Breaking News

महत्वाच्या बातम्या

आता तरी जागे व्हा!

संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा जालना : प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मराठा समाजाला आरक्षण नाही, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत या नैराश्यातून सदाशिव शिवाजी भुंबर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना जालन्यातील परतूर तालुक्यातील येणोरा गावात घडली आहे. या घटनेच्या …

Read More »

बँकिंग क्षेत्रासाठी केंद्राकडून 30,600 कोटींची तरतूद

नवी दिल्ली : कोरोना महामारीतून सावरत असताना देशातील एकूण आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्राला पाठबळ देण्याकरिता नॅशनल अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडची (एनएआरसीएल) उभारणी करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. यामार्फत संकटात असलेल्या बँकिंग क्षेत्रासाठी तब्बल 30 हजार 600 कोटींच्या निधीची घोषणा बुधवारी (दि. 16) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात …

Read More »

जे काम स्वातंत्र्यानंतर लगेच करायला हवे होते, ते आज आम्ही करतोय!

पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या नवीन संरक्षण कार्यालय संकुलांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 16) करण्यात आले. या वेळी पंतप्रधान मोदींनी या प्रकल्पावरून टीका करणार्‍यांना विरोधकांवर निशाणा साधला. जे काम स्वातंत्र्यानंतर लगेच करायला हवे होते, ते आज आम्ही करीत आहोत, …

Read More »

शासकीय दाखले वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व बबन मुकादम यांनी तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार तालुक्यात सहा ठिकाणी शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत गुरुवारी (दि. 16) पहिले शिबिर …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे सेवा व समर्पण अभियान

मुंबई ः प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात सेवा व समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त विविध सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि या अभियानाचे प्रमुख राज पुरोहित व प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये …

Read More »

वंजारवाडी-भालीवडी आणि पोटल रस्त्याची दुरवस्था

कर्जत : बातमीदारमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कर्जत तालुक्यातील भालीवडी-वंजारवाडी या रस्त्याचे दोन वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. या रस्त्यावर आता प्रचंड खड्डे पडले आहेत. तर त्या भागातील पोटल रस्त्याची अवस्थादेखील दयनीय झाली असून स्थानिक ग्रामस्थांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. महापुराने कर्जत तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बिकट करून ठेवली आहे. तालुक्यातील भालीवडी-वंजारवाडी …

Read More »

माणगाव बसस्थानकातील खड्ड्यांकडे राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष; ‘रास्ता रोको’ करण्याचा भाजपचा इशारा

माणगाव : प्रतिनिधी येथील बसस्थानक परिसरात प्रचंड खड्डे पडले असून, त्याकडे राज्य परिवहन महामंडळ पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. माणगाव बसस्थानक लवकरात लवकर खड्डेमुक्त केले नाही, तर बसेस अडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी दिला आहे. माणगाव हे मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्याचे ठिकाण आहे, मात्र …

Read More »

प्रलंबित प्रश्नांसाठी शिक्षक परिषद आक्रमक; शिक्षण आयुक्तालयासमोर उपोषणाचा इशारा

अलिबाग : प्रतिनिधी राज्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) आक्रमक झाली आहे. राज्य सरकारकडून याबाबत कुठल्याच हालचाली होत नसल्याने अखेर आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे. येत्या 21 ऑक्टोबर रोजी पुणे येथील आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा संघटनेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी …

Read More »

मुरूड जुनीपेठ परिसरात खड्डेच खड्डे; गणपती आगमन आणि विसर्जनात अडसर

मुरूड : प्रतिनिधी शहरातील जुनीपेठ, लक्ष्मीखार, दस्तुरीनाका या ठिकाणच्या रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यामुळे त्यात पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या रस्त्यावरच्या तलावातूनच मुरूडमधील भाविकांना गणपती आणावे लागले, तसेच याच खड्डेमय रस्त्यावरून बाप्पांना विसर्जनासाठी न्यावे लागले.शहरातील रस्ते दुरुस्तीकडे मुरूड नगर परिषदेने लक्ष न दिल्यामुळे  नागरिकांना मोठा त्रास सहन …

Read More »

ग्रीनफील्ड कोकण द्रूतगती महामार्गाची घाई कशासाठी

कोकणात जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याचबरोबर रेवस-रेड्डी या सागरी महामार्गाला मंजुरी मिळालेली आहे. या दोन्ही महामार्गांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. दोन राष्ट्रीय महामार्ग असताना महाराष्ट्र शासनाने आता ग्रीनफील्ड कोकण द्रूतगती महामार्ग या तिसर्‍या महामार्गाला मंजुरी दिली आहे. वास्तविक मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम, त्याचबरोबर रेवस-रेड्डी या सागरी महामार्गाचे काम …

Read More »