Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेल शहरात विकासकामांचा शुभारंभ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहरात सुमारे 18 कोटींहून अधिक रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 23) झाले. पनवेल महपालिका हद्दतील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून त्यांचा दर्जा उंचवण्यसाठी भारतीय जनता पक्ष कटीबद्ध असून …

Read More »

‘त्याची’ आपली स्वतंत्र ओळख होती…

चित्रपटसृष्टीतील भटकंती, निरीक्षणे, लहान मोठ्या भेटीगाठी आठवणींचा एक मोठा ठेवाच ठरतात आणि अशाच काही आठवणीत मन रमते… बासू भट्टाचार्य दिग्दर्शित ‘आस्था’ (1997)च्या मुहूर्ताच्या वेळची अशीच एक विशेष आठवण. वांद्य्राच्या कार्टर रोडवरील आपल्या बंगल्यावरच बासुदानी या चित्रपटाच्या मुहूर्ताचे आणि पहिल्या चित्रीकरण सत्राचे आयोजन केले होते. त्या काळात अशा प्रकारचा नवीन चित्रपटाचा …

Read More »

महाआघाडीच्या नेत्यांनी बेताल वक्तव्य आणि माथी भडकविण्याचे काम करू नये -आमदार प्रशांत ठाकूर

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यात कंत्राटी भरतीचे शंभर टक्के महापाप हे काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बेताल वक्तव्य आणि माथी भडकविण्याचे काम करू नये, असा सल्ला आमदार प्रशांत ठाकूर यांनी महविकास आघाडीला दिला आहे …

Read More »

शेकापला वावेघरमध्ये पुन्हा एकदा झटका

रसायनी ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील व उरण विधानसभा मतदारसंघातील वावेघर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा झटका बसला आहे. तेथील प्रमुख कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 20) आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजप पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. या …

Read More »

सत्य लवकर बाहेर यावे

रुग्णालय प्रशासन व तुरुंगातील सदोष यंत्रणा तसेच या सार्‍याचा प्रशासकीय यंत्रणेकडून होणारा गैरवापर ही गुन्हेगारीशी संबंधित चित्रपटांत दर्शवली जाणारी स्थिती वास्तवातही असल्याचे ललित पाटील प्रकरणात दिसते. सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे अलीकडच्या काळात मुंबई-पुण्यासारख्या शहरांत महाविद्यालयांच्या परिसरात व उच्चभ्रू समाजात ड्रग्जचा अगदी सुळसुळाट झाल्याचे सगळीकडेच बोलले जात होते. त्यापाठोपाठच हे अवघे …

Read More »

स्वच्छ हवा दुरापास्त

गेली काही वर्षे ऑक्टोबर ते जानेवारी या काळात देशातील नवी दिल्ली, मुंबई व कोलकाता या शहरांमधील हवेच्या दर्जाने अतिधोकादायक पातळी गाठणे नित्याचे झाले आहे. परिस्थिती बिकट होताच तातडीची उपाययोजना अवश्य केली जाते, परंतु अशी परिस्थिती ओढवूच नये या दिशेने मात्र फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. यापैकी वाहनप्रदूषणाच्या विरोधातील उपाययोजना जनतेच्या …

Read More »

व्यापक चर्चा आवश्यक

समलिंगी संबंध ही केवळ शहरी अभिजनांमधील संकल्पना आहे याबद्दल घटनापीठाने असहमती दर्शवली असली तरी आजच्या घडीला तरी बहुसंख्य भारतीयांना हा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा वाटतो. घटनापीठातील पाच न्यायाधीशांनी यासंदर्भात चार वेगवेगळी निकालपत्रे दिली यावरून या विषयासंदर्भातील विभिन्न बाबींविषयी समाजातही केवढी मतभिन्नता असावी याचा प्रत्यय येतो. विशेष विवाह कायद्यांंतर्गत समलिंगी विवाहांना कायदेशीर …

Read More »

रायगडात भाजप महायुतीचा खासदार निवडून येईल -प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

अलिबाग ः प्रतिनिधी भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून जनतेकडूनदेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 48 पैकी 45 खासदार भाजप महायुतीचे निवडून येतील. रायगड लोकसभा मतदारसंघातूनदेखील भाजप महायुतीचाच खासदार निवडून येईल, असा विश्वास भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजपतर्फे महाविजय 2024 अंतर्गत अलिबाग येथे …

Read More »

राजकारणाचाच शाप

काही भीषण अपघातांमुळे लोकांच्या मनात समृद्धी महामार्गाविषयी गैरसमज निर्माण झाले असून विरोधकांनी केलेली बेजबाबदार विधाने त्यात भरच घालू शकतात. प्रत्यक्षात या महामार्गावरून प्रवास करण्याचा अनुभव घेतलेले लोक मात्र समृद्धी महामार्गावरील प्रवास सुखकर असल्याचेच सांगतात. महामार्गाच्या बांधणीत कुठलाही दोष नसून महामार्ग गुणवत्तापूर्ण असल्याची ग्वाही तज्ज्ञ जाणकारांनीही यापूर्वीच दिली आहे. आपल्या वाहनाचा …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या वेळेत वाढ

मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे 20 ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी 3ऐवजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. राज्यभरातील सुमारे दोन हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि दोन हजार 950 सदस्यपदांच्या, तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 …

Read More »