महाड पत्रकार संघ आणि बाबूलाल जैन यांच्याकडून सुविधा महाड : प्रतिनिधी तालुक्यातील तीन आदिवासी वाड्यांना महाड पत्रकार संघ आणि बाबूलाल जैन यांच्या मार्फत पाणी साठवण टाक्या भेट देण्यात आल्या. पाणी साठा करण्याची समस्या महाड पत्रकार संघ आणि बाबूलाल जैन यांच्या माध्यमातून दूर करण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. महाड तालुक्यांतील दुर्गम …
Read More »नेरळ येथे माकडाला प्राणीमित्रांनी केले जेरबंद
कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वे स्टेशन परिसरातील निवासी संकुलात पिसाळलेल्या दोन माकडांनी धुमाकूळ घातला होता. त्यापैकी एका माकडाला मंगळवारी (दि. 17) बदलापूर येथील प्राणीमित्रांनी सापळा लावून पकडले. त्याला खोपोली येथील जंगलात सोडण्यात आले. नेरळ येथील तुलसी निवासी संकुलात गेल्या काही महिन्यांपासून फासेपारध्यांनी सोडलेल्या दोन माकडांनी धुमाकूळ घातला होता. पिसाळलेली ती …
Read More »बागमळा खाडीत केला जातोय भराव
पावसाळ्यात गावात पाणी शिरण्याची भीती अलिबाग : प्रतिनिधी निसर्गसौंदर्याने बहरलेल्या अलिबाग तालुक्यातील नागाव-चौल परिसरामधील बागमळा खाडीत मातीचा भराव करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात गावात पाणी शिरण्याची भीती आहे. हे भरावाचे काम थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अलिबाग तालुक्यातील खाड्या भराव करून बजवून टाकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. रेवस बंदराजवळील …
Read More »रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात नवघर ग्रामस्थांचे पेण प्रांत कार्यालयासमोर उपोषण
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील नवघर येथील रेशनधान्य दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात मंगळवारी (दि. 17) ग्रामस्थांनी आपल्या लहान मुलांसह पेण प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या वेळी पुरवठा अधिकारी सुरेश थळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत योग्यती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. नवघर येथे महालक्ष्मी स्वयंसहाय्यता बचतगटाच्या नावाने रेशनिंग …
Read More »नागोठण्यातील रस्ता त्वरित दुरुस्त करा
भाजपचे शहराध्यक्ष सचिन मोदी यांची मागणी नागोठणे : प्रतिनिधी शहरातील विठोबाच्या विहिरीसमोरील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवताना योग्य ती काळजी न घेतल्याने तेथे तीव्र स्वरूपाचा उतार तयार झाला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी नागोठणे ग्रामपंचायतीकडे केली आहे. पेव्हर ब्लॉक …
Read More »’स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’
‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ असे आपल्या माय मराठीत म्हटले जाते. आई आजूबाजूला नसेल तर काहीच सुचत नाही. बाहेरून घरात आल्यानंतर सर्वात पहिली हाक मारली जाते ती आईला. सर्वात पहिले नजर शोधू लागते ती घरात आईला. बाकी कोणी घरात आहे की, नाही हे सर्वात पहिले डोक्यात येतच नाही. तुम्ही …
Read More »सुसज्जता हाच पर्याय
हवामान बदलाच्या भयावह परिणामांचे चित्र किती भीषण असू शकेल याचा इशारा देणारे अनेक अहवाल या आठवडाभरात समोर आले आहेत. वाढते तापमान, पावसाच्या स्वरुपात वारंवार होणारे ठळक बदल आणि कित्येक ठिकाणी उद्भवणारी पूरस्थिती या तिन्ही बाबी हवामान बदलाच्या दुष्परिणामांना तोंड देण्यासाठीची सुसज्जता भारताला आता वेगाने वाढवावी लागणार आहे हेच अधोरेखित करतात. …
Read More »कितीही काम केले तरी माझं समाधान होत नाही -परेश ठाकूर
गेल्या पाच वर्षांपासून मी पनवेल महापालिका सभागृह नेता म्हणून काम करतो. नागरिकांच्यात जाऊन त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासाठी कितीही काम केले तरीदेखील माझे समाधान होत नाही. अजूनही खूप काही करणं बाकी आहे, असंच मला वाटतं… अशी प्रामाणिक कबुली दिलीये पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी. आज त्यांच्या …
Read More »परेश ठाकूर : एक यशस्वी नेतृत्व
वपुर्वचन वस्त्राणि विद्या विभव एवंच। वकार पंचहीना न लभन्ते गौरवंंं नरा:॥ समाजात मोठेपणा, मान-सन्मान हवा असेल तर या पाच गुणांपैकी एक गुण आपल्याकडे हवा. आकर्षक रूप किंवा भरदार बांधा अथवा उत्तम व्यक्तिमत्त्व सर्वांचे लक्ष वेधून घेते. वक्तृत्व कलेने लोकांना आपल्याकडे वळवून घेता येते. सुंंंंदर व नीटनेटके कपडे लोकांना मोहवितात. ‘विद्वान …
Read More »पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी आमदार केळकर यांनी घेतली अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट
पेण : प्रतिनिधी आ. संजय केळकर व पेण अर्बन बँकेच्या ठेवीदार संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेऊन ठेवीदारांचे प्रश्न मार्गी लावावे असे निवेदनाद्वारे मागणी केली. अनेक वर्ष आंदोलने, धरणे, उपोषणे करूनही ठेवीदारांना न्याय मिळत नव्हता राज्य स्तरावर देखील बैठका घेण्यात आल्या होत्या, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper