रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील भातसई गावातील नळाला गेल्या आठवडाभरापासून पाणीच येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सरपंच गणेश खरीवले, तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष मोरेश्वर खरीवले, ग्रामपंचायत सदस्य जयवंत खरीवले, समीर खरीवले यांनी एमआयडीसीच्या अभियंत्यांची भेट घेऊन भातसई गावाला सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका …
Read More »Yearly Archives: 2022
लांबपल्ल्याच्या गाड्यांना कर्जत, चिंचवड थांबा; रेल्वे राज्यमंत्र्यांच्या अधिकार्यांना सूचना, पासची सुविधाही होणार सुरू
कर्जत : प्रतिनिधी चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्यांच्या काही गाड्यांचा थांबा पुन्हा सुरु होणार आहे. तसेच पुणे-मुंबई-पुणेदरम्यान प्रवास करणार्यांना महिना, तीन महिन्याचा पास देण्याची सुविधा पुन्हा सुरु करण्याच्या सूचना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. कोरोना काळापासून चिंचवड आणि …
Read More »परळी येथे अवैध पार्किंग करणार्यांवर कारवाई; वाहतूक पोलिसांनी केली 30 हजारांची दंडवसुली
पाली : प्रतिनिधी पाली खोपोली राज्य महामार्गावर सुधागड तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या परळी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. अस्ताव्यस्त लावलेली वाहने त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतोच शिवाय बाजारहाट करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना देखील रस्त्याने चालणे मुश्किल होते. यासंदर्भात वारंवार परळी ग्रामपंचायत व पाली पोलीस यांनी मार्ग काढण्याचा …
Read More »श्रीवर्धनमध्ये महावितरणकडून होतेय ग्राहकांची दिशाभूल; देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी महिन्यातून चार वेळा वीजपुरवठा दिवसभर खंडित
श्रीवर्धन : प्रतिनिधी देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली श्रीवर्धन तालुक्यात महिन्यातून तीन ते चार वेळा संपूर्ण दिवसभर वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. संध्याकाळी सात वाजता वीजपुरवठा सुरू होईल असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात रात्री आठ ते नऊ वाजता वीजपुरवठा सुरळीत होत असल्याने महावितरणकडून दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप वीजग्राहकांकडून …
Read More »…तर काजूप्रक्रिया उद्योगांना मिळणार चालना
रायगड जिल्ह्यात सर्वाधिक काजू झाडांची लागवड पोलादपूर तालुक्यात असल्याचे कृषी विभागाची आकडेवारी आजही नमूद करीत आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून या तालुक्यात काजू प्रक्रिया उद्योगांचीदेखील सुरूवात झाली आहे मात्र राज्यातील वीज संकटामुळे भारनियमन आणि अतिरिक्त भारनियमनाच्या दुर्दैवी फेर्यात या प्रक्रिया उद्योगांची वाताहत झाली. सुनील तटकरे ऊर्जामंत्री असताना काजूप्रक्रिया उद्योगांसाठी ऊर्जाविषयक …
Read More »पनवेल मनपा स्थायी समितीच्या बैठकीत वैद्यकीय आरोग्य विभागाच्या विषयांना मंजुरी
पनवेल : प्रतिनिधी कोरोना साथरोगामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पीपीई किट खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. पनवेल महापालिकेच्या मंगळवारी (दि. 8) झालेल्या स्थायी समितीच्या ऑनलाइन सभेत कोरोना चाचण्या (आरटी-पीसाआर) करण्यासाठीच्या दरास मान्यता देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेची स्थायी समितीची सोमवारची स्थगित सभा मंगळवारी मुख्यालयातील आयुक्त दालनासमोरील सभागृहात स्थायी समिती सभापती …
Read More »आत्महत्या रोखण्यासाठी सायकलवरून भारतभ्रमण
पाली : प्रतिनिधी कोरोना महामारीने संपूर्ण जगाला कवेत घेतले. या काळात अनेकांचे रोजगारदेखील हिरावले, जवळचे नातेवाईक दूर झाले. अशीच परिस्थिती संजय बिस्वास उर्फ संजय बंजारा या तरुणावर आली. त्याने नैराश्यात आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्नही केला. त्यानंतर सायकलिंगने त्याला नवचेतना देऊन तारले व आत्महत्येपासून परावृत्त केले. मग हा तरुण आत्महत्या रोखण्याचा संदेश …
Read More »मुरूड ग्रामीण रुग्णालयाची मद्यपी रुग्णाकडून तोडफोड
सुरक्षा रक्षक नसल्याने कर्मचारी हतबल मुरूड : प्रतिनिधी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका मद्यपी रुग्णाने मंगळवारी मध्यरात्री (दि. 8) रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना घडली. रुग्णालयात एकही सुरक्षा रक्षक नसल्यामुळे त्याला कोणी रोखू शकले नाही. दरम्यान, या आरोपीवर मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या नशेत असलेला …
Read More »बोटीतून प्रवासी समुद्रात पडला, पोहता येत असल्याने बचावला
मुंबई गेट वे-मांडवादरम्यानची घटना अलिबाग : प्रतिनिधी मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथून सकाळी मांडवाकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या अजंठा बोटीतून एक प्रवासी भर समुद्रात पडल्याची घटना मंगळवारी (दि. 8) सकाळी घडली. प्रशांत कांबळे असे या प्रवाशाचे नाव असून पोहता येत असल्याने तो वाचला आहे. स्वतःच्या चुकीमुळे बोटीतून पडला असल्याने याबाबत …
Read More »परशुराम घाटात दरड कोसळली; एका कामगाराचा मृत्यू
चिपळूण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम सुरू असताना मंगळवारी (दि. 8) दरड कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. परशुराम घाटात डोंगर कटाईचे काम सुरू असताना मंगळवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास दरड कोसळली. डोंगराचा मोठा भाग अचानक खाली आल्याने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper