Breaking News

महत्वाच्या बातम्या

विकासाचा वारसदार

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रीय राहून महाविद्यालयांच्या प्रांगणांमध्ये लोकशाही पद्धतीने आंदोलने करणारा जगत प्रकाश नड्डा नावाचा साधा कार्यकर्ता आज एका सर्वात मोठ्या व सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष झाला आहे. हा लोकशाहीतील चमत्कार फक्त भारतीय जनता पक्षातच घडू शकतो. लोकशाहीचा डंका तिन्ही त्रिकाळ वाजवणार्‍या तथाकथित लोकशाहीवादी पक्षांमध्ये हे घडू शकत नाही. भारतीय …

Read More »

कळंबोलीत जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षणवर्गाचे आयोजन

पनवेल, कळंबोली : बातमीदार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ वाशी विभागाद्वारे या वर्षापासून अकरावीच्या वर्गासाठी नवीन आलेल्या आरोग्य, शारीरिक शिक्षण, पर्यावरण व जलसुरक्षा या विषयांची सुधारित मूल्यमापन योजनेसंदर्भात माहिती मिळावी यासाठी एकदिवसीय जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षणवर्गाचे नुकतेच सुएसोच्या कळंबोली येथील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. या वर्षापासून …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांचे महापौरांना निवेदन

पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेल येथील सेक्टर 11मधील फ्लाईट लेप्टनंट तुषार श्यामराव चव्हाण उद्यान येथे वीज व शौचालयाची व्यवस्था करण्याबाबत परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी पनवेल मनपा महापौर डॉ. कविता चौतमोल यांना सोमवारी (दि. 20) निवेदन सादर केले. या प्रश्नाबाबत महापौर डॉ. कविता चौतमोल यांची ज्येष्ठ नागरिकांसोबत बैठक झाली. या वेळी महापौरांना …

Read More »

लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पोलिसांची मोफत नेत्रतपासणी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र, महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे व रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून खालापूर टोलनाक्यावर वाहतूक तसेच बंदोबस्तासाठी असलेल्या 200 पोलिसांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. टोलनाक्यावरील 24 कर्मचार्‍यांचीसुद्धा या वेळी नेत्रतपासणी केली गेली. या वेळी लक्ष्मी आय …

Read More »

आगरी साहित्य संमेलन उदंड उत्साहात

उरण ः प्रतिनिधी आगरी समाजाच्या 18व्या आगरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ संगीतकार अच्युत ठाकूर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक हरिभाऊ घरत होते. या वेळी व्यासपीठावर मान्यवर उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमात अनेक विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले, तसेच कविसंमेलन, परिसंवाद, महिलांवरील अत्याचार आदी विषयांचा यात अंतर्भाव होता. प्रथम …

Read More »

रस्त्यासाठी कोरळवाडी आदिवासींचा तहसील कार्यालयासमोर मोर्चा

पनवेल : वार्ताहर तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील कोरळवाडी आदिवासीवाडीला आजही रस्ता, पाणी व शिक्षणाची व्यवस्था नाही, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांसह आजारपणात जीवही गमवावा लागतो. त्यामुळे जोडरस्त्यासह इतर मागण्यांसाठी कोरळवाडीतील आदिवासी बंधू-भगिनींनी आपल्या मुलाबाळांसह सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 20) पनवेल तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. पनवेल शहरातील …

Read More »

आखातातील युद्धाची जेएनपीटीलाही झळ

कंटेनर मालवाहतुकीची टक्केवारी घटण्याचा अंदाज उरण : प्रतिनिधी आखातात इराण-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीत पातळीवर होणार असून, भारतालाही त्याची झळ बसण्याची चिन्हे आहेत. जेएनपीटीतील कंटेनर वाहतुकीची टक्केवारीही घटेल. या वर्षात बंदरातील मालाच्या जलवाहतूक आयात-निर्यात व्यापारात फक्त तीन-चार टक्के इतकीच वाढ होईल, असा अंदाज जेएनपीटी अधिकार्‍यांच्या पत्रकार परिषदेत माहिती …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी ‘तो’ उल्लेख घेतला मागे

साईबाबांच्या जन्मस्थळ वादावर पडदा मुंबई : प्रतिनिधीसाईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावर अखेर सामोपचाराने पडदा पडला आहे. साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नाही, तर तीर्थक्षेत्र म्हणून पाथरीचा विकास होणार असल्यास आमची कोणतीही हरकत नाही, अशी भूमिका शिर्डीतील ग्रामस्थ प्रतिनिधींनी बैठकीत मांडली. ही भूमिका दोन्ही बाजूने मान्य झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पाथरीचा साईबाबांचे जन्मस्थळ हा …

Read More »

शिवसेनेचा खरा चेहरा उघड : देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रतिनिधीकाँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर बोलताना भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला असल्याची टीका केली आहे. शिवसेनेने 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

विद्यार्थ्यांनो, स्वत:ला सिद्ध करा -डॉ. माधव वेलिन्ग

पनवेल : रामप्रहर वृत्तस्पर्धेच्या युगात आव्हानांसोबत संधीही आहेत. त्या साध्य आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्नशील राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू डॉ. माधव नारायण वेलिन्ग यांनी सोमवारी (दि. 20) खांदा कॉलनी येथे केले. मुंबई विद्यापीठ संलग्न असलेल्या व शिक्षणासह कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात …

Read More »