Breaking News

महत्वाच्या बातम्या

महिलांच्या उन्नतीसाठी महायुतीचे सरकार कटीबद्ध

भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचे कळंबोलीत प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्यातील महायुतीचे सरकार कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी रविवारी (दि. 14) कळंबोली येथे केले. त्या नारीशक्ती सन्मान सोहळ्यात बोलत होत्या. पनवेल महापालिकेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती मोनिका …

Read More »

सर्वात मोठ्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा 20 जुलैला पारितोषिक वितरण समारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 23व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. 20) सायंकाळी …

Read More »

आरोग्य महाशिबिरासंदर्भात नियोजन बैठक

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमधील जनतेसाठी आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले असून या संदर्भात शनिवारी (दि. 13) खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक आयोजित करण्यात होती. या वेळी शिबिरासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …

Read More »

मोहोपाड्यात माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ

आमदार महेश बालदी यांचा पुढाकार; महिलांचे अर्ज भरले मोहोपाडा ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने मोहोपाडा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 14) करण्यात आला. या वेळी या योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले. मोहोपाडा एचओसी कॉलनीमधील साईबाबा मंदिरात …

Read More »

‘1942 अ लव्ह स्टोरी’ 30 वर्षे; …और इस दिल मे कोई नहीं है बस एक तुम हो

एक लडकी को देखा तो ऐसा लगा…. हे सर्वकालीन सदाबहार गाणे जावेद अख्तर यांनी कोणाला डोळ्यासमोर ठेवून लिहिले होते माहित्येय? माधुरी दीक्षितला. होय, 1942 अ लव्ह स्टोरी चित्रपटातील रज्जो माधुरी दीक्षितच रंगवणार होती. तसं तिचं फोटोसेशन झाल्याचा फोटो सोशल मीडियात पहायला मिळतोय. (सोशल मीडियातील एक चांगली गोष्ट. दुर्मिळ गोष्टी दाखवतो.) …

Read More »

संघटनात्मक बांधणी ही भाजपची ताकद

युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची ताकद ही संघटनात्मक बांधणीत आहे, असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी शुक्रवारी (दि. 12) पनवेल येथे बैठकीत केले. भाजप युवा मोर्चा उत्तर रायगडची जिल्हा बैठक पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर …

Read More »

महत्त्वाकांक्षा समोर ठेवून अभ्यास करा -‘रयत’चे चेअरमन चंद्रकांत दळवी

सीकेटी महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयात (स्वायत्त) प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष पदवी व पदव्युत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संस्थेचे स्फुर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून …

Read More »

मोहोपाड्यात रविवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने रविवारी (दि. 14) सकाळी 10.30 वाजता मोहोपाडा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मोहोपाडा एचओसी कॉलनीमधील साईबाबा मंदिरात होणार्‍या या मेळाव्याला राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष …

Read More »

विधान परिषद निवडणुकीत महायुतीने मारली बाजी; शेकापचे जयंत पाटील पराभूत

मुंबई ः प्रतिनिधी विधान परिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून 12पैकी नऊ उमेदवार विजयी झाले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीला दोन जागांवर समाधान मानावे लागले असून शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले आहेत. महायुतीच्या विजयी उमेदवारांमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे (26 मते), परिणय फुके (26 मते), योगेश टिळेकर (26 मते), अमित गोरखे (26 …

Read More »

किमान गावठाणापासून 500 मीटरची घरे सरसकट नियमित करा

आमदार महेश बालदी यांची विधिमंडळात मागणी पनवेल ः प्रतिनिधी सिडकोचे योग्य नियोजन नसल्याने भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या नैसर्गिक गरजेपोटी बांधलेल्या घरांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे किमान गावठाणापासून 500 मीटरची घरे सरसकट नियमित करावीत, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे केली. सभागृहात मुद्दा उपस्थित करताना आमदार …

Read More »