Breaking News

महत्वाच्या बातम्या

नेरळ विद्या विकासचा निकाल 100 टक्के; जयेश चौधरी प्रथम

कर्जत : बातमीदार विद्या विकास मंडळाच्या नेरळ गावातील विद्या विकास मंदिर या शाळेचा दहावीच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. जयेश नवल चौधरी याने दहावीच्या परीक्षेत 93.80 टक्के गुण मिळवून नेरळ विद्या विकास शाळेत पहिला क्रमांक पटकावला आहे. हर्षवर्धन संतोष मगर (93 टक्के)  दूसरा तर किर्तिशा राजेंद्र म्हात्रे (92 टक्के) …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांच्या विकासनिधीतून मिळाली सुसज्ज रुग्णवाहिका

पालीत लोकार्पण सोहळा, नागरिकांना मिळणार मोफत सेवा पाली : रामप्रहर वृत्त आमदार रविशेठ पाटील यांनी आपल्या विकासनिधीतून सुधागड तालुक्याला एक सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. गुरुवारी (दि. 16) आमदार पाटील यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. …

Read More »

अर्थसाक्षर स्पर्धा : 24

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). भारतात सध्या एलआयसीसह एकूण किती जीवन विमा कंपन्या आहेत? अ. 24                                     आ. 20 इ. …

Read More »

सावधगिरीचे संकेत देणारे बाजाराचे पाच निर्देशक काय सांगताहेत?

बाजार जेव्हा तळ गाठतो, त्या परिस्थितीत पाच असे मार्केट व्याप्ती निर्देशक आहेत, जे प्रत्येक सावध गुंतवणूकदाराला माहीत असणे आवश्यक आहे. बाजारातील विश्लेषकांनी असे पाच बाजार व्याप्त निर्देशक सांगितले आहेत, जे गुंतवणूकदारांमध्ये अत्यंत सावधगिरीचे संकेत देतात. मागील आठवड्यात निफ्टी या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानं मागील एक वर्षांतील नीचांक नोंदवला. एक वर्षांपूर्वी …

Read More »

हरित उर्जा उत्पादनात जगात भारत एक पाउल पुढे!

ग्लोबल वॉर्मिंगमुळे अपारंपरिक किंवा हरित उर्जेच्या उत्पादनाला अतिशय महत्व प्राप्त झाले असून त्यासाठी जागतिक व्यासपीठावर प्रयत्न सुरु आहेत. भारताने 2030 पर्यंत त्यासंदर्भातील महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट घेतले असून भारताचे प्रयत्न योग्य दिशेने सुरु असल्याचे या संबंधीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जर्मनीच्या म्युनिक शहरात बीएमडब्ल्यू या जगप्रसिद्ध मोटार कंपनीचे भव्य असे संग्रहालय …

Read More »

युईएस इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल 99.46 टक्के

उरण : वार्ताहर या वर्षी जाहीर झालेल्या 10वी च्या निकालात यु. ई .एस. इंग्लिश मिडियम स्कूलचा 99.46 टक्के निकाल लागला असून कनिष्का गिरीष पाटील हिने 94.80 टक्के मिळवून प्रथम क्रमांक, यश जितेंद्र म्हात्रे, गायत्री रविंद्र घोलप आणि शिवांगी नानासाहेब डांगे या तिघांनीही 93 टक्के मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. संस्कृती नरेंद्र …

Read More »

महावितरणच्या नेरूळ विभागात देखभाल-दुरुस्तीची कामे वेगात

मुंबई : बातमीदार पावसाळा आला की सर्व शासकीय यंत्रणांना दुप्पट गतीने कामे करावी लागतात. सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या अखत्यारीतील विविध घटकांवर विशेष लक्ष द्यावे लागते. महावितरणची यंत्रणा उघड्यावर असल्यामुळे, महावितरणच्या कर्मचारी व अधिकार्‍यांना सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचाच एक भाग म्हणून पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी देखभाल व दुरुस्तीची कामे आहेत. जर …

Read More »

‘रानसई’चा पाणीसाठा संपुष्टात; डेडस्टॉकमधून करावा लागणार पाणीपुरवठा

उरण : प्रतिनिधी उरण परिसराला पाणीपुरवठा करणार्‍या रानसई धरणातील पाण्याचा साठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे धरणात आता 15 दिवस पुरेल इतकाच पाण्याचा साठा उरला आहे. त्यामुळे याआधीच पाणी टंचाईची झळ सोसणार्‍या दिड लाख संख्येच्या उरणकरांना गुरुवारी रात्रीपासूनच धरणातील डेड स्टॉकमधून पाणीपुरवठा करण्याची वेळ एमआयडीसीवर येऊन ठेपली आहे. दिड लाख लोकसंख्येच्या …

Read More »

24 जूनला सिडको घेराव आंदोलन होणारच!

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती सज्ज पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्यात यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने ‘दिबां’च्या स्मृतिदिनी म्हणजेच …

Read More »

आगीशी खेळ

केवळ गैरसमजापायी एखाद्या चांगल्या योजनेचा बट्याबोळ कसा होतो याची उदाहरणे आपल्या देशात कमी अथवा नवीन नाहीत. एखाद्या योजनेचा हेतू चांगला असला तरी अंमलबजावणी मात्र वादग्रस्त ठरते. शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने केलेले कायदे काही जणांच्या पचनी पडले नाहीत. त्यामुळे उभ्या राहिलेल्या लोकक्षोभापायी शेतकर्‍यांचे कल्याण करणारी एक चांगली योजना केंद्र सरकारला गुंडाळावी …

Read More »