Breaking News

मुंबई – नवी मुंबई

माथाडींना 20 हजार लसींच्या मात्रा उपलब्ध करून देऊ

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त ‘माथाडी कामगार नसेल तर बाजार चालणार नाही, लोक जगू शकणार नाहीत म्हणूनच माथाडी कामगारांचे करोना लसीकरण प्राधान्याने झाले पाहिजे. यामुळे माथाडी कामगारांसाठी 20 हजार लशींच्या मात्रा उपलब्ध करून देऊ,’ असे आश्वासन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथील ‘माथाडी भवन’मध्ये दिले. …

Read More »

नवी मुंबईत कोरोना लसीकरण मोहीम जोरात

पहिल्या डोससाठी विशेष सत्राचे नियोजन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोविडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नवी मुंबईकर नागरिक लसीकरणाद्वारे संरक्षित व्हावेत यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लसीकरण सत्रांचे नियोजन केले जात आहे. 31 ऑगस्ट रोजी 20,500 डोसेस उपलब्ध झाल्याने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार 18 ते 30 वयोगटातील …

Read More »

ठाकरे सरकारने लॉकडाऊनचा धंदा केलाय; भाजप आमदार आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

मुंबई : प्रतिनिधी ‘ठाकरे सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केलेला आहे, वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात, जिथे घाटा आहे, तिथे निर्बंध कडक राहतात. रेस्टॉरण्ट, बारवरील निर्बंध त्याच धर्तीवर शिथिल करण्यात आले आहेत आणि वाटा न देऊ शकणारे मराठी कलावंत, नाटक कलावंत, मराठी लोककलावंत, धूप कापूर विकणारे हे घाट्यात आहेत,’ …

Read More »

गुन्हेगारी प्रवृत्तीला राजकीय वरदहस्त -दरेकर; जखमी कल्पिता पिंपळे यांची घेतली रुग्णालयात भेट

ठाणे ः प्रतिनिधी ठाण्यातील कासारवडवली भागात फेरीवाल्यांवर कारवाई करीत असताना माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांसह त्यांच्या अंगरक्षकावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आयुक्तांच्या हाताची दोन बोटे, तर अंगरक्षकाचे एक बोट कापले गेले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. जखमी कल्पिता पिंपळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विधान परिषद विरोधी …

Read More »

महाराष्ट्रात हा तर तालिबानी कारभार

भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांची टीका मुंबई : प्रतिनिधी दहीदंडी पारंपरिक पद्धतीनेसुद्धा साजरी करणार्‍यांवर गुन्हे आणि दडपशाहीचा कारभार करणार्‍या ठाकरे सरकारचा महाराष्ट्रात तालिबानी कारभार सुरू आहे का? अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली आहे. आज दहीदंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि गर्दी न …

Read More »

गुन्हेगारी प्रवृत्तीला राजकीय वरदहस्त -दरेकर; जखमी कल्पिता पिंपळे यांची घेतली रुग्णालयात भेट

ठाणे ः प्रतिनिधी ठाण्यातील कासारवडवली भागात फेरीवाल्यांवर कारवाई करीत असताना माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांसह त्यांच्या अंगरक्षकावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आयुक्तांच्या हाताची दोन बोटे, तर अंगरक्षकाचे एक बोट कापले गेले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. जखमी कल्पिता पिंपळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विधान परिषद विरोधी …

Read More »

भाजपची डोंबिवलीत प्रतिकात्मक दहीहंडी

डोंबिवली ः प्रतिनिधी कोरोनाचे कारण देत राज्य सरकारने दहीहंडीचा उत्सव साजरा करू नये, असे निर्बंध लादले होते. त्यावरून ठाकरे सरकारविरोधात इतर राजकीय पक्ष असा सामना सुरू झाला. अशातच डोंबिवलीत माजी मंत्री आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि. 31) डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात कार्यकर्त्यांसोबत प्रतिकात्मक दहीहंडी साजरी केली. राज्य सरकारने …

Read More »

सणांवरच निर्बंध का? -राज; दहीहंडीवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीला राज्य सरकारने परवानगी नाकारल्यानंतरही मुंबई, ठाण्यात काही ठिकाणी मनसेतर्फे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर याच्या समर्थनार्थ भूमिका घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. कुठेच काही गोष्टी कमी झाल्या नाहीत. मग सणांवरच का येता, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोलकेला. राज ठाकरे …

Read More »

सिद्धिविनायक मंदिरात व्हीआयपी व्यक्तींना दर्शन; सीसीटीव्हीत प्रकार कैद

मुंबई ः प्रतिनिधी कोरोना निर्बंधांमुळे राज्यातील मंदिरे सर्वसामान्यांसाठी बंद असताना मुंबईतील प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात मात्र व्हीआयपी लोकांना बाप्पाचे दर्शन दिले जात आहे. नोंदवही आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून हा प्रकार समोर आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्या कमी झाल्याने जनजीवन जवळपास पूर्ववत झाले आहे. राज्य हळूहळू अनलॉक होत असतानादेखील मंदिरांना लागलेली कुलुपे …

Read More »

राज्यात मान्सूनचे जोरदार पुनरागमन

मुंबई ः प्रतिनिधी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत असल्याचे बघायला मिळत आहे. हवामान खात्याने अलर्ट दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मंगळवारी (दि. 31) पावसाला जोरदार सुरुवात झाली. राज्यात 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी झाला होता. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. ऑगस्ट महिन्यात श्रावण सरी सर्वत्र होत …

Read More »