Breaking News

महत्वाच्या बातम्या

‘प्रतिष्ठान’मुळे अखेरीस अंतुले सरकारला अपमानास्पदरीत्या पायउतार व्हावे लागले!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…अंतुले सरकारवर शेतकरी प्रचंड नाराज होते. अगोदरच्या शरद पवार सरकारने ठरवून दिलेली एकरी …

Read More »

आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार : पटोले

मुंबई ः प्रतिनिधीराज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या तिन्ही पक्षांत अनेक अंतर्गत मदभेद असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत हे तिन्ही पक्ष एकत्र असतील का, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभाराविरोधात प्रमुख विरोधी पक्ष भाजपने वेळोवेळी रान उठविले आहे. त्यातच …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी गव्हाण ग्रामपंचायतीचा ठराव

पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, असा ठराव गव्हाण ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. या ठरावाची प्रत ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना देण्यात …

Read More »

गौरव कांडपिळेंचा राष्ट्रपतींकडून सन्मान

आमदार प्रशांत ठाकूरांकडून अभिनंदन पनवेल ः बातमीदारकोरोना काळातील सेवाभावी कामाची दखल घेऊन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भाजप युवा मोर्चा पनवेलचे सरचिटणीस गौरव अजय कांडपिळे यांचा गौरव केला आहे. कोरोना काळातील कठीण परिस्थितीतही स्वत:ला झोकून देऊन लोकांची सेवा करणार्‍या गौरव कांडपिळे यांच्या कार्याची राष्ट्रपती भवनाने दखल घेतली आहे. भाजपचे उत्तर …

Read More »

ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक

रायगडसह राज्यातील विविध भागांत आक्रोश आंदोलन पनवेल ः प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी व नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होऊन संपुष्टात आले. त्या पार्श्वभूमीवर या नाकर्त्या सरकारविरोधात भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरात गुरुवारी (दि.3) राज्यव्यापी आक्रोश आंदोलन करण्यात आले. ठाणे, नाशिक, अहमदनगर, …

Read More »

भाजपकडून आदिवासी बांधवांना मदतीचा हात; कर्जतमधील 10 आदिवासी वाड्यांमधील 459 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कडाव : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कर्जत भाजप मंडळाच्या वतीने बुधवारी (दि. 2) तालुक्यातील दहा आदिवासीवाड्यांमधील 459 कुटुंबांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने  भाजपच्या कर्जत तालुका मंडळाने ‘सेवाही संघटन‘ या उपक्रमा अंतर्गत तालुक्यातील …

Read More »

…आता पुन्हा वीकेण्ड लॉकडाऊन

कर्जत : प्रतिनिधी तौत्के चक्रीवादळानंतर जीवनावश्यक सेवा देणार्‍या दुकानांच्या वेळा बदलण्यात आल्या होत्या. तर वीकेण्ड लॉकडाऊनसुद्धा रद्द करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश आले. तर वीकेण्ड लॉकडाऊन म्हणजे शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सारे काही बंद रहाणार आहे. नियमावली …

Read More »

पेणमध्ये आक्रोश आंदोलन; महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजप आक्रमक

पेण : प्रतिनिधी     राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या हलगर्जीपणाच्या विरोधात गुरुवारी (दि. 3) पेण तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. नगराध्यक्षा प्रीतम पाटील, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, प्रिया चव्हाण, जे. डी. पाटील, वंदना म्हात्रे, सरपंच बाबू कदम, महेश …

Read More »

नेरळचे पोस्ट ऑफिस पाण्यात; नागरिकांना त्रास, अधिकार्‍यांचे मात्र दुर्लक्ष

कर्जत : प्रतिनिधी नेरळमध्ये दोन दिवस झालेल्या पावसाने नेरळ पोस्ट ऑफिसमध्ये पाणीचपाणी झाले. या मान्सूनपुर्व पावसात पोस्ट ऑफिसला तळ्याचे स्वरूप आल्याने तेथे येणार्‍या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. कर्जत तालुक्यातील नेरळ खांडा येथे पोस्ट ऑफिसची इमारत आहे. पावसाच्या  पाण्याचा निचरा होण्यासाठी येथे कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली …

Read More »

अलिबाग एसटी आगाराच्या कामाला मुहूर्त सापडेना

रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग  एसटी आगाराच्या नुतनीकरणाचे काम गेले दोन वर्षे रखडले आहे. तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2019 रोजी अलिबाग एसटी बस आगाराच्या नुतनीकरणाच्या कामाचा नारळ फोडला गेला होता. हे काम फेब्रुवारी 2021 पर्यंत पुर्ण होणे अपेक्षित होते. मात्र मुदत संपली तरी बस स्थानकाच्या कामाला …

Read More »