विविध प्रकल्प, रस्ते यासाठी संपादित केलेल्या जमिनी, शेतीकडे तरुण पिढीने फिरवलेली पाठ, मागील सरकारमुळे रखडलेले सिंचन प्रकल्प, प्रत्यक्ष सिंचनावर आधारित पीकवाढीकडे झालेले दुर्लक्ष अशा अऩेक कारणांमुळे पिकांखालील क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे भूगोलाच्या पुस्तकात रायगड जिल्ह्याची भाताचे कोठार अशी ओळख आता इतिहासजमा होण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण …
Read More »कल्याणकारी कौल
आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना मदतीचा हात देण्याची गरज आहे हे ओळखून मोदी सरकारने 2019मध्ये 103वी घटनादुरुस्ती केली आणि आर्थिक दुर्बलांसाठी सरकारी नोकर्या तसेच शैक्षणिक प्रवेशांमध्ये 10 टक्क्यांपर्यंत आरक्षण ठेवण्याची तरतूद केली. हा ऐतिहासिक निर्णय होता आणि असे धाडस या आधी कुठल्याच सरकारने दाखवले नव्हते, परंतु या घटनादुरुस्तीस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. …
Read More »माणगावात आवळी भोजनाची अनोखी परंपरा
माणगाव ः प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत अनेक प्रथा परंपरा रूढ आहेत. कार्तिक महिन्यात दीपावलीनंतर कार्तिक शुक्ल नवमी ते कार्तिक पौर्णिमा या काळात आवळी भोजनाची खास परंपरा रूढ असून या परंपरेचे आजही ग्रामीण शहरी भागात पालन केले जाते. सध्या या प्रथेचा कालावधी सुरू असून अनेक ठिकाणी आवळी भोजनाचा आनंद घेतला जात आहे. …
Read More »वाकण-पाली-खोपोली राज्यमहामार्गावर एमएसआरडीसीकडून रिफ्लेक्टर व पांढरे पट्टे
सुधागड ः रामप्रहर वृत्त वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) रुंदीकरणाचे बहुतांश काम मार्गी लागले आहे, मात्र नवीन रस्त्याला दोन्ही बाजूने पांढरे पट्टे तसेच रिफ्लेक्टर नसल्याने हा रस्ता असुरक्षित झाला होता. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच, एमएसआरडीसी प्रशासनाने या मार्गावर दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारण्यास सुरुवात केली आहे. पांढरे पट्टे …
Read More »मुरूड आगारातील गाड्या रस्त्यातच होतायेत बंद; प्रवासी हैराण
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड आगाराला गेल्या अनेक वर्षांपासून नवीन गाड्या उपलब्ध न झाल्याने जुन्या गाड्यांवरच कारभार सुरू आहे, मात्र जुन्या गाड्या आता सातत्याने बंद पडू लागल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सोमवारी (दि. 7) मुरूड-मुंबई गाडी (क्र. एमएच 14 बीटी 3058) नांदगाव येथील स्टेट बँकेजवळ बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना …
Read More »ज्या जनतेने आमदार केले त्यांच्याशी प्रामाणिक
आमदार शहाजीबापू पाटील यांचे रेवदंड्यात प्रतिपादन रेवदंडा ः प्रतिनिधी ज्या जनतेने आमदार केले, त्यांच्याशी प्रामाणिक असल्याचे प्रतिपादन आमदार शहाजी बापू पाटील यांनी रेवदंडा येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पक्षप्रवेश सोहळ्या वेळी उपस्थितांना संबोधिताना केले. रेवदंडा येथील नानानानी पार्क येथे संभाजी बिग्रेडचे माजी जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मोरे यांनी त्यांच्या समर्थकांसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात …
Read More »खारघरच्या खाडी किनार्यांवर पक्ष्यांची रेलचेल
पनवेल : वार्ताहर थंडीचा हंगाम सुरू होताच खारघरमधील खाडी किनार्यांवर विविध पक्ष्यांचे आगमन होते. यंदा थंडी अद्याप सुरू झाली नसली तरी पक्षी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. किनार्यावरील उबदार वातावरणासोबत मुबलक अन्नामुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या नवीन हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खाडी किनार्यांवरील पक्षीप्रेमींची वर्दळ वाढली आहे. निसर्गरम्य परिसर असलेल्या खारघरच्या …
Read More »नवी मुंबईतील सीबीडी येथे घरफोडी
घरमालक नाईट ड्युटीला गेल्यावर चोरांनी साधली संधी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त चोरटे चोरी करण्यापूर्वी त्या घरात कोण राहते कधी कामाला जातात याचा शोध घेतात. संपूर्ण माहिती गोळा करतात ज्याला पोलिसी भाषेत रेकी म्हणतात. अशाच पद्धतीच्या चोर्या सध्या वाढल्या आहेत. बंद घरे फोडून चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. नवी मुंबईतील …
Read More »सिडकोकडून 700 स्लॅबचे काम 555 दिवसांत पूर्ण; गृहनिर्माण क्षेत्रातील यशाची पुनरावृत्ती
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा नवी मुंबईतील तळोजा नोडमधील सेक्टर-28, 29, 31 व 37 मध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतील इमारतींमधील 500 स्लॅबचे काम 489 दिवसांत पूर्ण केल्यानंतर, सिडको महामंडळाने पुन्हा एकदा सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली याच इमारतींमधील 700 स्लॅबचे काम केवळ 555 दिवसांत …
Read More »नवी मुंबईत 29 कोटींचे खाद्यपदार्थ जप्त
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विविध देशांतून आयात केलेल्या खाद्यपदार्थाचा दर्जा अन्न व सुरक्षा मानकांप्रमाणे न आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने नवी मुंबईतील शीतगृहांवर कारवाई करून 29 कोटींचा माल जप्त केला आहे. आतापर्यंतही ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper