नगर : रामप्रहर वृत्त श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संकुलांतर्गत विविध इमारतींचे उद्घाटन आणि नामकरण सोहळा शुक्रवारी (दि. 30) संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यास मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या …
Read More »नव्या भारतात आडनावाला महत्त्व नाही : नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : हा नवा भारत आहे. येथे आडनावाला महत्त्व नाही, तर तुमच्यात तुमची स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी काय क्षमता आहे याला महत्त्व आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मनोरमा न्यूज कॉन्क्लेव्हचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले. त्या वेळी ते बोलत होते. त्यांनी देशवासीयांशी संवाद साधत …
Read More »ईलाव्हेनिलचा ‘सुवर्ण’वेध!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताची उदयोन्मुख नेमबाज ईलाव्हेनिल व्हालारिव्हन हिने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले, परंतु ऑलिम्पिक स्पर्धेचे स्थान निश्चित करण्यात ती अपयशी ठरली आहे. 20 वर्षीय ईलाव्हेनिलने 251.7 इतके गुण कमावले, तर ब्रिटनच्या सीओनैड मॅकिन्टोश (250.6) आणि चायनीज तैपईच्या यिंग लिन …
Read More »अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पुणे ः प्रतिनिधी फोटोशूटच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक मंदार कुलकर्णीला अटक करण्यात आली आहे. मंदारने बळजबरी बिकनी फोटोशूट करण्यास भाग पाडल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात 23 ऑगस्टला तिने तक्रार दाखल केली होती. जानेवारीत मंदार आणि पीडित मुलीची भेट एका नाट्य …
Read More »‘वायफळ वक्तव्ये करू नका’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या महत्वपूर्ण बैठकीमध्ये मंत्र्यांना दोन महत्वाचे सल्ले दिले आहेत. वायफळ बडबड करु नका तसेच कोणत्याही नातेवाईकाला तुमच्या मंत्रीमंडळासाठी सल्लागार म्हणून नियुक्त करु नका असे सल्ले मोदींनी मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना दिले आहेत. अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर एखादे वक्तव्य केल्यानंतर त्यावरुन निर्माण होणारे वाद …
Read More »एअर इंडियात प्लास्टिकबंदी
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर उचलले पाऊल; पुनर्वापर न होणार्या वस्तूंना मज्जाव नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सरकारी विमान कंपनी असणार्या एअर इंडियाकडून 2 ऑक्टोबरपासून विमानांमध्ये पुनर्वापर न होणार्या (सिंगल यूज) प्लास्टिकवर बंदी आणली जात आहे. पहिल्या टप्प्यात एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एलायंस एअरच्या विमानांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानंतर दुसर्या टप्प्यात …
Read More »‘जनतेच्या रोषामुळेच राहुल गांधींचा यू-टर्न’
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरबाबत राहुल गांधींनी केलेली विधाने निंदनीय आहेत. त्यांच्या विधानांचा पुरावा म्हणून वापर करीत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात भारताविरोधात याचिका दाखल केली आहे, मात्र आता राहुल गांधींना आपली भूमिका बदलावी लागली. कारण देशातील जनतेनेच त्यांच्यावर रोष व्यक्त केला आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेस नेते …
Read More »जम्मू-काश्मीरच्या विकासाचा प्लॅन; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मंत्रिगटाची स्थापना
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी मोदी सरकाराने मंत्रिगटाची स्थापना केली आहे. काश्मीरचा विकास आणि तिथल्या युवकांच्या रोजगाराबद्दल मंत्रिगटाची आतापर्यंत दोन वेळा बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, थावरचंद गेहलोत, जितेंद्र सिंह, नरेंद्र तोमर आणि धर्मेंद्र प्रधान या मंत्रिगटाचे सदस्य आहेत. कलम 370 …
Read More »बलात्कारी राम राहीमला दणका
हायकोर्टाने फेटाळला पॅरोल चंदीगड ः वृत्तसंस्था डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम बलात्कारप्रकरणी सध्या तुरुंगात असून त्याचा पॅरोल पंजाब व हरियाणा हायकोर्टाने मंगळवारी (दि. 27) फेटाळला आहे. राम राहीमच्या पत्नीने पॅरोल अर्ज हायकोर्टात दाखल केला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी पार पडली असून हायकोर्टाने दणका देत पॅरोल फेटाळून लावला आहे. …
Read More »मोदी सरकारचा बिग प्लॅन!
10 वर्षांत शेतकर्यांना होणार मोठा फायदा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्र सरकारने एक अशी योजना आणणार आहे ज्यामुळे पुढील 10 वर्षांत देशातील 50 लाख हेक्टर नापीक जमीन शेतीसाठी वापरता येणार आहे. त्यामुळे जवळपास 75 लाख लोकांना रोजगार मिळू शकेल, अशी माहिती केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. …
Read More »