नवी दिल्ली : वृत्तसंस्था रेल्वे प्रवाशांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे. मोदी सरकार लवकरच रेल्वे भाड्याने देणार आहे. तसेच रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. रेल्वेप्रवाशांसाठी हा मोठा निर्णय असणार आहे. रेल्वेचा प्रवास महागणार असल्याने रेल्वेला अच्छे दिन येणार आहेत. भाडेवाढीचा निर्णय जाहीर होणार आहे. रेल्वेचा प्रवास आता महागणार आहे. …
Read More »सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करू नका!
‘सीएए’विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती लखनौ ः वृत्तसंस्थासुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) रस्त्यावर उतरून हिंसाचार करणार्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करू नका, अशी विनंती केली आहे. जर चांगले रस्ते, सुविधा, सांडपाण्याची योग्य व्यवस्था हा नागरिकांचा हक्क आहे, तर त्यांची योग्य काळजी घेणे हीसुद्धा आपलीच जबाबदारी आहे, असे पंतप्रधान …
Read More »‘एनपीआर’ होणार अद्ययावत, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला केंद्राची मंजुरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)वरून चर्वितचर्वण सुरू असतानाच केंद्र सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला (एनपीआर) अद्ययावत करण्यास मंजुरी दिली आहे. एनपीआर अंतर्गत देशातील नागरिकांचा डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे एनपीआर म्हणजे नागरिकत्वाचे प्रमाण नसेल. एनपीआरची यादी अद्ययावत करण्यास मंजुरी देण्याबरोबरच …
Read More »देशात लवकरच मिथेनॉलमिश्रित इंधन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पेट्रोलियम मंत्रालयास सूचना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात लवकरच मिथेनॉलमिश्रित इंधन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे जोरदार प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. इंधन आयातीवरील खर्चामध्ये लक्षणीय कपात व वाहनांमुळे होणार्या प्रदूषणात घट हा दुहेरी लाभ यातून साध्य होईल, असा सरकारला विश्वास आहे. या अनुषंगाने देशभरातील पेट्रोलपंपांवर मिथेनॉल उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना केंद्रीय …
Read More »चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाला मंजुरी
नवी दिल्ली : केंद्रीय सुरक्षा समितीने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीडीएस पदाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय राखण्याबरोबरच सीडीएसवर लष्करी विषयांवर सरकारला सल्ला देण्याची जबाबदारी असणार आहे. लष्कराच्या विविध मोहिमांमध्ये समन्वय राखण्याबरोबरच …
Read More »शेतकर्यांचा विश्वासघात
अपुर्या कर्जमाफीवर देवेंद्र फडणवीस यांची टीका नागपूर : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकर्यांचा सातबारा कोरा करणार होते. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देणार होते, मात्र त्यांनी शब्द फिरवला. केवळ दोन लाखांची कर्जमाफी देऊन या सरकारने शेतकर्यांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी …
Read More »कर्तव्यदक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची पनवेलच्या विकासावर पुरवणी मागणी चर्चा
आकृतीबंध आराखडा, जीएसटी अनुदान, पाणीपुरवठ्यावर वेधले शासनाचे लक्ष नागपूर, पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून रखडलेले जीएसटीचे अनुदान मिळावे, तसेच आकृतीबंध आराखड्याला मंजुरी देऊन पाणीपुरवठा योजनाही लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीवर …
Read More »बलात्काराच्या गुन्ह्यातून वाचविण्यासाठी लाच
अहमदनगर : प्रतिनिधी महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांसंबंधी देशभर संतापाची लाट आहे. त्यातून हैद्राबाद येथे पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचे समर्थनही केले जात आहे. नगरच्या पारनेर तालुक्यात मात्र अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या आरोपीला मदत करण्यासाठी 50 हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी पकडला गेला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी …
Read More »उद्धव ठाकरेंकडून खुर्ची वाचवण्याची कवायत; फडणवीसांचा प्रतिटोला
नागपूर ः प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ आपली खुर्ची वाचवण्याची कवायत करीत आहेत. आपल्या बाजूला बसलेले पक्ष कसे खूश राहतील, त्यांचे मन कसे राखले जाईल याचा विचार त्यांच्याकडून करण्यात येत आहे, मात्र शेतकर्यांच्या प्रश्नावर काहीही उत्तर दिले जात नाही. म्हणूनच आम्ही सभात्याग केला, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »सुधारित नागरिकत्व कायद्याचे विद्यार्थ्यांकडून समर्थन
पुणे ः प्रतिनिधी देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन होत असताना पुण्यात मात्र वेगळे चित्र दिसत आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय विद्यापीठ परिषदेतर्फे हे आंदोलन करण्यात आले. या वेळी अनेक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, दुसरीकडे देशभरात मात्र सुधारित …
Read More »