एटीएम सेवाही बंद; व्यावसायिकांमध्ये प्रचंड संताप कर्जत : बातमीदार – माथेरानमध्ये युनियन बँकेचे एकुलते एक एटीएम आहे. मात्र ते नेहमी बंद असते. त्यामुळे स्थानिकांसह येथे येणारे पर्यटक त्रस्त आहेत. माथेरानमधील व्यापारी व नागरिकांनी युनियन बँकेच्या शाखाधिकार्यांना घेराव घालून बँकेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. देश डिजिटल होत आहेत. केवळ प्रशासकीयच नव्हे …
Read More »पक्षसंघटना वाढीसाठी महिलांनी पुढे यावे
भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांचे आवाहन खोपोली : प्रतिनिधी – भाजपा पक्ष संघटना वाढीसाठी महिला मोर्चा कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय व्हावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानात महिलांनी सहभागी होऊन हा देश अधिक बलवान व शक्तिशाली होण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी मनापासून योगदान द्यावे, असे आवाहन महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनीताई …
Read More »रिक्षाचालकांना दिलासा; पासिंगच्या कालावधीत वाढ
नवी मुंबई ः बातमीदार कोविड काळात लॉकडाऊन असल्यामुळे नवी मुंबईतील सर्व रिक्षा कित्येक महिने बंद होत्या. परिणामी रिक्षाचालकांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली होती. त्यामुळे रिक्षा मालकाला पासिंग आणि परमीट नूतनीकरण करता आले नाही. अशा रिक्षावाल्यांना पासिंगचा कोटा वाढवून द्यावा तसेच परमीट नूतनीकरण करणार्या रिक्षावाल्यांकडून दंड आकारू नये, अशी विनंती उपप्रादेशिक …
Read More »रिटेल आणि जिओच्या विस्ताराने दिले रिलायन्सला बळ
रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वांत मोठी कंपनी आहे. ती कोणकोणते व्यवसाय करून 15 लाख कोटी रुपये बाजारमूल्य असलेली कंपनी झाली आहे हे समजून घेतले की पैसा नेमका कोठे फिरत आहे हे समजण्यास मदत होते.आजच्या मालिकेतील शेवटच्या भागात जाणून घेऊ रिलायन्स रिटेल आणि जिओचा विस्तार. रिलायन्स रिटेल म्हणजे रिलायन्स ग्रुपच्या रिटेल …
Read More »मागे पडलेल्या शेती प्रश्नाचा विचार भांडवल आणि तंत्रज्ञानाशिवाय कसा?
भांडवल आणि तंत्रज्ञान वापराची कमतरता ही शेतीची प्रमुख समस्या आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 93 वर्षांपूर्वी म्हटले होते. शेतीत पुरेसे भांडवल गुंतविले जावे आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठीचे काही प्रयत्न अलीकडच्या काळात होताना दिसत आहेत. त्याचा वेग कसा वाढेल, असा विचार शेती क्षेत्राविषयी मंथन करणार्यांनी आता केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब …
Read More »खारघरमधील रस्त्यांचे डांबरीकरण करा
भाजपचे प्रभाकर घरत यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – खारघर येथील सेक्टर 3, 4 व खारघरमधील इतर परिसर येथील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याबाबत भाजपचे प्रभाकर घरत यांनी मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. प्रभाकर घरत यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, खारघर मधील सेक्टर 3, 4 …
Read More »करंजाडे येथे गुटखा, एलईडी टीव्हीसह गाडी जप्त
एक जण ताब्यात पनवेल : वार्ताहर – पनवेल जवळील करंजाडे येथे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात एका व्यक्तीकडून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असणार्या गुटख्यासह आठ एलईडी टीव्ही गुन्ह्यात वापरलेली गाडी व रोख रक्कम असा मिळून जवळपास सात लाख 81 हजार रुपये …
Read More »म्हसळ्यातील शिवसैनिकांची तटकरेंवर आगपाखड
म्हसळा : प्रतिनिधी – म्हसळा तालुक्यात शिवसेनेची सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांचा मेळावा शुक्रवारी (दि. 30) पाचगाव आगरी समाज सभागृहात पार पडला. या वेळी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, माजी आमदार तुकाराम सुर्वे, युवासेना दक्षिण रायगड जिल्हा अधिकारी विकास गोगावले यानी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे …
Read More »कामोठे येथे कुटुंबातील सदस्यांचे मोबाइल, लॅपटॉप हॅक
जीवे मारण्याची अज्ञात हॅकरकडून धमकी; एकच खळबळ पनवेल : वार्ताहर – अज्ञात हॅकरने कामोठे वसाहतीत राहणार्या एका कुटुंबीयांचे सर्व मोबाइल फोन आणि दोन लॅपटॉप हॅक करुन त्याद्वारे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना घाणेरडे मेसेज पाठवून या कुंटुंबाला शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत्यामुळे या कुटुंबाने कामोठे पोलीस …
Read More »रायगडात 152 नवे कोरोना रुग्ण; सहा जणांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात नव्या 152 कोरोना रुग्णांची आणि सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (दि. 30) झाली, तर दिवसभरात 151 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 99 व ग्रामीण 28) तालुक्यातील 127, पेण आठ, खालापूर सहा, अलिबाग चार, उरण तीन, माणगाव दोन आणि कर्जत व रोहा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper