Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवी मुंबईत ठिकठिकाणी नारळीपौर्णिमेचा जल्लोष

नवी मुंबई : बातमीदार नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराला सोन्याचा नारळ अर्पण केल्यानंतर कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करतात. त्यामुळे किनारी भागातील संस्कृतीच्या महत्त्वाच्या अशा या सणाला नवी मुंबईतील सर्वच खाडीकिनार्‍यांसह, कोळीवाड्यांत गुरुवारी (दि. 11) मोठा उत्साह पाहायला मिळाला. सरसोळे जेट्टी दिवाळे, ऐरोली, दिवा कोळीवाडा, वाशी खाडीकिनारा, घणसोली कोळीवाडा, बेलापूर गावासह समस्त …

Read More »

पडघे गावात भाजपतर्फे झेंडावाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त शुक्रवारी (दि. 12) पनवेल महानगर पालिक वार्ड क्र. 2मधील पडघे गावातील राजिप शाळेत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तिरंगा झेंडावाटप करण्यात आले. या वेळी सरपंच कृष्णाशेट पाटील, गजानन पाटील, दिलीप भोईर, पांडुरंग भोईर, नामदेव भोईर, के. टी. भोईर, प्रकाश भोईर, यशवंत भोईर, चंद्रकांत भोईर, …

Read More »

नेरूळ विभागातील अनधिकृत बांधकामावर कारवाई

नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागांतर्गत सेक्टर 23 जुईनगर येथील जागृती को. ऑप. हौ. सोसायटी, याठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. या बांधकामावर मनपातर्फे निष्कसनाची कारवाई करण्यात आली. या अनधिकृत बांधकामास बी विभाग कार्यालय, नेरूळ यांचेमार्फत नोटीस बजावण्यात आलेली होती, परंतु …

Read More »

ऐरोलीत सायकल रॅलीद्वारे घरोघरी तिरंगा उपक्रमाचा प्रचार

नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका ऐरोली विभाग कार्यालयाच्या वतीने निर्धार फाउंडेशन यांच्या सहयोगाने भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सेक्टर 19 ऐरोली येथील नेवा गार्डनपासून सेक्टर 15 ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत ही सायकल रॅली अतिशय उत्साहात झाली. यामध्ये 200हून अधिक …

Read More »

नवी मुंबईचा विकास आराखडा जाहीर

नागरिकांच्या हरकती, सूचनांसाठी मनपाकडून खुला नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई पालिकेची 1992साली स्थापना झाली, मात्र आजतागयात नवी मुंबईचा विकास आराखडा तयार केला गेला नव्हता. आता 2018 साली महासभेत सर्वानुमते मंजूर होऊन शासनाला पाठवलेला व राजकारणात अडकलेल्या विकास आराखड्याला शासनकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार पालिकेने हरकती व सूचना मागवण्यासाठी …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे भाजप प्रदेशाध्यक्षपदी ; मुंबईची धुरा आशिष शेलारांकडे

मुंबई :  प्रतिनिधी भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे पक्षाचे नवे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. चंद्रकांत पाटील कॅबिनेट मंत्री झाल्यामुळे त्यांच्या जागी बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर आमदार आशिष शेलार यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विद्यमान भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचीही मंत्रिपदी नियुक्ती झाल्याने महापालिका …

Read More »

दमदार कामगिरीची चुणूक

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल  म्हणजे एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुपटीने शेतकर्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्याऐवजी आताही विरोधक हा निर्णय फसवा असल्याचेच ओरडत आहेत याला काय म्हणायचे? याच विरोधकांनी त्यांचे तीन चाकी बिघाडी सरकार सत्तेवर असताना प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस केंद्र सरकारकडे बोट …

Read More »

जेएनपीए सेझ कॉन्क्लेव्हला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद

उरण : प्रतिनिधी भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण अर्थात जेएनपीएने भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्याने 10 ऑगस्ट 2022 रोजी सुरत येथे जेएनपीए सेझ इन्व्हेस्टर कॉन्क्लेव्ह 2022 चे आयोजन केले होते. या कॉन्क्लेव्हच्या आयोजनाचा उद्देश्य गुंतवणुकदारांना भविष्यातील विकास प्रकल्पांमध्ये मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि देशाच्या वाढत्या बंदर-आधारित औद्योगिकीकरणाचा एक …

Read More »

धरमतरकडे निघालेले दोन बार्ज भरकटले

उरणच्या किनार्‍यावर सुरक्षित; कर्मचारी सुखरूप उरण : प्रतिनिधी मुंबईकडून इस्पात कंपनीकडे निघालेल्या परंतु वादळामुळे भरकटलेल्या दोन मालवाहू बार्ज उरण-केगाव येथील खडकाळ किनार्‍यावर पोहोचल्या आहेत. या भरकटलेल्या दोन्ही बार्जची, कोस्ट गार्ड, नवी मुंबई सागरी सुरक्षा शाखेचे पोलीस आणि तहसिलदारांनी माहिती घेतल्यानंतर अनेक शंका कुशंका दूर झाल्याची माहिती उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे …

Read More »

रायगडमध्ये आजपासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

समुद्रकिनार्‍यावर 15 ऑगस्टला देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम अलिबाग : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रायगड जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात 12 ते 15 ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाची सांगता 15 ऑगस्ट रोजी अलिबाग समुद्रकिनार्‍यावर देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाने होणार असल्याची …

Read More »