Breaking News

महत्वाच्या बातम्या

आदिवासींना रोटरी क्लबकडून मदतीचा हात

कर्जत ः बातमीदार निसर्ग चक्रीवादळामुळे कर्जत तालुक्यातील शिंगढोळ गावाचे मोठे नुकसान झाले आहे. आदिवासी आणि गरीब लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड येथील रोटरी क्लबकडून त्यांना महिनाभराचे रेशन आणि संसार उपयोगी वस्तूंची मदत करण्यात आली. कर्जत रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रामदास घरत यांनी शिंगढोल गावाची स्थिती रोटरी इंटरनॅशनल …

Read More »

रोहा तालुक्यात नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे

रोहे ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाने रोहा तालुक्यात होत्याचे नव्हते झाले. या चक्रीवादळाने तालुक्यातील नागरिकांना हादरवून सोडले. रोहा शहरासह ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे महसूल विभागाने अन्य विभागांच्या सहकार्याने युद्धपातळीवर सुरू केले आहेत. रोहा तालुक्यात 89 गावांतून 8000 नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे …

Read More »

नुकसानग्रस्त भागाची आमदार रविशेठ पाटील यांच्याकडून पाहणी

पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाच्या हाहाकाराने तालुक्यातील बहुतेक गावांत घरांची छपरे उडाली आहेत. झाडे, विजेचे खांब पडून तसेच अनेक ठिकाणी शेड उडून मोठे नुकसान झाले आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रविशेठ पाटील यांनी तालुक्यातील हमरापूर विभाग रावे,  झोतिरपाडा विभाग शिहू, बेणसे …

Read More »

नागोठणेत दुकानदारांकडून नियमांची पायमल्ली; दंडात्मक कारवाईचे संकेत

नागोठणे ः प्रतिनिधी दर रविवारी दुकाने उघडी ठेवण्यावर येथील ग्रामपंचायतीकडून पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत, मात्र काही दुकानदार हेतुपुरस्सर दुकाने उघडी ठेवून मालविक्री करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. ग्रामपंचायतीकडून या दुकानदारांना धडा शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुप्तपणे पाहणी करून बंदी असतानाही रविवारीसुद्धा उघडलेल्या दुकानांची यादी तयार करून सोमवारी या …

Read More »

नुकसानग्रस्त वारदोली, बेलवली परिसराची आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

ग्रामस्थांशी साधला संवाद; शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही पनवेल ः प्रतिनिधी  निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात मोठी हानी झाली. याचा मोठा फटका पनवेललाही बसला. या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 6) वारदोली, बेलवली परिसरातील वाड्या-वस्त्यांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. या वेळी …

Read More »

जागरूक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनहित याचिकेला नागरिकांचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्‍या कर्मचार्‍यांची अर्थात कोरोना योद्ध्यांची कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेला पनवेल परिसरातील अनेक नागरिकांनी आपला …

Read More »

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

महाड ः प्रतिनिधीरायगड किल्ल्यावर शनिवारी (दि. 6) 347वा शिवराज्याभिषेक सोहळा मंत्रोच्चार आणि शंखानादाच्या गजरात दिमाखात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आल्याने या ठिकाणी मोजक्याच लोकांची उपस्थिती होती, मात्र असले तरी हा सोहळा अत्यंत थाटात पार पडला.अखिल भारतीय शिवराज्याभिषेक उत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने या …

Read More »

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा

मोहोपाडा ः प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाने खालापूर, चौक, मोहोपाडा, रसायनी येथील बर्‍याच ठिकाणी विद्युत खांबांवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला. या वेळी आमदार महेश बालदी यांनी त्वरित मोहोपाडा येथील जनसंपर्क कार्यालयात एमएसईडीसीएल(मोहपाडा)चे कार्यकारी अभियंता मनोज जगताप, सहाय्यक अभियंता किशोर पाटील यांच्या समवेत शनिवारी तातडीची बैठक घेऊन परिसरात खंडित झालेला वीजपुरवठा लवकर पूर्ववत …

Read More »

रायगडसाठी 100 कोटींची मदत तोकडी ः देवेंद्र फडणवीस

मुंबई ः प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळात प्रचंड नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपयांची मदत तोकडी ठरेल, असे मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. 6) व्यक्त केले आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांना राज्य सरकारने मोठी मदत करावी. तातडीने रोख रक्कम नागरिकांना मिळाली पाहिजे, अशी मागणीही विरोधी …

Read More »

मुंबईत पुन्हा धावणार बेस्ट!

मुंबई : प्रतिनिधीकोरोनाच्या हाहाकारानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर अखेर मुंबईत सर्वसामान्यांसाठी बेस्ट बसेस सुरू होणार आहेत. रविवारपासून मुंबईच्या रस्त्यांवर बेस्ट बसेस धावणार असून या बसेसमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसह सरकारने परवानगी दिलेले इतर नागरिक प्रवास करू शकणार आहेत. त्यामुळे मुंबईतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येणार आहे.राज्य तसेच केंद्र सरकारने पुनश्च हरिओमची घोषणा करीत …

Read More »