’

नवी दिल्ली ः दि ऑस्ट्रेलिअन स्ट्रेटिजीक पॉलिसी इन्स्टिट्युट आयोजित तीन दिवसीय शिखर परिषदेला ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवात झाली. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी उपस्थितीद्वारे भारतातील डिजिटल क्रांतीबद्दल सुरू असलेल्या बदलांबाबत तसेच सायबर तंत्रज्ञानाशी संबंधित आव्हानांबाबत भाष्य केले. क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन या आभासी चलनाबाबत सर्व देशांनी एकत्र यायला हवे, परस्पर सहकार्य केले …

Read More »

धार्मिक भावना भडकाविणार्‍या पोस्ट, व्हिडीओ व्हायरल करू नका; नवी मुंबई पोलिसांचे आवाहन

पनवेल : वार्ताहर त्रिपुरा येथे मशिदीवर हल्ला झाल्याची घटना घडल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण देशासह राज्यात उमटू लागले आहेत. नागरिकांनी धार्मिक भावना भडकवणारे आणि खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडिओ किंवा पोस्ट प्रसारित न करण्याच्या सूचना नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या आक्षेपार्ह व्हिडिओ अथवा पोस्ट करताना कुणी आढळून आल्यास …

Read More »

‘एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी अन् आदित्य ठाकरेंची स्कॉटलँड वारी’

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी अन् आदित्य ठाकरेंची जनतेच्या पैशावर स्कॉटलँड वारी, अशी घणाघती टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. स्कॉटलँडच्या ग्लास्गो येथील पर्यावरण बदल परिषदेच्या निमित्ताने (सिओपी-26) राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे तेथे पर्यटन करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भातखळकरांनी टीका केली आहे. एसटी कर्मचार्‍यांचा …

Read More »

राज्यातील आघाडी सरकारविरोधात भाजपचा जनआक्रोश मोर्चा

डोंबिवली : प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन 2 वर्षे झाली असून या काळात राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर आणण्याचे धोरण राबवले आहे, असा घणाघाती आरोप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला. ते जन आक्रोश मोर्चा वेळी जनतेला संबोधित करीत होते. घन कचरा कर रद्द, लाईट बिल माफ करण्यासह विविध मागण्यांसाठी डोंबिवलीत …

Read More »