गगनयान, चांद्रयान-3साठी केंद्र सरकारची परवानगी नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) नव्या वर्षात गगनयान आणि चांद्रयान-3 अवकाशात सोडणार आहे. ‘इस्रो’चे प्रमुख के. सिवन यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच पत्रकार परिषदेत बोलताना बुधवारी (दि. 1) देशवासीयांना ही आनंदाची बातमी दिली. या वेळी त्यांनी इस्रोची पुढील मोहीम व योजनांची माहिती दिली.चांद्रयान-3 मोहिमेसाठी …
Read More »‘दिल्लीतील हिंसेला काँग्रेस-आप जबाबदार’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेला काँग्रेस आणि आम आदमी पक्षच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच या हिंसेप्रकरणी काँग्रेस आणि आपने देशाची माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या हिंसेवर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे नेते गप्प …
Read More »पायाभूत सुविधांसाठी केंद्राची 102 लाख कोटींची गुंतवणूक
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय अर्थव्यवस्थेला पाच ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नॅशनल इन्फ्रा पाइपलाइन योजनेंतर्गत पायाभूत सुविधांसाठी पुढील पाच वर्षांसाठी 102 लाख कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (दि. 31) …
Read More »सावंतवाडीत भाजपचा शिवसेनेला दे धक्का, संजू परब नगराध्यक्षपदी
सावंतवाडी : येथील नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे संजू परब विजयी झाले असून, त्यांनी शिवसेनेचे उमेदवार बाबू कुडतकर यांचा पराभव केला आहे. हा पराभव म्हणजे शिवसेनेचे आमदार व दीपक केसरकर यांना मोठा धक्का, तर भाजप नेते नारायण राणे यांचे मोठे यश मानले जात आहे. मतमोजणीत पहिल्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे बाबू कुडतरकर 301 …
Read More »देशातील तरुणाईला अराजकतेविषयी चीड
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सूचक प्रतिपादन नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआपल्या देशातील तरुण-तरुणींना देशातील अराजकतेच्या परिस्थितीची चीड असून, जातीवाद आणि घराणेशाही त्यांना आवडत नाही. योग्य व्यवस्थाच तरुणाईला आवडते व ते अशा व्यवस्थेसोबत असतात, असे सूचक प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ‘मन की बात’ या आपल्या रेडिओ कार्यक्रमाद्वारे ते देशातील जनतेशी रविवारी …
Read More »नव्या वर्षात केंद्र सरकारची नवी योजना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नव्या वर्षात 15 जानेवारीपासून केंद्रातील मोदी सरकार ’वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लागू करत आहे. सुरुवातीला 12 राज्यांमध्ये ही योजना कार्यान्वित होणार आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, गोवा, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि झारखंड या राज्यात ही योजना सुरू होत आहे. वन …
Read More »नगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात तीन ठार
अहमदनगर ः प्रतिनिधी नगर-सोलापूर महामार्गावर आंबिलवाडी फाट्याजवळ एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले आहेत. अरुणराव बाबुराव फुलसौंदर (वय 55), अर्जुन योगेश भगत (वय 12), ताराबाई शंकर भगत (वय 60) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला असून हे सर्व जण नगरचे आहेत. तर, अपघातात …
Read More »राज्य सरकारकडून शेतकर्यांची फसवणूक, उद्धव ठाकरेंनी आश्वासन पूर्ण केले नाही -राजू शेट्टी
कोल्हापूर : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही. महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांसाठी पीक कर्जमाफीचा घेतलेला निर्णय हा घाईगडबडीत घेतलेला आहे. त्यामुळे शेतकर्यांना न्याय मिळणार नाही. म्हणून सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. शेट्टी म्हणाले, राज्यात झालेल्या …
Read More »‘ती’ तरतूद दाखवाच!
अमित शहांचे राहुल गांधींना आव्हान सिमला : वृत्तसंस्थानागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (सीसीए) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर घणाघात केला आहे. ’काँग्रेस आणि कंपनी अफवा पसरवत आहे की हा कायदा अल्पसंख्याकांचे नागरिकत्व हिरावून घेणारा आहे. मी राहुल गांधी यांना आव्हान देतो की या कायद्यात एकाही ठिकाणी अशी तरतूद असेल की ज्यामुळे …
Read More »नकारात्मक राजकारण करणार्यांना जनतेनेच शिक्षा करावी : अमित शहा
नवी दिल्ली : वृत्तसंस्थादिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. भारतीय जनता पक्षानेही त्यादृष्टीने आपले लक्ष दिल्लीवर केंद्रित केले. त्यानुसार गुरुवारी (दि. 26) पूर्व दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा केजरीवाल सरकार आणि काँग्रेसवर यथेच्छ बरसले. अमित शहा यांनी विरोधी पक्षांवर आंदोलन भडकावणे आणि नकारात्मक …
Read More »