Breaking News

Yearly Archives: 2022

अखेर नामांतर!

औरंगाबाद किंवा उस्मानाबादच्या नामांतराला कोणाचाच विरोध असण्याचे कारणच नव्हते. भारतीय जनता पक्ष तर त्याबाबत आग्रहीच होता. परंतु असे निर्णय न्यायालयात टिकण्याची खबरदारी घेणेही महत्त्वाचे असते. त्या हेतूनेच शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेवर आल्यानंतर आघाडी सरकारच्या संबंधित निर्णयांना अवैध ठरवले होते. आता पहिल्याच अधिवेशनात औरंगाबाद, उस्मानाबाद यांच्या नामांतरासोबतच नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दि. …

Read More »

नुतन बांधकामाचा शुभारंभ व वृक्षारोपण कार्यक्रम

जेएसडब्लू फांउडेशनचे रेवदंडा को.ए.सो.माध्यमिक शाळेस योगदान रेवदंडा : प्रतिनिधी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रेवदंडा येथील  माध्यमिक शाळेत जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या माध्यमातून  मुलींसाठी शौचालय उभारण्यात आले आहे. त्याचे नुकताच लोकार्पण करण्यात आले. या वेळी शाळेच्या प्रांगणात मान्यवराच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या वतीने रेवदंडा माध्यमिक शाळेत मुलींसाठी नविन शौचालय बांधण्यात आले आहे, …

Read More »

कर्जतच्या डॉ. नितीन आरेकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. नितीन आरेकर (कर्जत) यांच्या ’शब्दांकित’ आणि ’माझं क्षितिज’ या पुस्तकांचे मुंबईत प्रकाशन झाले. या वेळी अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली रवींद्र नाट्य मंदिरमध्ये झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात संतोष जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. …

Read More »

जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गाव, वाड्या वस्त्यांवर मुबलक पाणी देण्याचे मोदींचे स्वप्न साकारणार

वावे गावात जनसंघ व विचार परिवार समन्वय सदस्यांशी साधला संवाद पाली : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होणार्‍या व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रत्येक योजनेचा उद्देश सफल करण्यासाठी तळागाळातील लाभार्थी घटकापर्यंत जाऊन काम करा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी बुधवारी (दि. 24)कार्यकर्त्यांना केले. रायगड लोकसभा प्रवास योजना …

Read More »

कर्जतमध्ये बांबूच्या टोपल्या, सुपांना मागणी

कर्जत : बातमीदार तालुक्यातील पोशीर, कळंब आणि वारे या ग्रामपंचायत हद्दीतील सहा आदिवासी वाड्यांमधील ग्रामस्थ बांबूच्या पातींपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचा व्यवसाय बाराही महिने करीत असतात. त्यांनी बांबूच्या पातींपासून तयार केलेल्या विविध वस्तूंना विशेषत: गणेशोत्सवाच्या काळात मागणी वाढली आहे. त्यांनी बांबूच्या पतींपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी स्थानिकांबरोबरच ठाणे जिल्ह्यातील भक्तही …

Read More »

शेतकर्यांनी नैसर्गिक शेतीची कास धरावी -कृषी तज्ज्ञ डॉ. मनोज तलाठी

कृषी विज्ञान केंद्राची राबगाव येथे कार्यशाळा पाली : प्रतिनिधी शेतीमध्ये आजकाल रासायनीक खतांचा अवाजवी व अतिरिक्त वापर होत आहे. त्यामुळे शेतीचा कस बिघडला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी नैसर्गिक शेतीची कास धरावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञ डॉ. मनोज तलाठी यांनी गुरुवारी (दि. 25) राबगाव येथे केले. कृषी विज्ञान केंद्र-रोहा किल्ला आणि कृषी …

Read More »

ताकई रस्त्याचे काम रखडले

खोपोली : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील ताकई रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून अपूर्णावस्थेत असून, त्याबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. साजगांव-आडोशी औद्योगिक वसाहत व संपूर्ण  पंचक्रोशीसाठी अतिशय महत्वपूर्ण असलेल्या ताकई रस्त्याचा चार किमी भाग खोपोली नगरपालिका हद्दीत येतो. नगरपालिका हद्दीतील रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यासाठी एमएमआरडीएने दोन वर्षांपूर्वी …

Read More »

गणेशमूर्तींचे काम अंतिम टप्प्यात

मुरूडमध्ये मागणी वाढली; कुशल कारागिरांची कमतरता अलिबाग : प्रतिनिधी गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेशमूर्तींचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहेत. मुर्तीकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मुर्तीकार प्रयत्न करत आहेत. यंदा गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे. त्यामुळे काम वाढले आहे. परंतु कुशल कारागीर मिळत नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. मुरूड तालुक्यात …

Read More »

शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या

रायगड जिल्हा परिषदेच्या अडीचशे शिक्षकांची आंतर जिल्हा बदली करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे सात हजार शिक्षकांची पदे मंजूर  आहेत. त्यापैकी मराठी माध्यमाची एक हजार 51 तर उर्दू माध्यमाची 114 पदे अशी एकूण 1,165 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातच आता शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांची संख्या …

Read More »

जलजीवन मिशन अंतर्गत शिवसणई येथे पाण्याची टाकी

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शिवसणई येथे केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. या पाण्याच्या टाकीसाठी 30 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून त्याचा भूमिमपूजन सोहळा बुधवारी (दि. 24) आयोजित करण्यात आला होता. या पाण्याच्या टाकीच्या कामाचे भारतीय …

Read More »