सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी नेहमीप्रमाणेच अनलॉकविषयीची उत्कंठा वाढलेली असताना राज्य सरकारने हॉटेले, फूड कोर्ट आणि बार सुरू करण्याची घोषणा केली. परंतु त्याचवेळेस माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर महिन्यात आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्ग दर आढळूून आल्याच्या वास्तवाकडे सरकारचे लक्ष वेधले. ‘आता तरी कोरोना चाचण्या वाढवा’ ही …
Read More »बलात्काराचे राजकारण
दुर्दैवी बलात्कारित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियांका गांधी यांनी सहानुभूतीचे जे राजकारण दिवसभर खेळून पाहिले, ते अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे. अभागी मुलीच्या कुटुंबीयांना भेटून सहानुभूती दाखवायची होती तर त्यासाठी कार्यकर्त्यांचा लवाजमा, मोटारींचे ताफे, काँग्रेस पक्षाचे झेंडे असा तामझाम कशासाठी? बलात्कार पीडितेचा हकनाक …
Read More »ऐतिहासिक निवाडा
शेकडो साक्षी-पुरावे, हजारो कागदपत्रे, आणि असंख्य तारखा खर्ची पडल्यानंतर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लखनौमध्ये बुधवारी अखेर ऐतिहासिक निवाडा दिला. या निवाड्यानुसार विवादित बाबरी मशीद पाडण्याप्रकरणीच्या सर्वच्या सर्व 32 आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष ठरवण्यात आले. या निकालामुळे भारतातील तमाम हिंदू धर्मियांना आनंदाचे भरते येणे साहजिकच होते. कारण हा दिवस पाहण्यासाठी त्यांना प्रदीर्घ प्रतीक्षा …
Read More »प्रश्न लाखोंच्या रोजगाराचा
कोरोनाच्या आघाडीवर देशातील परिस्थिती काहिशी अधिक नियंत्रणात येत आहे असे राष्ट्रीय पातळीवरील ताज्या आकडेवारीवरून दिसते. त्यामुळेच ऑक्टोबरपासून सुरू व्हावयाच्या नव्या अनलॉक 5 बद्दल लोकांच्या मनात बर्याच अपेक्षा आहेत. महाराष्ट्रात नव्या नियमावलीसह हॉटेल्स पुन्हा पूर्ववत सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्याचेही समजते. अर्थात येत्या महिन्यापासून सुरू होणार्या सणासुदीच्या हंगामामुळे खबरदारीही अधिक …
Read More »महाआघाडीची धडधड
फडणवीस-राऊत यांच्या भेटीमुळे या दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा काही वेगळा डाव शिजत नाही ना, या भीतीने महाविकास आघाडीच्या तंबूत घबराट उडाली. दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चेचे गुर्हाळ सुरू झाले. इतकेच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी धाव घेतली. महाविकास आघाडीत सारे काही आलबेल आहे ना, याची …
Read More »पडझडीतही टिकून राहतील अशा आणखी काही कंपन्या
परदेशी बाजार पडले म्हणून भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात पडझड झाली आणि ती लगेच भरूनही आली. याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेवर गुंतवणूकदारांचा विश्वास आहे. अशा बाजारातील चांगले शेअर्स घेऊन शांत बसायचे, ते त्यासाठी. असेच आणखी काही चांगले शेअर्स. मागील आठवड्यात गुरुवारी बाजार पडल्यावर आता कोणते शेअर्स खरेदी करायचे असा प्रश्न माझ्याकडील …
Read More »आपण घरात बसलो होतो तरी, ते आपल्यासाठी काम करत होते…
सहा लाख गावांचा देश सहा महिने थांबला होता, तेव्हा लाखो भारतीय काम करतच होते. आजच्या अभूतपूर्व अशा स्थितीत आजूबाजूला अनेक विसंगती दिसत असल्या तरी त्या भारतीयांनी केलेल्या कामाचा गौरव केलाच पाहिजे. तो केला आणि त्यांची जाणीव ठेवली तरच यापुढील कठीण आव्हानांचा सामना आपण करू शकणार आहोत. सहा महिन्यांच्या अभूतपूर्व लॉकडाऊनचा …
Read More »क्रांतीची दोन पावले
नव्या जगाला सामोरे जाण्यासाठी आपला भारत देश नव्या उमेदीने उभा राहत आहे. वर्षानुवर्षे सावकारी पाशात आणि गुलामीत पिचलेल्या शेतकरी आणि कामगारांसाठी वरदान ठरावीत अशी विधेयके धडाक्यात आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारने भारतीय क्रांतीचे आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शेतकरी आणि कामगार विधेयके लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाली …
Read More »बॉलिवुडचे शुद्धीकरण
आजची आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबतच श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग अशा अनेक फिल्मी तारकांना तसेच फॅशन डिझाइनर सिमॉन खंबांटा हिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावले असून त्यामुळे देशभर एकच खळबळ उडाली आहे. या चौकशीच्या निमित्ताने बॉलिवुडमधील दिग्गजांच्या कपाटात दडलेले किती सापळे बाहेर येतील ते आताच …
Read More »पावसाने हाहाकार…
एकीकडे कोरोना महामारीचे जीवघेणे संकट, पावसाचे भयंकर थैमान आणि दुसरीकडे ठाकरे सरकारची अनाकलनीय अनास्था अशा दुहेरी चरकामध्ये अवघा महाराष्ट्र भरडला जातो आहे. याला दुर्दैव असेच म्हणावे लागेल. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने मांडलेला कहर अगदी असह्य झाला आहे. राज्यभरात शेतकर्यांच्या तोंडचा घास पावसाने हिरावून घेतल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी भारतीय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper