भाजपच्या प्रसाद लाड यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने राज्यातील अनेक हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहेत. यावरून ’घरात बसलेल्या’ सरकारने कोरोनाची दुसरी लाट भयावह असणार आहे. याची कल्पना असूनही या काळात अत्यावश्यक असलेल्या सुविधांच्या निर्मितीसाठींही काहीही केले नाही. या नाकर्त्या सरकारमुळेच आज राज्यातल्या सामान्य …
Read More »कोविड रोखण्यासंदर्भात एपीएमसीमध्ये बैठक
नवी मुंबई : प्रतिनिधी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक डक यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात तथा उपाययोजना करण्या संदर्भात एपीएमसीमार्केटमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त राजेश कानडे यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, …
Read More »कोरोनाविषयी निष्काळजी धोकादायक
उपचाराच्या दिरंगाईने रुग्णाची प्रकृती चिंताजनक नवी मुंबई : रामप्रहर वृत्त संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले आहे. जसा कोरोना वाढतोय तसा त्याविषयीचा गैरसमजही बळावतोय. लक्षणे असूनही काही नागरिक कोरोना चाचणी करण्यासाठी घाबरतात. बरेचदा दुखणे अंगावर काढतात आणि जेव्हा त्रास वाढतो तेव्हा अशा रुग्णावर अतिदक्षता विभागाची गरज लागते. त्यामुळे कोरोनाविषयीची …
Read More »अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल
मालमत्तांवर सीबीआयचा छापा मुंबई ः प्रतिनिधीमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोप प्रकरणानंतर आता मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. या प्रकरणी तपास करीत असलेल्या सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एफ आयआर दाखल केला आहे. इतकेच नाही तर …
Read More »बेलापूर ग्रामस्थ अधिकृत गाळेधारकांना लवकरच बंदिस्त गाळे; आमदार मंदा म्हात्रे यांची अधिकार्यांसमवेत बैठक
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिकेकडून तोडक कारवाई केलेल्या बेलापूर ग्रामस्थ अधिकृत गाळेधारकांना व्यवसायाकरिता लवकरच नवी मुंबई महानगरपालिकेकडून बंदिस्त गाळे मिळणार आहेत. याबाबत नवी मुंबई महानगरपालिका शहर अभियंता संजय देसाई, बेलापूर विभाग अधिकारी व सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल , कनिष्ठ अभियंता रितेश पुरव यांची बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांजसह …
Read More »महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची जोरदार टीका
मुंबई : प्रतिनिधी नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 24 रुग्णांचे प्राण गेल्यानंतर, आता विरारमधल्या विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये घडलेल्या भयनाक आगीच्या घटनेत 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकापाठोपाठ घडलेल्या या भयानक घटनांमुळे महाराष्ट्र हादरला आहे. विरारमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. …
Read More »जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी आता ई-पास आवश्यक
सतत बदलणार्या नियमांमुळे नागरिकांत संभ्रम मुंबई ः प्रतिनिधीराज्यात कोरोनाच्या गंभीर होत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. 13 एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानंतर 22 एप्रिलपासून त्यामध्ये अतिरिक्त कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हाबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पास गरजेचा असल्याचे महाराष्ट्र पोलीसच्या ट्विटर हॅण्डलवरून सांगण्यात आले आहे. दरम्यान, …
Read More »नियमांचे उल्लंघन करणार्या दुकानांवर कारवाई
नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रदुर्भाव वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू केले असुनदेखील काही दुकानदार ही बाब गंभीरपणे घेत नसल्याने पालिकेच्या जी विभाग कार्यालयातील दक्षता पथकातील कर्मचार्यांनी दुकान मालकास सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन करून अकरा नंतर दुकान सुरू ठेवले होते. यामुळे या दुकानमालकावर कारवाई करण्यात येऊन त्याच्याकडून 50 हजार …
Read More »केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्राला मिळणार अधिक ऑक्सिजन
मुंबई ः प्रतिनिधीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आता विशाखापट्टणम येथील आयआयएनएल प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून 97 मेट्रिक टन द्रव्य (लिक्विड) प्राणवायू महाराष्ट्राला मिळणार आहे. पुढील दोन दिवसांत विशाखापट्टणम येथून पुरवठा सुरू होईल. यामुळे विदर्भ व मराठवाड्याला दिलासा मिळणार आहे.अनेक रुग्णालयांत प्राणवायूची कमतरता आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी प्राणवायूची निर्मिती …
Read More »राज्यात नवे निर्बंध लागू
मुंबई ः प्रतिनिधीराज्यात गुरुवारी (दि. 22) रात्री 8 वाजल्यापासून कठोर निर्बंध लागू झाले आहेत. यामध्ये कार्यालयातील उपस्थिती, लोकल प्रवास, लग्न समारंभ ते अत्यावश्यक सेवेसंदर्भातील अनेक नियमांचा समावेश आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संपूर्ण लॉकडाऊनसंदर्भात चर्चा झाली होती. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय जाहीर करतील, असेही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper