पालीत फुलला भक्तिमळा पाली : प्रतिनिधी माघी गणेशोत्सवानिमित्त सुधागड तालुक्यातील पाली येथील श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी सोमवारी (दि. 15) रायगड जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उपनगर व अन्य शहरातून भाविक आले होते. त्यामुळे बल्लाळेश्वर मंदिर परिसर भाविकांनी फुलून निघाला होता. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. ठिकठिकाणाहून आलेल्या पालख्यादेखील …
Read More »शिवकालीन पेठ किल्ला प्रवेशासाठी 50 रुपये शुल्क
कर घेऊ नये-स्थानिकांची मागणी; रोजगार बुडत असल्याने ग्रामस्थ संतप्त कर्जत : बातमीदार तालुक्यातील कोथळीगड म्हणजे पेठ किल्ल्यावर प्रवेशासाठी वन विभागाने 50 रुपयांचे शुल्क लावले आहे. त्यामुळे पर्यटक आणि गडप्रेमी यांचे गडावर फिरकणे बंद झाले असून, स्थानिक पेठ ग्रामस्थांचा रोजगार बुडाला आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी शुल्क घेण्यास विरोध केला असून, प्रवेश शुल्क …
Read More »कोर्टाची पायरी…
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद भूषवलेली व्यक्ती न्यायपालिकेबद्दल नकारात्मक मत व्यक्त करत असेल तर ते निश्चितच गांभीर्याने घ्यायला हवे. परंतु न्या. गोगोई यांच्या त्या वक्तव्यामागे नेमके काय कारण असावे? न्यायपालिकेप्रती त्यांना अविश्वास व्यक्त करावयाचा आहे की आणखी काही कारण असावे, असे प्रश्न साहजिकच कोणाच्याही मनात उपस्थित होतात. सुमारे 137 कोटी लोकसंख्या …
Read More »अश्विनची कमाल, इंग्लंड बेहाल!; दुसर्या दिवसाखेर भारताकडे 249 धावांची आघाडी
चेन्नई : वृत्तसंस्था इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या कसोटीच्या दुसर्या दिवसाखेर भारताने दुसर्या डावात एका गड्याच्या मोबदल्यात 54 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात भारताने 329 धावा केल्यानंतर इंग्लंडचा डाव अवघ्या 134 धावांमध्ये आटोपला. रविचंद्रन अश्विनने पाच बळी घेत पहिल्या डावाअखेर भारताला 195 धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसर्या डावात भारताचा सलामीवीर शुबमन …
Read More »मुंबई वगळता राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरू
मुंबई : राज्यातील महाविद्यालये सोमवार (दि. 15)पासून सुरू होणार आहेत, मात्र मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये सध्या सुरू होणार नाहीत. मुंबईतील महाविद्यालये सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन विचार होणार आहे. महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय जरी राज्य सरकारने दिला असला तरी स्थानिक प्रशासन यावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय …
Read More »नवी मुंबईत सहाय्यक पोलीस निरीक्षकाची आत्महत्या
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यात एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 14) घडली. भूषण पवार असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकार्याचे नाव असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. भूषण पवार रविवारी सकाळी एपीएमसी पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी सर्व्हिस …
Read More »मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे राज्यातील जनता मेटाकुटीस -चंद्रकांत पाटील
मुंबई : प्रतिनिधी महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली आहेत. अनेक मंत्र्यांच्या कारनामे, भानगडी व मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस आलीय, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. ‘महाराष्ट्रात विकास होईल अशी वेडी आशा भोळीबाभडी जनता करीत आहे, …
Read More »कामोठ्यात माजी सैनिकांचा सन्मान; भाजप युवा मोर्चाचा उपक्रम
कामोठे : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त आणि जागतिक प्रेम दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे मंडलतर्फे माजी सैनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन शनिवारी (दि. 13) करण्यात आले होते. या कार्यक्रमात एकूण 60 माजी सैनिकांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास …
Read More »रायगडात अपघातांचे प्रमाण घटले
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अपघातांचे प्रमाण घटले आहे. टाळेबंदी (लॉकडाऊन) आणि त्यामुळे वाहतुकीवर घातले गेलेले निर्बंध यास कारणीभूत ठरले आहेत. जिल्ह्यात वर्षभरात 599 अपघातांची नोंद झाली आहे. हे प्रमाण 2019च्या तुलनेत चाळीस टक्क्यांनी कमी आहे. रायगड जिल्ह्यातून मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग असे …
Read More »पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : पोलीस दबावात असल्याने कारवाई होत नाहीए!, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
नागपूर : प्रतिनिधी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी ज्या प्रकारे ऑडिओ क्लिप्स बाहेर आल्या आहेत ते पाहता कारवाई होणे आवश्यक आहे, मात्र या प्रकरणात पोलीस कोणत्या ना कोणत्या दबावात काम करीत असल्याचे दिसत आहे. याच कारणामुळे या प्रकरणी कोणतीही कारवाई होत नाहीए, असा आरोप विधानसभेतील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते पत्रकारांशी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper