कोरोनाच्या आघाडीवर भारतासाठी काहिशी ‘गुड न्यूज’ आहे. भारतात प्रचंड संख्येने म्हणजे 50 लाखांच्या वर कोरोना रुग्ण आहेत, असे ऐकल्यावर आपली छाती दडपते, परंतु त्याच भारतात जगातील सर्वाधिक जवळपास 45 लाख बरे झालेले कोरोना रुग्ण आहेत हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. आपला कोविड-19मधून बरे होण्याचा दर आता 80 टक्क्यांच्या पुढे गेला …
Read More »शेतकर्यांना अच्छे दिन
शतकानुशतके पिचलेल्या देशभरातील शेतकरी बांधवांनी खरे तर दिवाळी साजरी करावी असा क्षण आला आहे. कोरोना महामारीचे थैमान सुरू नसते तर आपल्या कृषीप्रधान देशामध्ये खरोखर सणासुदीचे वातावरण बघायला मिळाले असते. गेली कित्येक दशके अडत-दलालीच्या चरकामध्ये पिळून निघणारा आपला शेतकरी बांधव आता मोकळा श्वास घेईल. अत्यंत जिद्दीने आणि अभ्यासपूर्ण तयारीनिशी केंद्रातील मोदी …
Read More »आयपीएलचे नवे पर्व
इंंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या तेराव्या पर्वाला शनिवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील सलामीच्या लढतीने प्रारंभ झाला. अपेक्षेप्रमाणे हा सामना रंगला आणि यात चेन्नईने मुंबईवर मात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयपीएलमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. ते स्वीकारून खेळाडूंसह प्रेक्षक क्रिकेटचे नवे स्वरूप अनुभवत आहेत. जागतिक लोकप्रिय स्पर्धा आयपीएलची …
Read More »नव्या बदलांमुळे फायदा होईल अशा आणखी पाच कंपन्या
म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीत सेबीने काही बदल केल्यामुळे स्मॉलकॅप आणि मिडकॅप श्रेणीतील कंपन्यांमध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांची गुंतवणूक वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या श्रेणीतील कंपन्या दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी.. मागील लेखातील विषय पुढं चालू ठेवत आपण या लेखात स्मॉलकॅप/मिडकॅप श्रेणीतील आणखी पाच कंपन्यांविषयी जाणून घेऊयात. ग्रॅन्युएल्स इंडिया : प्रामुख्यानं ही कंपनी औषधी कंपन्यांना …
Read More »नकारात्मक आकडेवारी का आवडे सर्वांना?
स्थलांतरीतांचे झालेले हाल, जीडीपीतील घट, कोरोनाबाधित आणि मृतांची संख्या अशा सर्व प्रश्नांकडे भारतीय नागरिक म्हणून वेगळ्या म्हणजे ‘प्रमाण सुसंगत’ पद्धतीने पाहण्याची गरज आहे. आकारमान, लोकसंख्या आणि साधनसंपत्तीच्या मर्यादा, या निकषांचा विचार न करता आपण आपल्या देशाकडे पाहत असू तर आपण एका नकारात्मक मानसिक विकृतीचा भाग बनत चाललो आहोत. कोरोनाची वाढती …
Read More »लसींची स्पर्धा तीव्र
सुरक्षिततेच्या संदर्भात ज्या कंपन्या पारदर्शकपणे माहिती उपलब्ध करीत आहेत त्यांच्याबद्दलच जागतिक स्तरावर खात्री दिली जात आहे. यासंदर्भात अॅस्ट्राझेनेकाची लस आघाडीवर राहिली आहे, तर रशियन लसीबद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध नसल्याचा सूर लावला गेला आहे. आता यामागे खरोखरीच पाश्चिमात्य देशांचे काही राजकारण आहे का, असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहेच. भारतातील औषध …
Read More »राजकारणाच्या पलिकडे
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी ठाकरे सरकारने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बोलावून घेतले असते आणि त्यांच्याशी सल्लामसलत करून सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवादाची दिशा ठरवली असती तर कादाचित आज चित्र काही वेगळे दिसले असते. तरीही, झाले गेले गंगेला मिळाले या उक्तीनुसार भारतीय जनता पक्ष आणि विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च …
Read More »गटारगंगा की स्वर्गलोक?
‘जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं’ अशा शब्दांत मंगळवारी जया बच्चन यांनी रवि किशन व कंगना राणावतला फटकारले. मग कंगनाने जया बच्चन यांना ट्विटरद्वारे तितकेच तिखट प्रत्युत्तर दिले. माझी थाळी मी स्वत: कमावलेली आहे, असा स्वाभिमानी सूर तिने आळवला. वस्तुत: बॉलिवुडला सरसकट गटारगंगा असे कुणीच म्हटलेले …
Read More »सरकारच्या जबाबदारीचे काय?
गेला पाच महिन्यांहून अधिकचा काळ महाराष्ट्र कोरोनाविरोधी लढाईत सपाटून मार खात असताना जनतेमध्ये किमान मास्क वापरण्यासंदर्भातील जागृती हे सरकार का निर्माण करू शकलेले नाही. आता काय, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अशी मोहीम राबविली जाणार आहे. मग इतके दिवस प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी कुणाकडे होती? सरकारवर भिस्त ठेवून कुणीच वागत नव्हते आणि …
Read More »अजुनही दक्षता हाच उपाय
हल्ली आकडे खूप वाढत आहेत… हे वाक्य आताशा ज्याच्या-त्याच्या तोंडी ऐकू येते आणि वास्तव परिस्थिती आहेही तशीच. दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत रोज नवा विक्रम नोंदवतो आहे. यातली अधिक भयावह बाब म्हणजे मोठ्या शहरांकडून आता महामारी छोट्या शहरांमध्ये, गावांमध्ये पसरू लागली आहे. मोठ्या शहरांमध्ये आरोग्यव्यवस्था चांगली असल्यामुळे परिस्थिती काहिशी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper