Breaking News

मुंबई – नवी मुंबई

वांद्रे येथील मजुरांच्या उद्रेकाला राज्य सरकारच जबाबदार -फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी – आम्हाला गावी जाऊ द्या, अशी मागणी करत परराज्यातील शेकडो मजुरांनी मंगळवारी वांद्रे स्टेशनवर धडक दिल्याने सर्वच यंत्रणा हादरल्या आहेत. देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याच्या घोषणेनंतर हा उद्रेक झाल्याने त्यावर आणखीच चिंता व्यक्त होत आहे. यावरून आता राजकारणही तापू लागले असून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

‘सीएसआर कायदा काँग्रेसच्या काळातला, तरीही लोक राजकारण करताहेत’

मुंबई : प्रतिनिधी – कोरोना संकटाला रोखण्यासाठी राज्य सरकारला योग्य व्यवस्थापन आणि कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सीएसआर फंड हा कायदा काँग्रेस सरकारने तयार केला आहे. काही लोकांना फक्त राजकारण करायचे आहे, म्हणून असे आरोप केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते …

Read More »

अत्यावश्यक सेवेचा स्टीकर लावून दारुविक्री करणार्या मायलेकावर गुन्हा

नवी मुंबई : प्रतिनिधी स्कोडा कारवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेचा स्टीकर लावून कारमधून दारुची विक्री करणार्‍या तरुणाला परिमंडळ-1 मधील अमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने गुरुवारी रात्री ताब्यात घेतले आहे. वरुण कमलेश खेमाणी (28) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्या स्कोडा कारमधून विदेशी मद्याच्या हजारो रुपये किमतीच्या बाटल्या तसेच …

Read More »

15 वर्षीय अभिषेककडून गरजूंना मदत

मुंबई : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये रोजगारीवरील कामगारांची असहायता लक्षात घेऊन 15 वर्षीय अभिषेक अवर्सेकर याने या कामगारांसाठी आवश्यक खाद्य आणि मूलभूत वस्तू यासाठी निधी गोळा करुन जमविलेल्या वस्तूंचे वाटप केले. तरुण पिढी म्हणजेच आपल्या भविष्याची आशा आहे असे म्हणतात. सध्या जगभरात जे साथीच्या रोगाचे भितीदायक …

Read More »

आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मोफत धान्याचे वितरण

नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या पुढाकाराने गरीब व गरजू नाका कामगार, दगडखाण कामगार यांना बुधवारी (दि. 8) तुर्भे येथील डॉ. आंबेडकरनगर, हनुमाननगर, व इंदिरानगर परिसरात 3000 किलो तांदूळ, 300 लिटर खाद्यतेल व 300 किलो डाळ अशा मोफत धान्याचे  वितरण करण्यात आले. हे  धान्यवाटप स्थानिक …

Read More »

‘तबलिगीं’नी पुढे यावे; अन्यथा गुन्हे दाखल करू!

नवी मुंबई पोलिसांचा मरकजमध्ये सहभागी झालेल्यांना इशारा नवी मुंबई : बातमीदार मरकज कार्यक्रमात सहभागी झालेल्या तबलिगिंनीपुढे येऊन आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वारंवार केले जात आहे. मात्र त्यानंतरही अनेक जण आपली माहिती लपवत आहेत. शासकीय यंत्रणेला सहकार्य करीत नाहीत. अशा तबलिगिंनी येत्या 9 एप्रिलपर्यंत स्वतः हुन समोर यावे …

Read More »

राज्यातील रुग्णसंख्या हजारावर, तर देशाची चार हजार पार

नवी दिल्ली, मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत असली तरी या विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असून, मंगळवा (दि. 7) दिवसभरात राज्यात दीडशे नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे आता कोरोनाबाधितांचा आकडा 1018वर गेला आहे. एकट्या मुंबईत 116 नवे रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे …

Read More »

देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनासंदर्भात विविध विषयांवर वेधले लक्ष मुंबई : प्रतिनिधीराज्यात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या सरकारसाठी चिंतेचा विषय बनली आहे. पुण्यात एका दिवसात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील या परिस्थितीवर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी अनेक मागण्या राज्य सरकारकडे …

Read More »

आपण खरंच कामासाठी बाहेर पडताय का?

रस्त्यांवर संदेश लिहून नवी मुंबई पालिकेकडून जनजागृती नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका चिंतेत आहे. त्यात दिल्लीतील ताब्लिगी कनेक्शन उघड झाल्याने अनेकांचा शोध सुरू आहे. तर अनेकांना शोधण्यात व क्वारंटाईन करण्यात आले आहे. नवी मुंबईकर जनता पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत असली …

Read More »

संत निरंकारी मिशनकडून 3000 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानवतेच्या सेवेमध्ये निरंतर अग्रेसर राहणार्‍या संत निरंकारी मिशनकडून लॉकडाऊन कालावधीत पुरेल इतकेतांदुळ, गव्हाचे पीठ, डाळ, मीठ, साखर, तेल, मसाला, बिस्कीटे, चहा आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा एकंदर 3000 परिवारांना करण्यात आला.  भारतात हे संकट आल्याबरोबर अगदी सुरुवातीलाच म्हणजेच 13 मार्चपासून संत निरंकारी मिशनने …

Read More »