मुंबई ः प्रतिनिधी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील तरुणांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने पोलीस भरतीतीच्या कमाल वयोमर्यादेत वाढ केली आहे. यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छूक असलेल्या तरुण-तरुणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत ज्या उमेदवारांची वयाची कमाल मर्यादा पूर्ण झालीय अशा सर्व प्रवर्गातील उमेदवारांना …
Read More »शहरांबरोबरच ग्रामीण भागातील विकासासाठी कटिबद्ध -परेश ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त शहरी भागाबरोबरच पनवेल महापालिका क्षेत्रात असलेल्या ग्रामीण भागातील विकासाच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिली. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत महापालिकेमार्फत खिडूकपाडा येथे विकासकामांचे …
Read More »राज्यात अनेक नवे उद्योग येणार -मुख्यमंत्री
मुंबईत : प्रतिनिधी आयोजित रोजगार मेळाव्यात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात अनेक नवे उद्योग आणत असल्याची माहिती दिली. दोन-तीन प्रकल्प कुठे गेले हे आरटीआयमधून समोर आले आहे. त्यातून सत्य समोर येईल. प्रकल्प का गेले? कोणामुळे गेले? कधी गेले? हे समोर येईल. उपमुख्यमंत्र्यांनीही पुराव्यानिशी मांडले आहे, असे सांगून आम्ही …
Read More »पनवेल मनपा क्षेत्रातील रस्ते होणार खड्डेमुक्त!
पनवेल ः प्रतिनिधी पावसाळा संपताच पनवेल महापालिका क्षेत्रातील पनवेलसह नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघरमधील रस्ते दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पाचही ठिकाणच्या रस्ते दुरूस्तीची कंत्राटे वेगवेगळ्या कंत्राटदारांना दिली गेली आहेत. त्यामुळे लवकर रस्ते खड्डेमुक्त होऊन नागरिकांचा प्रवास सुलभ होणार आहे. खारघरमधील काही रस्ते जे सिडकोकडे …
Read More »कालवली धरणग्रस्त शेतकरी पावसानंतरही टंचाईग्रस्त
पोलादपूर तालुक्यातील कालवली धरणाच्या बंधार्याचे काम तब्बल 14 वर्षे रखडले असून या धरणासाठी जमीन देणारे शेतकरी आता पिण्याच्या पाण्यापासूनही वंचित रहावे लागत असल्याने हवालदिल झाले आहेत. 2015च्या पोलादपूर पंचायत समितीच्या आमसभेमध्ये हे धरण कोणत्या खात्याकडून बांधण्यास सुरुवात झाली, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर आमदार भरत गोगावले यांनी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात …
Read More »जुनाट कायद्यांना मूठमाती
राजद्रोहविषयक कलम किंवा या संपूर्ण कायद्यातील तरतुदींचा पुनर्विचार करण्याची ग्वाही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नुकतीच दिली. आता या कायद्याला कायमची मूठमाती देण्याच्या दिशेने ठोस पावले पडू लागतील यात शंका नाही. ब्रिटिशांनी भारतावर तब्बल दीडशे वर्षे राज्य केले. पारतंत्र्याचे जोखड एकदाचे फेकून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी प्राणांची आहुती दिली. भारताला स्वातंत्र्य एका …
Read More »खालापुरातील फिनोझोल कंपनीला आग
खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील ढेकू औद्योगिक वसाहतीमधील फिनोझोल कंपनीला बुधवारी (दि. 2) सकाळी अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविले. अन्यथा संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती. फिनोझोल कंपनीत रसायनासाठी परवानगी आहे. प्रत्यक्षात मात्र स्फोटक मालाचे उत्पादन करतात तसेच अगदी थोड्या जागेत उत्पादन घेतात, मात्र औद्योगिक …
Read More »डोलकाठीच्या तुर्यावर बांधण्यासाठीचा गरुडध्वज ढाक डोंगरावरून देऊळवाडीत दाखल
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील देऊळवाडी किरवली येथील कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी परंपरेनुसार डोलकाठीच्या टोकाला बांधण्यासाठी ढाक डोंगरावरील भैरी मंदिरातून गरुडध्वज आणला. कोरोनाचे संकट दूर झाल्याने या वेळी कार्तिक पौर्णिमेची यात्रा उत्साहात होणार आहे. गरुडध्वजाची पूजा प्रकाश पुंडलिक बडेकर व लक्ष्मण मावकर यांच्या हस्ते देऊळवाडी येथील मंदिरात करण्यात आली. त्यानंतर श्री ग्रामदेवी …
Read More »रेवदंड्यातील डम्पिंग ग्राऊंड बेकायदेशीर
कारवाईसाठी ग्रामस्थाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन रेवदंडा : प्रतिनिधी बायपास रस्त्यालगत असलेले रेवदंडा ग्रामपंचायतीचे डम्पिंग ग्राऊंड बेकायदेशीर असून त्याला परवानगी देणार्या अधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशी अभिजीत पोईलकर यांनी अलिबाग प्रांताधिकारी आणि रायगडच्या जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. डम्पिंग ग्राऊंडसाठी घेतलेली जागा (सर्व्हे नंबर 4अ/1/अ/ड) ही खारफुटीची झाडोरा क्षेत्र …
Read More »सुधागडात नेटवर्क समस्येने नागरिक बेजार
कंपन्यांचे दुर्लक्ष; प्रशासनाने लक्ष देण्याची जनतेतून मागणी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील जनतेला नेटवर्कची समस्या भेडसात आहे. मोबाइल नेटवर्क सतत जाम होत असल्याने नागरिक अक्षरशः बेजार झाले आहेत. इंटरनेट व नेटवर्क यावर आजचे जग धावत आहे, प्रत्येक संगणकिय कामात इंटरनेट आवश्यक आहे, मात्र सुधागड तालुक्यात नेटवर्क समस्या गंभीर बनली आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper