ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी खोपोली ः प्रतिनिधी खोपोली नगरपालिका हद्दीतील शेडवली गावासाठी असलेल्या स्मशानभूमीवरील पत्रे तुटल्याने ही स्मशानभूमी शेवटची घटका मोजत असल्याने येथील ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. लवकरात लवकर या स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या स्मशानभूमीची दुरुस्ती कधी …
Read More »कुपोषित मुले, गरोदर मातांची आरोग्य तपासणी
कर्जत ः बातमीदार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अंगणवाड्या बंद आहेत. त्या पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांत जाणारी मुले तसेच गरोदर महिलांची एका मोहिमेच्या स्वरूपात तपासणी करून अहवाल देण्यात यावा, असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालुक्यातील अंगणवाडीमध्ये जाणारी मुले तसेच गरोदर महिलांची विशेष तपासणी …
Read More »नागोठणेवरील भीतीचे सावट दूर
नागोठणे ः प्रतिनिधी नागोठणे येथील दवाखान्यात तपासणीसाठी आलेल्या महिला रुग्णाला काही काळानंतर मुंबईतील रुग्णालयात कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. शहरातील डॉ. कोकणे यांच्या रुग्णालयात काही वेळ या महिलेने उपचार घेतल्याने शहरासह विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने डॉ. जी. एस. कोकणे यांसह प्रयोगशाळा सहाय्यक व परिचारिकेची स्वॅब तपासणी करण्यात आली. …
Read More »भरवस्तीतील रुग्णालयात कोरोनाबाधितांची तपासणी स्थानिकांसाठी ठरतेय धोकादायक
परिसरातील नागरिकांना संसर्गाची भीती; शहरालगत कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी कर्जत ः प्रतिनिधी कर्जत शहरात तसेच तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील कोरोना संशयितांची तपासणी शहराच्या मध्यभागी भरवस्तीत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येते. हे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे आजूबाजूला राहणार्या नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे शहरालगत …
Read More »रायगडची रुग्णसंख्या हजारपार
पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 29) कोरोनाच्या 52 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात पनवेल महापालिका हद्दीत 25, कर्जत सात, पेण पाच, पनवेल ग्रामीण, माणगाव व म्हसळा प्रत्येकी तीन, अलिबाग व महाड प्रत्येकी दोन, उरण, खालापूर प्रत्येकी एक असे रुग्ण आढळून आले आहेत, …
Read More »यंदाचा आषाढी पायी दिंडी सोहळा अखेर रद्द
पुणे : आषाढी एकादशीसाठी निघणारी पायी दिंडी यंदा कोरोनाच्या महासंकटामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात शुक्रवारी (दि. 29) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकर्यांच्या प्रतिनिधींमधे पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठक झाली. या वेळी आळंदी आणि देहुवरून निघणार्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात अशी भूमिका मांडण्यात आली. …
Read More »दिलासादायक! रायगडात 500हून अधिक जणांनी केली कोरोनावर मात
अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची दिवसागणिक वाढ होत असताना दुसरीकडे इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 500हून अधिक रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे कोविड-19विरुद्धचा लढा जिंकता येतो, हा विश्वास वृद्धिंगत होताना दिसत आहे. कोविड-19ने बाधित झालेले आणि आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर व उपचारांना प्रतिसाद देऊन बर्या झालेल्या …
Read More »लॉकडाऊनसंदर्भात गृहमंत्री शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. हे चौथे लॉकडाऊन संपण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा केली. लॉकडाऊनसंदर्भात राज्यांच्या भूमिका काय आहेत याबाबत गृहमंत्र्यांनी चर्चा केल्याची माहिती आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी लॉकडाऊन वाढवला जावा …
Read More »पेणजवळ अपघातात एक ठार, तिघे जखमी
पेण : प्रतिनिधीलॉकडाऊनमुळे कोकणातील मामाच्या गावी अडकून पडलेले कुटुंब पुन्हा घरच्या दिशेने जात असताना त्यांच्या कारने शुक्रवारी (दि. 29) सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील हमरापूरजवळील पुलावर एका ट्रकला धडकून दुभाजकावर आदळली. या अपघातात एक महिलेचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. मुंबईतील माहीम येथील रहिवासी असलेली निकीता ओमकार …
Read More »मोरबे धरणाची पाणीगळती थांबणार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार पाटबंधारे विभागाने मोरबे धरणाच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे. त्यामुळे पाणीगळती थांबणार असून, जलाशयाखालील गावांना असलेला पुराचा धोकाही टळणार आहे. पनवेल तालुक्यातील मोरबे धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने पाण्याचा अपव्यय होत असतो. याव्यतिरिक्त पावसाळ्यात बंधारा फुटून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper