नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला केंद्रात सत्तेत दुसर्यांदा येऊन दोन, तर एकून सात वर्षे पूर्ण झाली आहेत. 30 मे 2014 रोजी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. केंद्रातील सत्तेत सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप नेत्यांकडून सरकारच्या कामांना उजाळा …
Read More »पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’; ऑक्सिजन वॉरियर्सचे केले कौतुक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेत देशाच्या कानाकोपर्यातून विविध राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यात आला. यासाठी रात्रंदिवस झटणार्या ऑक्सिजन वॉरियर्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 30) मन की बात कार्यक्रमातून कौतुक केले. या वेळी त्यांनी देशातील विविध विषयांवर भाष्य केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद …
Read More »खोपोली भाजपतर्फे आदिवासींना मदतीचा हात
खोपोली ः प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकारला 31 मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त रविवारी (दि. 30) खोपोली भाजप शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांना अन्नधान्य, मास्क तसेच सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले. या वेळी सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर शिंपी, उपाध्यक्ष प्रमोद पिंगळे, दिलीप पवार, चंद्राप्पा अनिवार, रमेश …
Read More »पंतप्रधानांच्या यशस्वी कामगिरीबद्दल म्हसळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
म्हसळा ः प्रतिनिधी देशाचे कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सात वर्षे यशस्वी कामगिरी केल्याबद्दल भाजप म्हसळा तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सात वर्षे देशातील 135 कोटी जनतेचे यशस्वीपणे नेतृत्व केल्याबद्दल भाजप सबंध देशभर आनंद उत्सव साजरा करीत आहे. कोरोना महामारी तसेच …
Read More »रोह्यातील नुकसानग्रस्त बागायतदाराला भाजपकडून दिलासा
धाटाव ः प्रतिनिधी रोहा तालुक्यातील बाहेगाव फळ, भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे, परंतु या गावातील अनेक शेतकरी आणि बागायतदारांचे तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दक्षिण रायगड भाजपच्या शिष्टमंडळाकडून येथे भेट देण्यात आली. या वेळी त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी मदतीचे आश्वासन देण्यात आले. नुकसान झालेल्या शेतकर्यांना जीवनावश्यक …
Read More »वणवे लावणार्यांवर कडक कारवाईची मागणी
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील ग्रामीण भागात सातत्याने वणवे लागत आहेत. या आगी लागतात की जाणूनबुजून लावल्या जातात याचा शोध घेणे गरजेचे आहे. वणवे लावणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी केली आहे. साधारणपणे फेब्रुवारीपासून आजतागायत मोठ्या प्रमाणात आगी लावण्याचे प्रकार सुरू आहेत. शासनामार्फत दरवर्षी वनीकरणाच्या माध्यमातून …
Read More »एक्स्प्रेस वेवर टँकर उलटला; वाहतूक विस्कळीत
खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी पुण्याहून मुंबईकडे जाताना रविवारी (दि. 30) पहाटे 6.30 वाजण्याच्या सुमारास एक टँकर (एमएच-17 बीडी-4365) किमी 40.400 आडोशी उतार येथे अपघात होऊन उलटला. चालकाचे नियंत्रण सुटून टँकर मुंबईच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंत व लोखंडी रेलिंग तोडून पुणे लेनवर पलटी होऊन अपघात झाला. अपघातात टँकरचालक गंभीररीत्या जखमी होऊन …
Read More »पेणच्या विकासाचे फुकटचे श्रेय कोणीही घेऊ नये
भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांचे खडे बोल; आमदार रविशेठ पाटीलच जनतेचे खंबीर नेतृत्व पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील बोरी-शिर्की चाळ रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला. हा रस्ता खासदार साहेबांनी मंजूर केलेला नाही. पाच कोटी 97 लाखांचा निधी यासाठी खर्ची पडला. त्याची मंजुरी संबंधित विभागामार्फत झालीय. आमदार रविशेठ पाटील …
Read More »दिघोड्यात शेतीविषयक प्रात्यक्षिके
उरण : रामप्रहर वृत्त कृषी विभागामार्फत खरीप हंगामामध्ये सुरुवातीस बीज प्रक्रिया मोहीम उरण तालुक्यातील दिघोडे सजामार्फत राबविण्यात येत आहे. बीज प्रक्रिया व भात उगवण क्षमता चाचणी तसेच दहा टक्के रासायनिक खत बचत याविषयी प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यामध्ये तालुका कृषी अधिकारी जाधव मॅडम, कृषी पर्यवेक्षक व्ही. एस. ढवळ, एन. वाय. घरत …
Read More »भाजपतर्फे गरजूंना तांदळाचे वाटप
नवी मुंबई : प्रतिनिधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप महायुतीच्या केंद्र सरकारला 30 मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त सेवा हीच संघटना हा भाजपचा मूलमंत्र लक्षात घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात सेवाकार्य दिन साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नवी मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष दत्ता घंगाळे, समाजसेविका …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper