देशात अद्याप मतदानाचे तीन टप्पे बाकी असल्याने यासंदर्भात आयोगाने कोणताही निर्णय घेतला नसल्याचे आयोगाने म्हटले आहे. खरे तर राज्यात काही भागांत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच दुष्काळ जाहीर झाला आहे. त्यानंतरच्या काळात पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढतच गेले असून एव्हाना राज्याचा जवळपास एकतृतीयांश भाग दुष्काळग्रस्त जाहीर करावा लागेल की काय, अशी चिन्हे दिसू लागली …
Read More »‘…म्हणूनच स्वातंत्र्यसैनिक मान्यतेला मुकलो’
क्रांतीवीर नानासाहेब पुरोहित यांच्यासोबत अनेक वर्षे समाजवादी पार्टीमध्ये सक्रीय कार्यकर्ता राहिलो.स्वातंत्र्यप्राप्तीसह मुरूड-जंजिरा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचा तालुका अध्यक्ष म्हणून देशाची आणि महाराष्ट्राची सेवा केली. मात्र, उमरठ येथील कार्यक्रमप्रसंगी तत्कालीन मंत्री वसंतराव नाईक यांच्या आग्रहाखातर समाजवादी पक्षातून काँग्रेस पक्षामध्ये गेलो आणि दादासाहेब तथा शं. बा. सावंत यांना आमदारपदी निवडून …
Read More »नेरळजवळ तरुणाची आत्महत्या
कर्जत : बातमीदार मुंबईतील फिल्मसिटीमध्ये इव्हेंट मॅनेजर असलेल्या शोमित संतबहादूर सिंग या तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत नेरळ पोलिसांना सापडला असून, या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोमित संतबहादूर सिंग (वय 28, रा. जोगेश्वरी, मुळ उत्तरप्रदेश) हा 13 एप्रिल रोजी घराबाहेर पडला होता, तो रात्री घरी परत …
Read More »माथेरानमध्ये मोफत आरोग्य व रक्तदान शिबिर
कर्जत : बातमीदार स्वर्गीय दयानंद डोईफोडे ऋणानुबंध मित्र परिवारा तर्फे मंगळवारी (दि. 30) माथेरानमधील अॅसेंम्बली हॉलमध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नेत्र, दंत, रक्त आणि विविध आजारांची तपासणी करण्यात आली. या वेळी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनी रक्तदान केले. मुंबईतील सर्वोदय हॉस्पिटलच्या रक्तपेढीने रक्तसंकलनाचे काम …
Read More »रोह्यात मत्स्य संवर्धन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम
रोहे ः प्रतिनिधी शेतकर्यांनी शेती बरोबर शेतीपुरक व्यवसाय आत्मसात करावेत, असे आवाहन किल्ला रोहा येथील कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. मनोज तलाठी यांनी केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या किल्ला रोहा येथील कृषी विज्ञान केंद्रांच्या वतीने पुई कॉलनी येथे नाविन्यपुर्ण मत्ससंवर्धन तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. …
Read More »बोंडेशेत आदिवासीवाडीत पाणीटंचाईची स्थिती नाजूक
महिलांची रात्री विहिरीजवळ धावपळ; रात्र काढावी लागतेय जागून कर्जत : बातमीदार तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायत हद्दीमधील बोंडेशेत या आदिवासीवाडीत मागील 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. येथील महिला विहिरीवर थांबून थेंबथेंब साठून राहणारे पाणी घरापर्यंत आणण्यासाठी रात्र जागून काढत आहेत. कर्जत तालुक्याच्या आदिवासी आणि दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात …
Read More »मी निर्दोष; विनाकारण गुंतविले -संजय पाटील
पनवेल : रामप्रहर वृत्त मी कोणत्याही प्रकारे मतदारांना पैसे वाटप केले नाहीत किंवा पैशांचे आमिषही दाखविले नसताना विनाकारण त्या प्रकरणात गुंतविण्याचा प्रकार झाला असून, मी पूर्णतः निर्दोष आहे, असे देवद येथील भाजपचे युवा कार्यकर्ते संजय हिरामण पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात बोलताना संजय पाटील यांनी सांगितले की, मी व्यावसायिक …
Read More »आमदार हनुमंत डोळस यांचे निधन
पंढरपूर : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार हनुमंतराव डोळस (58) यांचे मंगळवारी (दि. 30) मुंबईतील सैफी रुग्णालयात निधन झाले. पोटाच्या कर्करोगाने आजारी असलेल्या डोळस यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू होते, मात्र त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली आणि अखेर मंगळवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. माळशिरस तालुक्यातील दसूर हे डोळस यांचे …
Read More »दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा
मुख्यमंत्र्यांची निवडणूक आयुक्तांकडे मागणी मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झाल्याने राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. राज्यात उन्हाच्या झळा असून, दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी अनेक प्रकारची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. …
Read More »राज्यात मतदानाची सरासरी कमी होण्यास जबाबदार कोण?
लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान सोमवारी झाले. राज्यात शेवटच्या टप्प्यात सरासरी 57 टक्के मतदान झाले. राज्यात मतदानाची सरासरी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात मतदान कमी होण्याला वाढते तापमान हे कारणीभूत आहेच, पण त्याबरोबरच निवडणूक शाखा, निवडणुकीच्या कामासाठी नेमलेले कर्मचारी आणि ओळखपत्र बनवणारे ठेकेदारही जबाबदार आहेत. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper