चार उमेदवारांना ठोकल्या बेड्या अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलीस दलात झालेल्या भरतीमधील बरेगसगिरी उघड झाली आहे. भरती प्रक्रियेत चार उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या चारही उमेदवारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे. …
Read More »रोह्यात पावसाला जोरदार सुरुवात
रोहे ः प्रतिनिधी गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहत असतानाच अखेर सोमवारी (दि. 12) सायंकाळी रोह्यात पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला आहे, परंतु सोसाट्याचा वारा सुटला असल्याने गेले तीन दिवस विजेचा लंपाडाव सुरू होता. बिपरजॉय वादळामुळे यावर्षी पाऊस कोकणात उशिराने दाखल झाला. असे असजे …
Read More »रायगडाच्या पायथ्याशी दरड कोसळून दुकान, वाहनांचे नुकसान
सुदैवाने पर्यटक बचावले महाड : प्रतिनिधी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या चित्त दरवाजामध्ये मंगळवारी (दि. 13) दुपारी तीनच्या सुमारास दरड कोसळून किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकांच्या तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे येथे व्यवसाय करणार्या व्यावसायिकाच्या दुकानाचेदेखील नुकसान झाले. वाहनांमधील पर्यटक किल्ल्यावर गेले असल्याने सुदैवाने ते बचावले. पावसानंतर रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या चित्त दरवाजामध्ये दरड …
Read More »ऑईल टँकर पेटून तीन जणांचा होरपळून मृत्यू, तिघे जखमी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दुर्घटना खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात एका ऑइल वाहतूक करणाार्या टँकरचा मंगळवारी (दि. 13) अपघात होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जखमी झाले आहेत. जखमींवर खंड्याळ्यातील खासगी रुग्णालयात व पवना येथील ट्रामा केअर येथे उपचार सुरू आहेत. …
Read More »कोर्लई ग्रामपंचायतीमधून महत्त्वाची कागदपत्रे गहाळ; चौकशीचे आदेश
अलिबाग : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील उद्धव ठाकरे कुटुंबियांच्या मालकीच्या 19 बंगले प्रकरणात नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. कोर्लई ग्रामपंचायतीची महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाली असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मुरूड पंचायत समितीच्या गटविकास …
Read More »राज्याभिषेक सोहळ्यानंतर स्वयंसेवी संस्था, दुर्गप्रेमींकडून साफसफाई
सुधागड : रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडावर 1 जून ते 6 जून या कालावधीत 350वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या वेळी मोठ्या संख्येने लोक आल्याने कचर्याचे साम्राज्य झाले होते. स्वयंसेवी संस्था व दुर्गप्रेमींनी रायगडावर स्वच्छता मोहीम राबवून किल्ला स्वच्छ केला. सुरभी स्वयंसेवी संस्था अलिबाग, रायगड रक्षित …
Read More »ऑनलाईन धर्मांतरणप्रकरणी आरोपीला अलिबागेतून अटक
अलिबाग ः प्रतिनिधी ठाण्यातील मुंब्य्रात झालेल्या ऑनलाईन धर्मांतरणप्रकरणी शाहनवाज मकसुद खान या मुख्य आरोपीला अलिबागच्या मांडवी मोहल्ला येथून अटक केली. मुंब्रा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील धर्म परिवर्तन प्रतिषेध अधिनियम 2021 कलम 3,5(1) या गुन्ह्यातील फरारी आरोपी शहानवाज उर्फ शानु मकसुद खान (वय 23, रा. मुंब्रा, जि. …
Read More »शिवराज्याभिषेक सोहळ्यात एसटीची दमदार कामगिरी
पावणे पाच लाखांहून अधिक शिवप्रेमींनी केला प्रवास महाड : प्रतिनिधी रायगडावर नुकत्याच झालेल्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये आलेल्या लाखो शिवप्रेमींना गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचवण्याची दमदार कामगिरी एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांनी केली. 1 ते सात जून या कालावधीमध्ये सलग सात दिवस एसटीच्या दीडशे बसेस कोंझर ते रायगड पायथा वाय जंक्शन अशा धावत होत्या. …
Read More »नारवेल-बेनवले खारबंदिस्तीचा भाग खचला
खारे पाणी भातशेतीत घुसले; कामाच्या चौकशीची मागणी पेण ः प्रतिनिधी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तालुक्यातील नारवेल-बेनवले खारबंदिस्तीचा भाग खचल्याने समुद्राचे खारे पाणी भातशेतीत घुसून नुकसान झाले आहे, तसेच आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खारबंदिस्तीच्या या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. पेण तालुक्यात नारवेल-बेनवले येथे राष्ट्रीय चक्रीवादळ धोके …
Read More »महडमधील खासगी बोअरवेल बंद करण्याचे तहसिलदारांचे निर्देश
पाणीटंचाईप्रश्नी बैठकीत काढला तोडगा खोपोली ः प्रतिनिधी नगरपंचायत हद्दीत असलेल्या महड तीर्थक्षेत्री तीव्र पाणीटंचाईमुळे वैतागलेल्या ग्रामस्थांची तहसील कार्यालय खालापूर येथे शुक्रवारी (दि. 9) बैठक झाली. तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या मध्यस्थीने पाणीप्रश्नी तोडगा निघाला असून खासगी बोअरवेल बंद करण्याचे निर्देश या वेळी त्यांनी दिले. महड गावात महिनाभरापासून तीव्र पाणीटंचाई आहे.आठवड्यापूर्वी महड …
Read More »