Breaking News

महत्वाच्या बातम्या

श्रीवर्धन तालुक्यामध्ये कमळ फुलले

श्रीवर्धन : प्रतिनिधी तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. त्याची मतमोजणी होऊन सोमवारी (दि. 25) निकाल जाहीर करण्यात आले. त्यात दांडा, मारळ, काळींजे, वेळास या ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे, तर बोली ग्रामपंचायत सर्वपक्षीय आघाडीच्या ताब्यात आली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने श्रीवर्धन तालुक्यात पहिल्यांदाच कमळ फुलले …

Read More »

ऐरोली येथे निरंकारी भक्तांचे रक्तदान

ऐरोली येथे निरंकारी भक्तांचे रक्तदान नवी मुंबई : रामप्रहर वृत्त संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, साठे नगर, ठाणे बेलापूर रोड, दिघा, ऐरोली, नवी मुंबई येथे रविवार, दिनांक 24 मार्च, 2019 रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 86 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. रक्त संकलनाचे कार्य …

Read More »

व्यवसायाच्या निमित्ताने दोन लाखांची फसवणूक

पनवेल : बातमीदार व्यवसायाकरिता घेतलेले 2 लाख रुपये परत न केल्या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मारुती चिंतू भोपी (नावडे) यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून आरोपी यांचा गारमेंटचा व्यवसाय आहे. आरोपी नेहा सुदेश शिंदे व सुदेश शिंदे यांनी व्यवसायाकरीता 2 लाख रुपये घेतले होते. सदरची …

Read More »

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे धाडसत्र; 75 लाखांचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त

तुर्भे : रामप्रहर वृत्त तुर्भे एमआयडीसी येथून गुन्हे शाखा पोलिसांनी 73 लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. तेथील गोदामावर अवैधरीत्या साठवण्यात आला होता. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, गोदाम मालकाचा पोलीस शोध घेत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. शहरात गस्त वाढविण्यात आली असून याआधीही कोपरखैरणे, पनवेल …

Read More »

नवी मुंबईतील मच्छीमारांना नुकसानभरपाई आमदार मंदा म्हात्रे यांचे प्रयत्न यशस्वी, एमएमआरडीए अधिकार्यांसह बैठक

नवी मुंबई : बातमीदार एमएमआरडीए  न्हावा-शिवडी सी लिंक क्वारीडोअर रस्त्याचे काम हे समुद्रातून होत असल्यामुळे नवी मुंबईतील कोळीबांधवांच्या होत असलेल्या नुकसान भरपाई पुनर्विकास पॅकेज संदर्भात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचीएम.एमएमआरडीए  सह संबंधिक अधिकार्‍यांसमवेत बांद्रा येथील कार्यालयात नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी एमएमआरडीएचे मुख्य अभियंता दत्तात्रेय ठुबे, अधीक्षक अभियंता  …

Read More »

सालईबनात रंगला आदिवासींचा ‘फगवा’ महोत्सव

खामगाव ः प्रतिनिधी आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी सातपुड्याच्या पर्वतरांगेतील आदिवासी-वनवासी समुदायातील बांधवांचा ‘फगवा’ उत्सव नुकताच सालईबनात रंगला. यामध्ये महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदविला. ढोल, ढोलकी आणि मांडलचा वापर करून 9 आदिवासी-वनवासी चमूंनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. महात्मा गांधी लोकसेवा संघ, सालईबन परिवार, बिरसा मुंडा मंडळ, नेताजी नवयुवक दल, सामाजिक …

Read More »

मागील लोकसभा निवडणुकीत ’नोटा’ला 60 लाख मते; मतदारांची उद्विग्नता

मुंबई ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विविध पक्ष आणि पक्षांचे उमेदवार प्रचारासाठी गावोगावी फिरत आहेत. मतदानापूर्वी सर्वच पक्ष विविध प्रकारे मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतात. आपल्या पक्षाचे जाहीरनामे वाचून दाखवतात. असे असतानादेखील अनेक ठिकाणी ‘नोटा’ अर्थात ’नन ऑफ अबाऊ’ या पर्यायाचा मतदानात अधिक वापर झाल्याचे 2014च्या निवडणुकीत दिसून …

Read More »

आयसीयूत दाखल महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील मेरठ येथे रुग्णालयातच महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्वसनाचा त्रास असल्याने महिला रुग्णालयात दाखल झाली होती. महिलेला उपचारासाठी आयसीयूत ठेवण्यात आले होते. या वेळी रुग्णालयाच्या काही कर्मचार्‍यांनी आयसीयूतच महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी चार पुरुष आणि एका महिलेला ताब्यात …

Read More »

…तर प्रियंकांची गंगायात्रा पूर्ण झाली असती? ः गडकरी यांचा सवाल

नागपूर ः प्रतिनिधी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी काही दिवसांपूर्वी गंगायात्रा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीकेचे लक्ष्य केले होते, मात्र प्रियंका गांधी यांची गंगायात्रा आम्ही जलमार्ग तयार केले नसते तर झाली असती का, असा सवाल नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रियंका गांधी यांना केला आहे. या वेळी …

Read More »

ज्यू प्रार्थनास्थळांवर हल्ल्याचा कट! मुंबई, गोव्यात अलर्ट जारी

इस्लामिक स्टेट (आयसिस) आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांकडून भारताला धोका आहे. या दोन दहशतवादी संघटनांकडून भारतात हल्ले घडवून आणले जाऊ शकतात. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली, मुंबई आणि गोवा पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. न्यूझीलंडच्या मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी हे हल्ले घडवून आणले जाऊ शकतात. ज्यू स्थळांवरसुद्धा हल्ल्याची …

Read More »