Breaking News

संपादकीय

मदतीचा हात हवा

कोरोना विषाणूच्या फैलावाची कधीही न अनुभवलेली अशी दहशत, दोन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे कमाईचे मार्ग बंद झालेले आणि त्यातच आता निसर्ग चक्रीवादळाने डोक्यावरील छप्परही उद्ध्वस्त केले अशा भीषण अवस्थेत आजच्या घडीला रायगड जिल्ह्यातील अनेक सर्वसामान्य आहेत. या सार्‍यांसोबतच रायगड जिल्ह्याला आर्थिक मदतीची गरज असून महाराष्ट्रच नव्हे तर देशही त्यांच्या पाठिशी उभा राहील …

Read More »

विध्वंसक वादळवाट

गेले दोन महिने सर्वतोपरि कोरोनाशी लढा देऊनही रुग्णसंख्या घटत नसल्याने काहिशा हतबल अवस्थेत असलेल्या महाराष्ट्रासमोर ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या रूपाने आणखी एक मोठे संकट उभे राहिले. या चक्रीवादळाने विशेषत: रायगड जिल्ह्याला मोठा तडाखा दिला असून सर्व वादळग्रस्तांच्या पाठिशी उभे राहणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. एका मागोमाग एक मोठी संकटे आली की एका …

Read More »

गरज खबरदारीची, धैर्याची

महाराष्ट्रासमोर एक नव्हे तर दोन संकटे आताच्या घडीला आ वासून उभी आहेत. कोरोनाच्या संकटाशी महाराष्ट्र लढा देतोच आहे. त्यातच आता निसर्ग चक्रीवादळ पुढ्यात येऊन ठाकले आहे. अलिबाग परिसरात हे वादळ धडकण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात विशेष खबरदारीची गरज आहे. साधारण मंगळवार दुपारपासूनच हवेचा रंग पालटला. ढगाळलेल्या हवेपाठोपाठ तासाभरातच पाऊसही सुरू झाला …

Read More »

बहुत जनांसि आधारू…

ज्यांच्या समाजकारणाची मुळेच जनकल्याणाच्या ध्यासामध्ये आहेत असे आपले सगळ्यांचे अतिशय प्रिय आणि आदर्श लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आज वाढदिवस. गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व ही त्यांची जनमानसावर कोरली गेलेली प्रतिमा. सर्वसामान्य स्थितीत सतत माणसांमध्ये रमणारे रामशेठ आजच्या कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. दोन महिन्यांच्या लॉकडाऊनने ठप्प …

Read More »

देवदूत

सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू आहे. या महाभयंकर विषाणूने विश्व व्यापले असून, अखिल मानवजातीवर त्याचा विपरित परिणाम होताना दिसून येत आहे. अशा संकटकाळात काही व्यक्ती, संस्था पुढाकार घेऊन सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात देत आहेत. यामध्ये दानशूर व्यक्तिमत्त्व असलेले माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे नाव विशेषत्वाने घ्यावे लागेल. जनतेच्या सुख-दु:खात धावून …

Read More »

माणसांमध्ये अंतर राखा, माणुसकीमध्ये नको!

सुरुवातीच्या काळात शहरी भागापुरते मर्यादित असलेले कोरोनाचे संक्रमण एव्हाना गाव-खेड्यांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. मुंबईपासून जवळ असणार्‍या रायगड जिल्ह्यामध्ये विशेषकरून पनवेल परिसरात कोविड-19चा सर्वाधिक प्रादुर्भाव होता व आजही आहे, पण आता जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झालेला दिसून येतो. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 15 तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे.कोरोनाने रायगड जिल्ह्याला …

Read More »

पॅकेज ही पैशांची पेरणी, वाटप का नाही?

कोरोना संकटात आर्थिक अडचणीत सापडलेल्या भारतीयांना सरकारकडून थेट आर्थिक मदतीच्या वाटपाची अपेक्षा होती. पण सरकारने अति गरजूंना वगळता इतरांसाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजच्या रूपाने पैशांची पेरणी केली आहे. आडातच नाही तर पोहर्‍यात कोठून येणार, या न्यायाने पब्लिक फायनान्सच्या अनेक मर्यादांचा विचार करता पतपुरवठा आणि पतसंवर्धनाच्या मार्गाने अर्थचक्र सुरु करण्याचा …

Read More »

कोरोनासोबतचा सुवर्णमध्य

लॉकडाऊनचे अखेरचे काही दिवस म्हणजे पुन्हा एकदा तीच चर्चा. लॉकडाऊन वाढवला जाणार की त्याला पूर्णविराम मिळणार? यापूर्वीच्या तिन्ही लॉकडाऊनच्या अखेरीस हेच झाले आणि चौथा लॉकडाऊनही याला अपवाद नाही. पुन्हा तीच प्रतीक्षा, अंदाज, सरकारी चर्चांचा कानोसा आणि अखेरीस जे होईल त्याचा समजुतदार स्वीकार. जगभरातील अनेक विकसित देशांनी कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत …

Read More »

भीती टोळधाडीची!

लोक एका विचित्र मन:स्थितीत आहेत. दोन महिने घरात कोंडून घेऊन राहणे ही सोपी गोष्ट अजिबातच नाही. त्यामुळेच आता खरोखरीच लोकांचा धीर हलकेहलके ओसरू लागला आहे. असेच किती काळ बसायचे ही भावना बळावते आहेच. पण त्याचवेळेला राज्यातील व विशेषत: मुंबईतील करोनासंदर्भातील वाढती आकडेवारी लोकांना धास्तावतेही आहे. कोरोनाच्या फैलावामुळे मार्चच्या अखेरीस देशात …

Read More »

गरज धाडसी निर्णयांची

देशात कोरोना विषाणूने शिरकाव केला आणि अल्पावधीतच महाराष्ट्र हे सर्वाधिक कोरोना केसेसचे राज्य बनले. गेल्या दोन महिन्यांच्या काळात तर राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चाललेली दिसते आहे. अशा परिस्थितीत धाडसी निर्णय घेण्याऐवजी केंद्राकडून मदत मिळत नसल्याची खोटी ओरड करून आघाडी सरकार काय साधणार आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने …

Read More »