नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोकणात पाणीटंचाई जाणवत असून, 242 गावे व 675 वाड्यांना 132 टँकर आणि चार अधिग्रहीत विहिरींद्वारे पाणीपुरवठा होत आहे. सुमारे दोन लाख 20 हजार 239 नागरिकांना या पाणीपुरवठयामुळे दिलासा मिळाला आहे. एप्रिल महिन्यापासूनच कोकण विभागात सर्वत्र उन्हाची दाहकता जाणवू लागल्याने ज्या गावांमध्ये दरवर्षी पाण्याची टंचाई …
Read More »नवी मुंबईत कोरोनामुळे हाहाकार
मे महिन्यात 1600हून अधिक कोरोनाबाधित; 54 जण मृत्युमुखी नवी मुंबई : प्रतिनिधी मनपा हद्दीत एप्रिल महिन्याच्या तुलनेने मे महिन्यात कोरोना संक्रमणाने कहर केला असून तब्बल 1600 पेक्षा जास्त रुग्णांना कोरोना झाला आहे. तर मृत्यूचे प्रमाणही वाढले असून एकूण 54 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1853 वर पोहचली …
Read More »इयत्ता दहावीच्या निकालाचा मार्ग मोकळा
मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2020मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दहावीच्या सामाजिक शास्त्रे पेपर-2 (भूगोल) व दिव्यांग कार्यशिक्षण या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या विषयांच्या गुणदानासंदर्भात शिक्षण मंडळाने पर्याय शोधला आहे. इतर विषयांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्या …
Read More »आघाडी सरकार खोटारडे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्राच्या जनतेला मित्र कोण आणि शत्रू कोण हे चांगलेच माहीत आहे. सरकारला आम्ही मदतच करीत आहोत, पण खोटे बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 27) येथे …
Read More »कोरोनाशी लढणे हेच आमचे लक्ष्य
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार मुंबई : प्रतिनिधीकोरोनाच्या परिस्थितीतही राजभवन आणि मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरु आहे. या बैठका कोरोनाच्या उपाययोजना संदर्भात आहेत की राजकीय खलबतांसाठी हे येत्या काळात स्पष्ट होईल. या परिस्थितीत कोरोना या विषयाला प्राधान्य असायला हवे. भाजपमध्ये सरकार अस्थिर करण्याची कुठलीही हालचाल सुरू नाही. कोरोनाशी लढा देणे …
Read More »‘राज्य सरकार अपयशी; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा’
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे उद्भलेली मुंबईसह राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. ही परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी झाले आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी खासदार नारायण राणे यांनी केली आहे. राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी सोमवारी (दि. 25) राज्यपालांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. …
Read More »राज्यात आमचे नाही तर शिवसेनेचे सरकार
पृथ्वीराज चव्हाण यांचे अजब वक्तव्य मुंबई : प्रतिनिधी – राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे, मात्र माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असल्याने खळबळ माजली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये पृथ्वीराज चव्हाण राज्यात शिवसेनेचे सरकार असल्याचे सांगत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही पृथ्वीराज …
Read More »कोरोनाच्या संकटामुळे घरातच ईद साजरी
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई रमजानचा महिना मुस्लिम धर्मियांचा सर्वात पवित्र महिना समजला जातो. तर महिनाभरच्या रोजा केल्यावर व चंद्र दिसल्यावर जगभरात ईद साजरी केली जाते. मात्र सध्या कोविडमुळे संपूर्ण जग थांबलेले आहे. वर्षभर ईदची वाट पाहणार्या नवी मुंबईतील मुस्लिम बांधवांनी मात्र काहीशा अनुत्साहाने घरात राहून ईद साजरी …
Read More »नवी मुंबईत सोसायट्यांमध्ये येणार्यांची माहिती पालिकेला द्यावी लागणार
नवी मुंबई : बातमीदार – कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने सोसायटीमध्ये बाहेरगांवाहून आलेल्या व्यक्तींची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेस त्वरित कळवावी लागणार आहे. कोविड विषाणूचा प्रसार नवी मुंबईत वाढत चालला आहे. त्यात छुप्या पद्धतीने मुंबईतून नवी मुंबईत येणार्यांचे प्रमाण वाढले आहे. कोविडचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाच संसर्ग वाढवणारी साखळी तोडण्यासाठी पालिकेने कडक …
Read More »नवी मुंबई पालिकेतील कामगारांना एक कोटी रुपयांचा विमा सुरू करा
माजी खासदार संजीव नाईक यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत सर्व कंत्राटी व कायम कामगार कर्मचारी अधिकारी रात्रंदिवस आपल्या जीवाचा धोका पत्करून कोरोना महामारी विरोधात लढत आहेत. त्यांच्या अधक प्रयत्नामुळे नवी मुंबई महानगरपालिका भागातील जनतेस या महामारी परिस्थितीत देखील नागरी सुविधा सक्षम रित्या पुरविण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper