पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील आदिवासी बांधव नदीकिनारी जागा शोधून तेथे भाजीपाल्याचे मळे करून आपली उपजीविका करीत आहेत. त्यांनी फुलविलेल्या मळ्यांचे तौत्के चक्रीवादळात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी बाधीत आदिवासी बांधव करीत आहेत. सुधागड तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी, कातकरी बांधव असून, ते काही ठिकाणी …
Read More »पनवेल : भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी युवा नेते दशरथ म्हात्रे, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे आदी उपस्थित होते, तर भाजपचे उत्तर …
Read More »एपीएमसीत कोविड लसीकरण केंद्र सुरू; आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश
नवी मुंबई : प्रतिनिधी एपीएमसी बाजार आवारातील 18 ते 45 वर्षांपर्यंतच्या व्यापारी, माथाडी कामगार, गुमास्ता वर्ग, सफाई कर्मचार्यांच्या लसीकरणासाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांनी वाशीतील एपीएमसी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ इमारतीत कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ, वफा …
Read More »सिडकोच्या भोंगळ कारभारामुळे नामदेववाडीतील रहिवासी दहशतीखाली; 14 घरांना पाण्याचा वेढा
पनवेल ः वार्ताहर मुसळधार पावसामुळे पनवेलजवळील वडघर येथील नामदेववाडी येथे राहणार्या 14 घरांना पाण्याने वेढले आहे. धुवाँधार पावसामुळे येथील सर्व कुटुंबे भीतीच्या सावटाखाली येथे राहत असून सिडकोने केलेल्या भरावामुळेच आज आमची ही अवस्था झाल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी अनेक गावे विस्थापित करण्यात आली. त्यातील काही गावांना …
Read More »खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ
मोदी सरकारचा शेतकर्यांसाठी मोठा निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामोदी सरकारने देशातील शेतकर्यांना दिलासा देत खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. 9) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली.भातावरील एमएसपीमध्ये 72 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. …
Read More »दि. बा. पाटील यांच्या जीवाशी खेळण्याचा पोलिसांचा डाव फसला
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…शेवे गावात पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबाराची व शेतकर्यांच्या बायकामुलांसह त्यांना केलेल्या अमानुष मारहाणीची …
Read More »माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद भाजपमध्ये
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापुढील वर्षी होणार्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या आधीच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. यूपीए-2च्या काळात केंद्रात मंत्रिपदी राहिलेले यूपीतील वरिष्ठ नेते जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत जितीन प्रसाद यांनी बुधवारी (दि. 9) भाजपचा …
Read More »लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी गुरुवारी मानवी साखळी आदोलन
विमानतळ कृती समिती वेधणार सरकारचे लक्ष पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, या रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आदी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी, ओबीसींसह विविध समाजातील जनतेच्या मागणीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली बैठकही अयशस्वी ठरली …
Read More »रायगडला पावसाने झोडपले आज अतिवृष्टीचा इशारा
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 9) पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. त्यामुळे कामावर जाणार्या नागरिकांची त्रेधातिरपिट उडाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 58.99 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील 48 तासांत रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.रायगड …
Read More »‘पोस्को’च्या सांडपाण्याने नैसर्गिक जलस्रोत दूषित
कडापे ग्रामपंचायतीचा आंदोलनाचा इशारा माणगाव : प्रतिनिधीपोस्को स्टील कंपनीतील केमिकल मिश्रीत सांडपाण्यामुळे परिसरातील नैसर्गिक जलस्त्रोत प्रदूषित होत आहेत. या दुषीत पाण्यामुळे कडापे (ता. माणगाव) सह अनेक ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. पोस्को कंपनीने कडापे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना शुध्द पाणीपुरवठा करावा, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा कडापे ग्रामपंचायतीचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper