नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रपती पदकविजेते नाशिक महापालिका अग्निशमन दलाचे उपकेंद्रीय अधिकारी दीपक भटू गायकवाड (48) यांचा अमरावती येथे अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ते सुटी संपवून नागपूर येथे अग्निशमन विभागीय प्रशिक्षणाकरिता शिवशाही बसने हजर होत होते. बसला अमरावती येथे अपघात झाल्याने त्यात गायकवाड …
Read More »महाराष्ट्र थोर राष्ट्रनेत्यांच्या विचारांचे राज्य; चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन; राज्य स्थापनेचा वर्धापनदिन सोहळा संपन्न
जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. महाराष्ट्र राज्याला अनेक थोर राष्ट्रनेत्यांचा वारसा असून आपले राज्य हे या विचारांचा वारसा जपणारे राज्य आहे. त्यामुळेच राज्याने विविध क्षेत्रांत प्रगती करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री …
Read More »आता राष्ट्रवादीच्या नेत्याने उधळली मुक्ताफळे; म्हणे स्वातंत्र्यलढ्यात जिनांचे मोठे योगदान!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिनांवर स्तुतिसुमने उधळल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते माजीद मेनन यांनीही जिनांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान असल्याचे म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. भारताच्या स्वातंत्र्यात आणि प्रगतीत काँग्रेसमधील जवाहरलाल नेहरूंपासून मोहम्मद अली जिना यांचे योगदान असल्यामुळे …
Read More »देशात पहिल्यांदा सत्ताधार्यांची लाट : मोदी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल
वाराणसी : वृत्तसंस्था भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच सत्ताधार्यांच्या बाजूने लाट आहे. पूर्वी कायम सत्ताविरोधी लाट असे, पण यंदा लोक सत्ताधार्यांच्या बाजूने आहेत, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे. ते वाराणसीत स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते. लोकसभा निवडणुकीत वाराणसीमध्ये सातव्या टप्प्यात म्हणजेच 19 मे रोजी मतदान होणार आहे. …
Read More »सुरक्षा जवानांसाठी अत्याधुनिक वाहने तैनात
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत सरकार लवकरच सुरक्षा दलातील सैनिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन गाड्यांची खरेदी करण्याच्या तयारीत आहे. नक्षली भाग, जम्मू आणि काश्मीर आणि दुर्गम भागात तैनात करण्यात येणार्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी आता अधिक सक्षम आणि सुरक्षित असणार्या माईन प्रोटेक्डेट गाड्यांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. सरकारने 613 कोटी 96 लाखांचे बजेट …
Read More »महायुतीच्या प्रचारात विखे-पाटील सक्रिय
शिर्डी : प्रतिनिधी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अद्याप काँग्रेस पक्ष सोडलेला नाही, तरी त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांचा प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, राधाकृष्ण विखे यांनी गुरुवारी शिर्डीत शिवसेना, भाजप, तसेच विखे समर्थक पदाधिकार्यांची संयुक्त बैठक घेऊन सदाशिव लोखंडे यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी …
Read More »रोहित शेखर हत्येप्रकरणी पत्नीला अटक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था माजी केंद्रीय मंत्री एन. डी. तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने रोहित शेखर यांची पत्नी अपूर्वाला अटक केली आहे. फॉरेन्सिक तपासणीतील पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. रोहित शेखर हे दिल्लीतील डिफेन्स कॉलनीत राहत होते. रोहित यांचा 16 एप्रिल रोजी …
Read More »…म्हणून मोदी घालतात उलटं घड्याळ
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आजपर्यंत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकीय मुद्द्यांवर अनेक भाषणे आणि मुलाखती देताना पाहिले आहे, पण पहिल्यांदाच मोदींच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न अभिनेता अक्षय कुमारने केला आहे. अक्षयने मोदींची मुलाखत घेतली असून, यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील बर्याच छोट्या-मोठ्या गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत. या मुलाखतीच्या माध्यमातून मोदींच्या …
Read More »टीसीएस, इन्फोसिसमधील मेगाभरतीत वाढ; नोकर्यांचा सुकाळ
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था वेगवेगळ्या क्षेत्रात नोकर्यांमध्ये आलेल्या कपातीनंतर आता आयटी सेक्टरमधून चांगली बातमी आली आहे. आर्थिक वर्ष 2018-19मध्ये प्रमुख आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेज (टीसीएस) आणि इन्फोसिसने गेल्या वित्त वर्षाच्या तुलनेत 42000हून अधिक नोकरदारांना कामावर रुजू करून घेतले आहे. अशा प्रकारे या दोन मोठ्या कंपन्यांमधील भरतीमध्ये 350 टक्क्यांहून अधिकची …
Read More »श्रीलंकेत मध्यरात्रीपासून आणीबाणी घोषित
कोलंबो ः वृत्तसंस्था श्रीलंकेत ईस्टर संडे साजरा होत असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काल मध्यरात्रीपासून श्रीलंकेत राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची घोषणा श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी केली आहे. दरम्यान, श्रीलंकेत झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटांना स्थानिक इस्लामी अतिरेकी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) जबाबदार असल्याचे श्रीलंका सरकारचे प्रवक्ता राजीथा सेनारत्ने यांनी घोषित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper