Breaking News

Yearly Archives: 2021

दरडग्रस्त तळीये गावाची राज्यपालांकडून पाहणी; मृतांना श्रद्धांजली

महाड ः प्रतिनिधीदरड कोसळून उद्ध्वस्त झालेल्या तळीये गावातील स्थितीची मंगळवारी (दि. 27) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाहणी केली. या वेळी त्यांनी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्यपाल कोश्यारी यांच्यासोबत भाजपचे आमदार आशिष शेलारही उपस्थित होते, तर रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे आदी तळीयेत …

Read More »

पनवेलमध्ये पूर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात पाहणी; आमदार प्रशांत ठाकूर, मनपा आयुक्तांची उपस्थिती; महापालिका प्रशासनाकडून आमदारांच्या मार्गदर्शक सूचनांचा स्वीकार

गाढी नदीलगत संरक्षण भिंत बांधण्याबाबतही आयुक्त सकारात्मक पनवेल ः रामप्रहर वृत्त पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्यावर पनवेल शहर आणि खांदा गावात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय होते. जास्त पाऊस झाल्यास शहरालासुद्धा पुराची भीती अनेकदा निर्माण होते. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात या अनुषंगाने आमदार …

Read More »

वरातीमागून घोडे नाचवण्याचा फायदा नाही

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा घणाघात मुंबई : प्रतिनिधी अनेक दिवसांपासून महाराष्ट्रावर दरडींनी घाला घातल्याचं चित्र पाहायला मिळालं असून अजूनही पुनर्वसन असो किंवा मदतीबाबत राज्य सरकारकडून कोणताही दीर्घकालीन निर्णय घेण्यात आला नाही. लोकांसाठी  पुनर्वसनाच्या योजना अनेक आहेत प्रश्न केवळ तत्काळ अमलबाजावणीचा आहे. पैशांची कमी नाही, योजनांची कमी, नाही केवळ राज्य …

Read More »

पूरग्रस्तांना भाजपकडून आधार; पनवेल महिला मोर्चाकडून महाडमध्ये महिलावर्गाला कपडे वाटप

महाड ः रामप्रहर वृत्तअतिवृष्टीमुळे महाडमध्ये पूर येऊन नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंब या पुरामुळे हतबल झाली आहेत. त्यांना या संकटकाळात आधार म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमधून शक्य होईल ती सर्व मदत केली जात आहे. याच सेवाकार्यात योगदान देत भाजप महिला मोर्चा …

Read More »

उरणमधील आदिवासींना मदतीचा हात

उरण : वार्ताहर शासनाच्या खावटी योजने अंतर्गत उरण तालुक्यातील बेलवाडी सारडे, पुनाडे वाडी, जांभूळपाडा वाडी, जासई वाडी येथील कातकरी वाडीवर धान्यवाटप करण्यात आले. उपस्थित सर्व शिक्षकवर्गाने अगदी पद्धतशीरपणे सर्व आदिवासी बांधवांना धान्याचे वाटप करून त्यांची योग्य प्रकारे ऑनलाईन नोंदणी देखील करून घेतली. या वेळी बेलवाडी सारडे कातकरी वाडीवर सामाजिक कार्यकर्ते …

Read More »

पूरग्रस्तांसाठी भाजपचा पुढाकार

विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या उपस्थितीत कोकणात मदत रवाना मुंबई ः प्रतिनिधी कोकणातील पूरग्रस्तांसाठी मुंबई भाजप आणि युवा मोर्चाच्या वतीने मंगळवारी (दि. 27) जीवनावश्यक वस्तू रवाना करण्यात आल्या. माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मदतीच्या साहित्याची वाहने कोकणाकडे मार्गस्थ झाली. अतिवृष्टीमुळे कोकणात अनेक ठिकाणी पूर येऊन …

Read More »

महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकर्‍यांसाठी मोदी; सरकारकडून 700 कोटींची मदत जाहीर

नवी दिल्ली ः केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकर्‍यांसाठी जवळपास 700 कोटी रुपये मंजूर केले आहेत. कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी (दि. 27) ही मदत जाहीर केली. राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका राज्यातील शेतीलाही बसला. पुराचे …

Read More »

कळवळ्याचा काँग्रेसी कावा

काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी चक्क ट्रॅक्टर चालवत संसद भवनाकडे कूच केले. मोदी सरकारने आणलेल्या कृषी सुधारणा कायद्यांच्या विरोधात त्यांनी अभिनव आंदोलन छेडले असा त्यांचा दावा आहे. ट्रॅक्टरवरून संसदेत येण्यामध्ये अभिनव असे काय आहे हे काँग्रेसजनच जाणोत. शेतकर्‍यांबद्दल प्रामाणिक कळवळा असता, तर गांधी यांनी सध्या सुरू …

Read More »

क्रिकेटपटू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह; भारत-श्रीलंका दुसरा टी-20 सामना स्थगित

कोलंबो ः वृत्तसंस्था शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या टीम इंडियाने पहिल्या ट्वेण्टी-20 सामन्यात यजमान श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी घेतली आणि मंगळवारी (दि. 27) दुसरा सामना खेळला जाणार होता, मात्र हा सामना स्थगित करावा लागला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट …

Read More »

भारतीय हॉकी संघाकडून स्पेनचा धुव्वा

टोकियो ः वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार पुनरागमन केले आहे. भारताने स्पेनचा 3-0ने पराभव केला. सिमरनजीत सिंह आणि रूपिंदरपाल सिंहने केलेल्या गोल्समुळे भारताने विजय मिळवला. भारतीय संघाला आठव्या मिनिटाला पहिला गोल करण्याची संधी मिळाली होती, मात्र सिमरनजीतकडून ती संधी हुकली. यानंतर स्पेनने आक्रमक …

Read More »