Breaking News

Yearly Archives: 2021

वादळामुळे बोटी किनार्यावर

मुरुड : प्रतिनिधी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार मुरुड तालुकयातील सर्व मच्छिमारांनी आपल्या बोटी किनार्‍यावर साकारल्या आहेत. गेल्या चार – पाच दिवसांपासून बोटी किनार्‍यावर असल्याने मुरूडच्या बाजारात मासळी दिसेनासी झाली आहे. ताजी मासळी नसल्याने खवय्ये नाराज आहेत. भारतीय हवामान विभागाने 14 ते 16 मे दरम्यान कोकण किनारपट्टीवर वादळी वार्‍यांसह पावसाची शक्यता …

Read More »

एका मल्टीबॅगरची अविश्वसनीय गोष्ट

मागील काही लेखांत आपण मल्टीबॅगर्स शोधण्यासाठी काही निकष पाहिले होते. आजच्या लेखात एका मल्टीबॅगर्स शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना कसे मालामाल केले याबद्दल जाणून घेऊ. गोष्ट आहे जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर गावातील ऐंशीच्या दशकातील. महंमद अहमद या 27 वर्षीय तरुणाच्या वडिलांच्या निधनामुळे त्याच्या वडिलांच्या मालकीची काही जमीन विकून आलेल्या 80000 रुपयांची चार भावांमध्ये …

Read More »

नव्या आर्थिक बदलांतील तीन महत्त्वाची पावले

कोरोनासारख्या अभूतपूर्व साथीने आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल केले असून ही साथ जोपर्यंत पूर्णपणे जात नाही, तोपर्यंत अनेक बदल अपेक्षित आहेत. आपण येथे आर्थिक सुरक्षिततेचा विचार करता सध्या कोणते बदल आपल्या आजूबाजूला होत आहेत याचा विचार करणार आहोत. कोरोना साथीने सर्व जगाचे आर्थिक नुकसान केले असून त्याला भारत अपवाद असण्याचे कारण …

Read More »

विनाकारण फिरणार्यांची कोरोना चाचणी; पॉझिटिव्ह येणार्यांची कोविड सेंटरमध्ये रवानगी, पनवेलमध्ये मनपा आणि पोलिसांची अनोखी कारवाई

पनवेल : प्रतिनिधी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाने कडक निर्बंध जाहीर केले. यामुळे कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात आला आहे, परंतु असे असले तरीही अजूनही काही नागरिक विनाकारण इतरत्र ठिकाणी फिरताना दिसून येत आहेत. पनवेलमध्ये शनिवारी (दि. 15) अशा नागरिकांची अँटीजेन आणि आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येत …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून मोहोपाडा, चांभार्लीत विकासकामांचे भूमिपूजन

मोहोपाडा : प्रतिनिधी आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत वासांबे पंचायत समिती गणातील तळेगाव आणि रिस पंचायत समिती गणातील चांभार्ली येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी (दि. 14) माजी आमदार देवेंद्र साटम व भाजपचे खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्या हस्ते झाला. सर्वप्रथम तळेगाव येथे विभागीय अध्यक्ष …

Read More »

..अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

मराठा क्रांती मोर्चाचे विनोद साबळेंची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण संदर्भात 102 व्या घटना दुरुस्ती संदर्भात फेरविचार याचिका दाखल केली आहे. केंद्राने भूमिका स्पष्ट केली आहे. आता राज्य सरकारने जबाबदारी घेऊन मराठा आरक्षण मिळवून द्यावे, अन्यथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण …

Read More »

…मग तुम्ही फक्त माशा मारणार का?

मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्यानंतर आता केंद्र सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे, मात्र त्यासोबतच केंद्राने 50 टक्क्यांवरच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरदेखील विचार करावा आणि याचिका करावी, अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली आहे. त्यावरून आता राज्याचे माजी …

Read More »

नस्ती उठाठेव

कोरोना महासाथ हे इतके मोठे संकट आहे की या घडीला प्रत्येकाने आपापला जीव सांभाळत एकमेकांना जमेल तितकी मदत करावी एवढीच अपेक्षा आहे. मदत शक्य नसेल तर किमान मदतकार्यात अडथळा आणू नये एवढी किमान जाणीव राजकीय नेत्यांना असायला हवी. परंतु काही राजकीय पक्षांना या संकट काळात राजकारणाची सुवर्णसंधी दिसते आहे. विशेषत: …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून गव्हाण आरोग्य केंद्राला एक लाख 30 हजारांचे वैद्यकीय साहित्य भेट

अरुणशेठ भगत यांनी केले सुपूर्द पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय आदी क्षेत्रांत सातत्याने उल्लेखनीय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय साहित्य भेट देण्यात आली आहे. मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ …

Read More »

गोव्यात ऑक्सिजनअभावी 13 रुग्णांचा मृत्यू

पणजी ः वृत्तसंस्थागोवा मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनअभावी 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन पातळी घसरल्याने शुक्रवारी (दि. 14) मध्यरात्री 2 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही घटना घडली.गोव्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठे संकट उभे राहिले आहे. मंगळवारी 26, बुधवारी 20, गुरुवारी 15 आणि शुक्रवारी 13 जणांच्या मृत्यूची नोंद …

Read More »