Breaking News

संपादकीय

‘शहरी मनरेगा’ला वाढती बेरोजगारी झेपेल?

ग्रामीण भागातील बेरोजगारांसाठी जशी मनरेगा योजना राबविली जाते आहे, तशी शहरी भागातील बेरोजगारांसाठी शहरी मनरेगा योजना येऊ घातली आहे, पण कोरोना संकटात वाढलेली बेरोजगारी आणि आधीच रोजगार न वाढविता होत असलेली उत्पादन वाढ या भयावह संकटांचा मुकाबला ही योजना करू शकणार आहे? कोरोनाचे संकट जगाचे किमान एक वर्ष घेऊन टाकणार, …

Read More »

नव्या युगाचे शिल्पकार

‘देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे’ या कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या काव्यपंक्तीमध्ये उल्लेखलेले हात हे फक्त एखाद्या शिक्षकाचेच असू शकतात. तशी निर्मिती एखादा शिल्पकार, चित्रकार किंवा इतरही अनेक कलावंत करतात व त्यांच्या हातांना देखील निर्मितीच्या कळा सोसाव्या लागतात. परंतु शिक्षक जे निर्माण करतो, त्याला तोड नसते. म्हणूनच ‘शिक्षक दिन’ …

Read More »

धीरापोटी फळे गोमटी

आपण सगळेच सध्या अनलॉक 4च्या आनंदात आहोत. अवतीभवती बरेच काही खुले होत असल्याचा हा आनंद स्वाभाविक आहे. परंतु या आनंदाला बेफिकीरीची जोड मिळाल्यास मात्र गंभीर परिणाम भोगावे लागतील. बुधवारी महाराष्ट्रात आजवरच्या सर्वाधिक 17 हजार 433 केसेस नोंदल्या गेल्या, तर गुरूवारी देशपातळीवर आजवरच्या सर्वाधिक 83 हजार 883 नव्या केसेसची नोंद झाली. …

Read More »

इकडे साथ, तिकडे पूर

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांना भेटण्यासाठी दोन दिवसांचा दौरा हाती घेतला आहे. फडणवीस हे विदर्भ-पुत्र असल्याने त्या भूमीशी त्यांचे घट्ट नाते आहे. परंतु त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे म्हणजे संकटकालीन परिस्थितीचा साकल्याने विचार करत तडफेने निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठायी आहे. या सार्‍या गोष्टींना तूर्त तरी महाराष्ट्र मुकला आहे. …

Read More »

हळूहळू बिगिन अगेन

देशातील कोरोना महामारीचे थैमान अजुनही थांबलेले नाही. रुग्णांचे आकडे अद्याप रोज वाढतच आहेत. कोरोना रुग्णांची ही आकडेवारी काळजी वाढवणारी बाब आहे हे खरेच, परंतु हातावर हात बांधून निमूटपणे बसणे आता कोणालाच परवडणारे नाही. कोरोना विषाणूच्या विरोधात मारे युद्धबिद्ध छेडल्याच्या आविर्भावात भाषणे ठोकायची आणि दुसरीकडे हातावर हात बांधून घरात दडून बसायचे …

Read More »

उद्धवा, अजब तुझे सरकार!

वेगवेगळ्या दिशेला तोंड असणार्‍या पक्षांचे सरकार असेल, तर काय होते याचा प्रत्यय महाविकास आघाडी सरकारकडे पाहिल्यावर सहजपणे येतो. वास्तविक, तीन पक्षांनी मिळून कोरोना संकट तसेच अन्य प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी सर्व ताकद लावणे अपेक्षित होते, मात्र सगळाच सावळागोंधळ आहे. चार महिन्यांनंतरही देऊळ बंद त्याच गोंधळाचा एक भाग आहे. देशात अनलॉक अंतर्गत …

Read More »

लार्जकॅप थकले, मिडकॅप, स्मॉलकॅप धावतच आहेत…!

लॉकडाऊनमध्ये शेअर बाजारात अनेक नवीन गुंतवणूकदार आले आणि त्यांची पसंती साहजिकच मिडकॅप व स्मॉलकॅप कंपन्यांना असल्याने अशा कंपन्यांच्या शेअर्सना वाढीव तरलता मिळून त्यामध्ये तेजी आली. अशा कंपन्यांमध्ये एक मूल्य-दुरुस्ती (प्राइस करेक्शन) शक्यता नाकारता येत नसली तरी अजूनही यात धुगधुगी आहेच. मागील आठवडा बाजारात चौफेर तेजी पाहायला मिळाली आणि त्याला बँकिंग …

Read More »

आरोग्यदायी भारतासाठीचे ‘हेल्थ कार्ड’

आधार कार्डने जसे देशाला एका सूत्रात बांधून व्यवस्था कार्यक्षम करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे, तसाच प्रयत्न नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनमध्ये केला जाणार आहे. देशाच्या आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यासाठी आणि आरोग्य सुविधांअभावी नडल्या जात असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्यासाठी हेल्थ कार्ड योजना हे वरदान ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

राज्य सरकार परीक्षेत फेल!

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करणे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. विनासायास मिळालेल्या पदवीचा त्यांना भविष्यात काहीही उपयोग होणार नाही, अशी रास्त भूमिका भारतीय जनता पक्षाने आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने मांडली. फडणवीस यांच्यासारखा प्रगल्भ नेता इतक्या स्पष्टपणे सल्ला देतो तेव्हा त्याकडे लक्ष दिले पाहिजे एवढे तरी ठाकरे …

Read More »

लसीच्या प्रयत्नांना वेग

जगभरातील सर्वच देशांचे लक्ष सध्या कोरोना विषाणूवरील लसीच्या उत्पादनाकडे लागले असून सर्वांना परवडणारी आणि दीर्घ काळ प्रभावी लस विकसित करण्यासाठी देशोदेशीचे शास्त्रज्ञ प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. गुरूवारी जगभरातील आजवरच्या कोरोना रुग्णांची संख्या दोन कोटी 40 लाखांवर गेली. जगभरात एव्हाना या विषाणूमुळे आठ लाख 22 हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. …

Read More »