प्रवीण सकपाळ अध्यक्षपदी कर्जत ः बातमीदारमाथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भारतीय जनता पक्षाने नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. माथेरानमधील क्षत्रिय मराठा समाजाचे माजी अध्यक्ष प्रवीण सकपाळ यांची भाजप शहर अध्यक्ष, तर किरण चौधरी, सुभाष भोसले यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.माथेरान शहरातील हॉटेल गार्डन व्ह्यू येथे झालेल्या …
Read More »नगरसेविका चारुशीला घरत यांच्या हस्ते नवीन पनवेलमध्ये लसीकरण केंद्राचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत यांच्या प्रयत्नाने नवीन पनवेल येथील सेक्टर 15 पोदी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक 8 येथे मोफत कोविड लसीकरण केंद्र मंगळवारी (दि. 21) सुरू करण्यात आले. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन नगरसेविका चारुशीला घरत यांच्या हस्ते झाले असून या …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रात राष्ट्रीय जंतनाशक सप्ताह
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार (दि. 21)पासून राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविण्यास सुरूवात झाली. 21 ते 28 सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार्या या मोहिमेचे सहा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावर स्थानिक नगरसेवकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या मोहिमेंतर्गत 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुलामुलींना वयोगटानुसार जंतनाशक गोळीचे …
Read More »गीतेंच्या वक्तव्यावर शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी -प्रवीण दरेकर
मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे नेते अनंत गीते यांच्या वक्तव्यावर खासदार सुनील तटकरे यांनी केलेले भाष्य दुदैर्वी आहे. गीते यांचे वय काढणे व त्यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसेना नेत्यांबद्दल टिका टिप्पणी करणे म्हणजे तटकरे यांची वैचारिक दिवाळखोरी आहे. केवळ सत्तेच्या अहंकारातून ही भूमिका आली असावी. त्यामुळे शिवसेना तसेच शिवसेना नेतृत्वाने तटकरे यांनी केलेल्या …
Read More »गीतेंच्या वक्तव्यावर शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी -प्रवीण दरेकर
मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे नेते अनंत गीते यांच्या वक्तव्यावर खासदार सुनील तटकरे यांनी केलेले भाष्य दुदैर्वी आहे. गीते यांचे वय काढणे व त्यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसेना नेत्यांबद्दल टिका टिप्पणी करणे म्हणजे तटकरे यांची वैचारिक दिवाळखोरी आहे. केवळ सत्तेच्या अहंकारातून ही भूमिका आली असावी. त्यामुळे शिवसेना तसेच शिवसेना नेतृत्वाने तटकरे यांनी केलेल्या …
Read More »राज्यातील महिला सुरक्षेप्रश्नी दोन दिवसांचे अधिवेशन घ्या!
राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश मुंबई ः प्रतिनिधीकाही दिवसांपूर्वी मुंबईच्या साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले आहेत.या अधिवेशनात राज्यातील महिलांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी, असे राज्यपाल कोश्यारी …
Read More »शिवसेनेचा पर्यायदेखील आमच्याकडे आहे : महेंद्र घरत
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात झालेल्या निवडणुकांंमध्ये काँग्रेसच्या मतांचा फायदा घेऊन काही लोक सत्तेत गेले. नंतर मात्र काँग्रसला विसरले. त्याचे शल्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे. आता तसे होऊ देणार नाही. ज्यांनी आम्हाला फसवलं आहे त्यांच्याशी जशास तसे वागणार. आघाडी करण्यासाठी समविचारी पक्षांबरोबरच आता शिवसेनेचा पर्यायदेखील आमच्याकडे आहे, असा इशारा काँग्रेसचे रायगड जिल्हा …
Read More »अनंत गीतेंच्या वक्तव्याचे पडसाद
मुंबई ः प्रतिनिधीमाजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांनी महाविकास आघाडी सरकारवरून केलेल्या वक्तव्याचे राज्याच्या राजकारणात जोरदार पडसाद उमटले आहेत. विविध पक्षांच्या नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन गीतेंवर टीका केली आहे. यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील शिवसेना विरुद्ध …
Read More »मिताली राजने रचला इतिहास; क्रिकेट कारकिर्दीतील 20 हजार धावा पूर्ण
मॅके (ऑस्ट्रेलिया) ः वृत्तसंस्था भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना मॅकेच्या हारुप पार्क मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार मिताली राजने 61 धावांची खेळी खेळली. या खेळादरम्यान मितालीने तिच्या कारकिर्दीतील 20 हजार धावांचा टप्पा पार केला. याचबरोबर मितालीचे …
Read More »बीसीसीआयकडून खेळाडूंना मानधनवाढ; गत स्थानिक हंगामासाठीही मिळणार नुकसानभरपाई
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था यंदाच्या देशांतर्गत स्थानिक क्रिकेट हंगामासाठी खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच गतवर्षी रणजी करंडक रद्द करण्यात आल्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जाणार्या क्रिकेटपटूंना 50 टक्के भरपाई देण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. बीसीसीआयच्या कार्यकारी परिषदेच्या सोमवारी झालेल्या बैठकीदरम्यान या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. गतवर्षी मार्च …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper