Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

‘सीएए’ मागे घेणार नाही

गृहमंत्री अमित शहांनी विरोधकांना ठणकावले लखनऊ : वृत्तसंस्थानागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) कोणाच्याही विरोधात नाही. या कायद्यामुळे मुसलमानच काय तर कोणत्याही अल्पसंख्याक नागरिकाचे नागरिकत्व जाणार नाही. त्यामुळे किती विरोध करायचा आहे तो करा, पण छातीठोकपणे सांगतो की कोणत्याही परिस्थितीत हा कायदा मागे घेतला जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित …

Read More »

भाजपमध्ये नड्डापर्व!

संघटनकुशल जे. पी. यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची सोमवारी (दि. 20) बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंग यांनी नड्डा यांच्या नावाची घोषणा केली. मावळते अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून नड्डा यांनी सूत्रे स्वीकारली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

परीक्षा पे चर्चा : पंतप्रधानांकडून विद्यार्थ्यांना यशप्राप्तीचा कानमंत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’परीक्षा पे चर्चा’ या कार्याक्रमाद्वारे दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियममध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अपयशाने खचून न जाऊ नये. अपयशी झालो तर आपण यशाच्या दिशेने जात आहोत, असा त्याचा अर्थ होतो, असे सांगत मोदींनी विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी प्रेरित केले.या कार्यक्रमात एकूण दोन हजार …

Read More »

चांगल्या योजनांना ब्रेक लावणारे सरकार, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची आघाडी सरकारवर टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्याच्या राज्य सरकारमध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ चालणार नाही. महायुतीच्या काळातील अनेक चांगल्या योजनांना ब्रेक लावू पहाणारे हे ब्रेक सरकार आहे. चांगल्या योजना बंद करण्याऐवजी त्यांनी त्याहून अधिक चांगल्या योजना आणून त्याची अंमलबजावणी करावी असे आवाहन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी नाशिकमध्ये …

Read More »

मोदी-शहांकडे देशासाठी व्हिजन : टाटा

गांधीनगर : वृत्तसंस्था टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (आयआयएस)च्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आपले पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे देशासाठी एक व्हिजन आहे. त्यांनी अनेक दूरदर्शी पाऊले उचलली आहेत. हे सरकार गर्व वाटण्यासारखे आहे, आपल्याला अशा दूरदर्शी सरकारची …

Read More »

‘सीएए’वरून तरुणांची दिशाभूल

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा कोलकाता : वृत्तसंस्थानागरिकत्व कायद्याबद्दल अफवा पसरवून तरुणांची दिशाभूल केली जात आहे. हा कायदा एका रात्रीत नव्हे, तर विचारपूर्वक तयार केला असून, तो नागरिकत्व हिसकावून घेणारा नाही, तर नागरिकत्व देणारा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 12) येथे केले. जे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी …

Read More »

केजरीवालांनी फक्त खोटी आश्वासने दिली, भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तारखा जाहीर होताच सर्व पक्ष विजयाचा दावा करत आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. पाच वर्षे फक्त खोटी आश्वासनं देऊन दिशाभूल करणार्‍या, व्होट बँकेच्या राजकारणासाठी शांतता भंग करणार्‍या पक्षांना राज्यातील …

Read More »

आग विझवताना इमारत कोसळली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राजधानी दिल्लीतील आगीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी (दि. 2) दिल्ली आणखी एका आगीच्या घटनेने हादरली. पिरागढ भागातील एका कारखान्यात आगीचा भडका उडाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असताना स्फोट होऊन कारखान्याची इमारत कोसळली. यात अग्निशमन दलाच्या जवानांसह …

Read More »

आठ कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात पोहचला सन्मान निधी

तुमकूर ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारपासून (दि. 2) दोन दिवसांच्या कर्नाटक दौर्‍यावर आहेत. सिद्धगंगा मठानंतर त्यांनी तुमकूरमध्ये एका जनसभेला संबोधित केले. त्यांनी विविध राज्यांतील शेतकर्‍यांना कृषी कर्मण अ‍ॅवॉर्ड दिले आहेत. आज आठ कोटी लोकांजवळ सन्मान निधी पोहचला आहे. नव्या वर्षात, नव्या दशकाच्या सुरुवातीलाच अन्नदात्या शेतकरी भावा-बहिणीचे दर्शन झाले हे …

Read More »

जनादेशाच्या पाठीत खंजीर खुपसला, देवेंद्र फडणवीस यांचा सत्ताधार्यांवर हल्लाबोल

नागपूर ः प्रतिनिधी केवळ सत्तेचा माल खाण्यासाठी आणि भाजपला दूर ठेवण्यासाठी विश्वासघात आणि बेईमानी करून राज्यात हे सरकार सत्तारूढ झाले आहे. जनादेशाच्या पाठीत खंजीर खुपसणारे सरकार, अशीच या सरकारची अवहेलना राज्यभर सुरू आहे,  पण जनादेशाच्या पाठीत खंजीर खुपसणारे सरकार फार काळ चाललेले नाही, हा या देशाचा इतिहास सांगतो, अशा शब्दांत …

Read More »