अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत घणाघाती आरोप केले आणि त्यांच्या जबरदस्त तोफखान्यासमोर सत्ताधार्यांची अक्षरश: गाळण उडाली. संबंधित तपास अधिकार्याच्या विरोधात इतके पुरावे उपलब्ध असताना त्याला अद्याप अटक का होत नाही, असा खडा सवाल फडणवीस यांनी केला. मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी फडणवीस यांच्याकडे …
Read More »बुडबुड्यांचा अर्थसंकल्प
समाजातील सर्व घटकांस न्याय देणारा, महाराष्ट्राच्या विकासाला गतिमान करणारा अर्थसंकल्प आम्ही सादर केला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली, तेव्हा सर्वसामान्य लोक बुचकळ्यात पडले असतील. कारण महाविकास आघाडीच्या या दुसर्या अर्थसंकल्पातूनही सामान्य मराठी माणसास काहीही हाती लागलेले नाही. आणि या वस्तुस्थितीला सामान्य माणसांना …
Read More »विरोधक जोमात, सत्ताधारी कोमात!
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. खरंतर या अधिवेशनाचा पहिला आठवडा सरला असून, आता केवळ तीनच दिवस उरले आहेत. या कालावधीत विरोधी पक्ष भाजपने विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडले, तर दुसरीकडे तीन पक्षांच्या सरकारमध्ये एवढे दिग्गज नेते असूनही हे सरकार हतबल दिसून आले. राज्यात सर्वसाधारणपणे हिवाळी, पावसाळी …
Read More »बाजारातील चांगल्या कंपन्यांचा शोध
आजचे जागतिक अर्थकारण आणि भारताची आर्थिक स्थिती, याचा फायदा भारताला होताना दिसतो आहे. त्यामुळे धाडसाने चांगल्या कंपन्यांत गुंतवणूक करणे चालूच ठेवले पाहिजे. अशा चांगल्या कंपन्या म्हणजे नेमक्या कोणत्या कंपन्या हे या दुसर्या भागात समजून घेऊ यात. कंपनीच्या निवडीबाबत आपण मागील आठवड्यात आपण मोठ्या कंपन्या व प्रवर्तकांच्या हिश्याबाबत पाहिलं होतं. आता …
Read More »मग मनमोहन सिंग यांनी हे धाडस का केले नाही?
भारतीय अर्थव्यवस्था संघटीत करण्याच्या महामार्गाची पायाभरणी जागतिकीकरणाच्या मार्गाने ज्यांनी केली आहे, त्या माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहनसिंग यांना आता असंघटीत क्षेत्राविषयी काळजी करण्याचा अधिकार पोचत नाही. तो तेव्हाच पोचला असता, जेव्हा त्यांनी आपल्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत असंघटीत क्षेत्राच्या भल्यासाठी मुलभूत आणि आमुलाग्र असे काही बदल केले असते. देशाला जागतिकीकरणाची दिशा …
Read More »विदारक चित्र
संकटाचे रूपांतर संधीमध्ये करण्याची कल्पकता आणि सामर्थ्य पंतप्रधान मोदी यांच्या ठायी आहे. अशाच प्रकारची कल्पकता राज्य सरकारांनी देखील दाखवणे अपेक्षित होते. गुजरातसारख्या काही राज्यांनी तसा आत्मविश्वास दाखवला. पण याबाबतीत महाराष्ट्र मात्र फारसे यश गाठीला बांधू शकला नाही. राज्याचा 2020-21 या आर्थिक वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवारी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी …
Read More »करचोरीची अभिव्यक्ती
कर परतीच्या आकड्यांमध्ये तफावत दिसल्याशिवाय प्राप्तीकर खाते संशय घेऊ शकत नाही. तसा संशय आल्यास संबंधिताला रीतसर नोटिसा पाठवल्या जातात. नोटिसांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत तरच छाप्यासारखी कारवाई करावी लागते. याचा अर्थ कधी ना कधी हा सोहळा होणार याचा अंदाज संबंधितांना आला असणारच, परंतु मोदी सरकारला हुकुमशहा ठरवले की आपली सर्व …
Read More »कोकणातील काजू उद्योगाचे पुनरूज्जीवन
कोकणातील ग्रीन गोल्ड म्हणून प्रसिध्द असलेला काजूप्रक्रिया व्यवसाय स्वतंत्र कोकण वैधानिक विकास मंडळ नसल्याने संपूर्ण राज्याचा झाला आहे. येथील आंबा काजू बोर्ड तर चक्क कोल्हापूरमध्ये गेले. राज्य सरकारने जिथे पिकते तिथेच सरकारी मंडळे, कार्यालये ठेवण्याची गरज आहे. काजूप्रक्रिया व्यवसायाकडे कोकणातील तरूण गांभीर्याने बघत नाहीत, कारण काजू पिकाला फळप्रक्रिया उद्योगाचा दर्जा …
Read More »चौकातले भाषण!
माननीय राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तासभराच्या भाषणात भारतीय जनता पक्षावर टीकेचा भडिमार केला. यावेळी त्यांनी अमेरिका, ब्रिटन, रशिया, दक्षिण भारतातील राज्ये, उत्तर भारतातील राज्ये, गुजरात अशा अनेक देश आणि प्रांतांमधील उदाहरणे दिली. परंतु महाराष्ट्रातील शेतकरी, बेमुर्वतपणे केलेल्या वीजतोडण्या, कोविड केंद्रांमधील भ्रष्टाचार, संजय राठोड …
Read More »महावितरणच्या फौजेचा पनवेलमध्ये धुमाकूळ
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात रयतेची काळजी घेतली जात असे. महाराज आपल्या सैनिकांना रयतेची काळजी घेण्यासाठी अनेक सूचना देत असल्याची उदाहरणे आपण वाचली आहेत. पण छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या सेनेच्या राज्यात मात्र रयतेला मोगलांच्या जुलमी राजवटीची आठवण करून देण्याचे काम केले जात आहे. पनवेलमध्ये महावितरणचे कर्मचारी मोगली सैनिकांप्रमाणे वागत आहेत. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper