अलिबाग : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील 1905 गावे बाधित झाली असून, एक लाख 75 हजार घरांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 41 जनावरेही बळी पडली. त्याचप्रमाणे विजेचे हजारो खांब कोलमडून पडले. पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न रायगडकर करीत आहेत.निसर्ग चक्रीवादळाचा …
Read More »साळसूदांचे राजकारण
स्थलांतरित मजुरांच्या दृष्टीने तर सोनू सूद याने केलेली मदत ही औपचारिक आभाराच्या पलीकडची आहे. सत्ताधारी शिवसेनेला मात्र त्याच्या कामामुळे झणझणीत मिरच्या झोंबल्या. जे काम आपल्याला अजिबात जमले नाही, ते एका फिल्मी अभिनेत्याने सहजी करून दाखवले याचा प्रचंड जळफळाट सत्ताधार्यांमध्ये झाला. तसा तो होणे हे देखील स्वाभाविकच म्हटले पाहिजे. एकीकडे कोरोनाच्या …
Read More »आता संयम सुटू लागला!
सहा दिवस अंधार, पाणी प्रश्न गंभीर अलिबाग : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळ निघून गेले पण आता मागे बर्याच समस्यांना तोंड दयावे लागत आहे. गेली सहा दिवस अंधारात काढणार्या अलिबाग तालुक्यातील बाधीत ग्रामस्थांनी आजवर दाखविलेला संयम सुटण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान तालुक्यातील सारळ पुलावर त्याची थोडी झलक सोमवारी सकाळी पहायला …
Read More »उरण नगरपरिषदेच्या कर्मचारी व वीज वितरण मंडळाचे कौतुक
उरण : वार्ताहर – निसर्ग चक्रीवादळाने उरण तालुक्यात पत्रे, मोठे वृक्ष पडलेले होते. त्यातच बर्याच ठिकाणी विजेचे खांब वाकले काही ठिकाणी विजेच्या तुटल्या अशा अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. उरण शहरातील नगरपरिषद हददीतील अनेक ठिकाणी वीज खंडित झाली होती. त्यामध्ये उरण नगरपरिषदेचे कर्मचारी व वीज वितरण कंपनीचे कर्मचारी यांनी पाणी …
Read More »कामोठे येथे सफाई कामगारांना फेसशिल्ड आणि मास्कचे वाटप
कामोठे : रामप्रहर वृत्त – कामोठे मधील सेक्टर20 मधील नक्षत्र हौसिंग सोसायटीच्या वतीने स्व खर्चाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून प्रभाग 11, 12 व 13 मध्ये 105 सफाई कामगारांना सोमवारी (दि. 8) फेसशिल्ड आणि मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळेस भारतीय जनता युवा मोर्चाचे …
Read More »चौक नागरिकांच्या गैरसोयी दुर न झाल्यास ठिय्या -विजय ठोसर
विद्युत महामंडळाला भाजपचे निवेदन खालापूर : प्रतिनिधी – चौक विद्युत महामंडळाकडून नागरिकांना होणार्या गैरसोयीबद्दल तत्काळ उपायोजना करण्यात येईल, असे आश्वासन पनवेल येथील कार्यकारी अभियंता श्री जगताप यांनी दिले असल्याचे भाजप खालापूर तालुका युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विजय ठोसर यांनी सांगितले. परंतु या सर्व त्रुटी दूर करुन उपाययोजना झाल्या नाही तर श्री …
Read More »पनवेल तालुक्यात 39 नवीन रुग्ण
एकाचा मृत्यू; 41 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात कोरोनाचे 39 नवीन रुग्ण आढळले असून 41 जणांची कोरोनावर मात केली आहे तर यात पालिका हद्दीत एकाचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (दि. 8) पनवेल पालिकेच्या रूग्णांमध्ये कळंबोली 14, नवीन पनवेल सात, कामोठे सहा, खारघरसहा आणि …
Read More »वादळगस्त भागाचा माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतला आढावा
अलिबाग : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने वीज यंत्रणा कोलमडली आहे. आजही अनेक गाव अंधारात आहेत. रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रायगडचा दौरा करून वीज पुरवठा सुरु करण्या संधर्भात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. महावितरणचे कार्यकारी अभियंता तपासे यांच्याबरोबर रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चर्चा केली व कामांचा …
Read More »पेणमध्ये कोरोनाचे आठ नवे रुग्ण
पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यात कोरोनाचे आणखीन आठ रुग्ण आढळले आहेत. पेण शहरातील फणसडोंगरी येथे चार व पूर्व विभागातील मांगरुळ येथे चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाचा आता पेण तालुक्यातील पूर्व विभागासह पेण शहरातही शिरकाव झाला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. हे रुग्ण कोणाकोणाच्या संपर्कात आले त्याचा …
Read More »रेल्वे अपघातात तिघांचा मृत्यू
पेण ः प्रतिनिधी पेण रामवाडी ब्रिजजवळ रेल्वे अपघातात तीन जण ठार झाल्याने खळबळ उडाली आहे. पेण चिंचपाडा येथील सुशील वर्मा (24), सुनील वर्मा (25) व निखिल गुप्ता (25) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे युवक शनिवारी रात्रीच्या सुमारास रामवाडी रेल्वे ब्रिजच्या पुढे वडखळ बाजूकडे स्टोन क्र. 104/2जवळ बसले असताना मालगाडीने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper