नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 8909 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून, ही संख्या एका दिवसातील सर्वाधिक आहे. नव्या रुग्णांमुळे कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा दोन लाखांच्या पुढे गेली आहे, तर या विषाणूने आतापर्यंत 5815 लोकांचा बळी घेतला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत एक लाख 303 लोकांनी …
Read More »निसर्ग चक्रीवादळाचा रायगडला तडाखा
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत असतानाच बुधवारी (दि. 3) जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. सोसाट्याच्या वार्यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. घरांची छपरे उडाली. त्यामुळे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. झाडे रस्त्यावर पडल्याने काही ठिकाणची वाहतूक बंद ठेवण्यात आली …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे निराधार परप्रांतियांना आधार
पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन परिस्थितीमुळे विनानिवारा फसलेल्या निराधार 11 परप्रांतियांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीचा आधार देण्यात आला आहे. नवीन पनवेल परिसरात 11 निराधार परप्रांतीय बिनाआधार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दर्शन पोपट यांच्या निदर्शनास आले. ही बाब त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना …
Read More »रोह्यात मान्सूनची बरसात
रोहे ः प्रतिनिधी रोह्यात बुधवारी (दि. 3) पावसाने जोरदारपणे बरसायला सुरुवात केली. रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात दमदार पाऊस झाला. हवामान खात्याने चक्रीवादळाचा इशारा दिल्यानंतर मंगळवारपासून पावसाला सुरुवात झाली. रोहा शहरासह ग्रामीण भागात बिगरमोसमी पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मंगळवारी दुपारी 3 वाजेनंतर पावसाला सुरुवात …
Read More »‘शासनाने माथेरानमधील दुर्बल घटकांना मदत करावी’
कर्जत ः बातमीदार पर्यटनावर 100 टक्के अवलंबून असलेल्या माथेरानमध्ये अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसाय पूर्णतः बंद असून तेथील रहिवासी आणि मजूरवर्गाला कोणताही रोजगार सध्या नाही. त्यामुळे शासनाने माथेरानमधील दुर्बल घटकाला आणि सामान्य माणसाला आर्थिक साह्य करावे, अशी मागणी जोर धरत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे डोंगरावर …
Read More »अंबा नदीपुलाजवळ झाड कोसळले; वाहतूक ठप्प
पाली ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे पाली-वाकण राज्य महामार्गावर अंबा नदीपुलाजवळ बुधवारी (दि. 3) रस्त्यावर एक झाड कोसळले. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने याची ताबडतोब दखल घेत या मार्गावरून कोणीही न जाण्याच्या सूचना दिल्या. हे झाड रस्त्यावर आडवे पडल्याने बहुतांश रस्ता व्यापला गेला होता. सोसाट्याचा वारा व पावसामुळे हे …
Read More »धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखाने बंद
रोहे : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील सर्वांत जुने असलेले धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखाने चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आले आहेत. कारखान्यातील अत्यावश्यक सेवा सुरू असून कामगारांना सुटी देण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी लागणारे कामगार व सुरक्षा विभाग कामावर आहे. धाटाव औद्योगिक क्षेत्रात 36 कारखाने सुरू असून यातील 90 टक्के रासायनिक कारखाने …
Read More »कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू; 12 रुग्णांची कोरोनावर मात
कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्याला मागील आठवड्यात कोरोनाने विळखा घातला होता. त्यामुळे सतर्क झालेल्या प्रशासनाला सलग तीन दिवस मोठा दिलासा मिळाला असून यादरम्यान केवळ एक नवीन रुग्ण आढळून आला आहे, मात्र या वयस्कर महिला रुग्णाचा नुकताच मृत्यू झाला. तालुक्यातील तब्बल 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आजघडीला 13 …
Read More »वादळी पावसामुळे नागरिक भयभीत; शेकडो रहिवासी स्थलांतरित मुरूड ः प्रतिनिधी मुरूडमध्ये बुधवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली व सकाळी 11 वाजेपासून जोरदार वारेही वाहू लागले. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे तहसीलदारांनी जनता कर्फ्यू जाहीर केला होता. त्यातच जोरदार पावसामुळे नागरिक रस्त्यावर बाहेर पडले नाहीत. रिमझिम बरसणारा पाऊस व त्यातच जोरदार वारे यामुळे नागरिक …
Read More »विध्वंसक वादळवाट
गेले दोन महिने सर्वतोपरि कोरोनाशी लढा देऊनही रुग्णसंख्या घटत नसल्याने काहिशा हतबल अवस्थेत असलेल्या महाराष्ट्रासमोर ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या रूपाने आणखी एक मोठे संकट उभे राहिले. या चक्रीवादळाने विशेषत: रायगड जिल्ह्याला मोठा तडाखा दिला असून सर्व वादळग्रस्तांच्या पाठिशी उभे राहणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. एका मागोमाग एक मोठी संकटे आली की एका …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper