पोलादपूर तालुक्यात बोअरवेलचे प्रमाण गेल्या चार वर्षांमध्ये सातत्याने वाढत असताना जिल्ह्यातील सर्वाधिक भुजलाचे दूषित नमुनेही आढळून आले आहेत. सहा वर्षांपूर्वी पुण्यातील रासायनिक पृथ:करण प्रयोगशाळेने ग्रामीण रुग्णालयाबाहेर केलेल्या उत्खननादरम्यान तालुक्यातील भुजलाचा गोपनीय अहवाल सादर केला होता. त्याकडे दुर्लक्ष करून पाणीटंचाई निवारणाच्या राजकीय प्रतिष्ठेपोटी बोअरवेलची संख्या वाढत गेली असल्याने ही दूषित पाणी …
Read More »वीहूर पुलाच्या रस्त्याकडे बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
मुरुड : प्रतिनिधी मुंबई मुरुड या मुख्य रस्त्याला जोडणारा वीहूर पूल अत्यंत महत्वाचा असताना सुुध्दा केवळ तीनशे मीटर रस्त्याला कार्पेट टाकण्याचा विसर बांधकाम खात्यास पडल्याने आज असंख्य प्रवासी यांना धूळ व खाच खळग्यातून प्रवास करावा लागत आहे. 2021 च्या मुसळधार पावसामुळे विहूर् पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे वाहून जाऊन येथे …
Read More »खोरा बंदरातील नवीन जेट्टीच्या बांधकामासाठी ‘सॉईल टेस्टिंग’
लवकरच कामाला सुरुवात होणार मुरुड : प्रतिनिधी खोरा बंदरात नवीन जेट्टी बनवण्यासाठी सॉईल टेस्टिंगच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. सॉईल टेस्टिंगद्वारे खोलगट भागात खडकाचे, दगडाचे व मातीचे प्रमाण काय आहे हे कळणार असून त्याद्वारे नवीन जेट्टीचे काम करणे सुलभ होणार आहे. 30 मीटर अंतरावर सॉईल टेस्टिंग करण्यात येणार आहे. असे …
Read More »कर्जतमधील गरोदर महिलेची हेळसांड
बाळ मृतावस्थेत जन्मले; आरोग्य अधिकार्यांवर कारवाईची कुटुंबियांची मागणी कर्जत : प्रतिनिधी कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये बाळंतपणासाठी दाखल झालेल्या आदिवासी महिलेवर येथे उपचार न करता तिला उल्हासनगर येथे पाठवून देण्यात आले. त्यामुळे गरोदर महिलेची हेळसांड होऊन तिचे बाळ मृतावस्थेत जन्माला आले. या प्रकरणाची जबाबदारी वैद्यकीय अधिकार्यांनी झटकली आहे. दुसरीकडे दोषींवर कारवाई करावी, …
Read More »प्लास्टिक कचरा मुक्तीसाठी राजिपचा पुढाकार
प्रत्येक तालुक्यात उभारणार प्लास्टिक संकलन केंद्र अलिबाग : प्रतिनिधी वाढत्या नागरिकीकरणामुळे डम्पिंग ग्राऊंड आणि कचर्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कचर्यात प्लास्टिक कचर्याचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे. प्लास्टिक कचर्याची ही समस्या सोडविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. प्लास्टिक कचरा मुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायत, सामाजिक संस्था यांच्या साहाय्याने प्रत्येक …
Read More »रायगडात राष्ट्रवादीला मोठा धक्का
सुधागड़ातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पाली ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जांभूळपाडा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा जिल्हा परिषद गटातील जांभूळपाडा, माणगाव बुद्रुक, दहिगाव, चिवे, खांडपोली, नवघर आदी सहा ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, सदस्य व इतर पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपत जाहीर …
Read More »महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालय इमारतीचे सोमवारी पनवेल येथे भूमिपूजन
मान्यवरांची लाभणार उपस्थिती अलिबाग : प्रतिनिधी राज्यातील युवक-युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता तसेच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करून रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. या विद्यापीठाच्या मुख्यालय इमारतीचे भूमिपूजन येत्या सोमवारी (दि. 27) पनवेल …
Read More »जेएसडब्ल्यू कंपनीतून माल चोरी केल्याप्रकरणी त्रिकुटाला अटक
पेण : प्रतिनिधी डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीतील फेरोनिओबियम स्टोअरमधून जवळ जवळ 6 लाखाचा फेरोनिओबियम धातू चोरी केल्याप्रकणी वडखळ पोलिसानी तिघांना अटक केली आहे. याबाबत माहिती अशी कि, सोमवार 20 मार्च सायंकाळी 7: 56 ते मंगळवार 21 मार्च सायंकाळी 7: 56 दरम्यान जे.एस.डब्ल्यु स्टील कंपनी डोलवी येथे फेरोनिओबियम स्टोअर मधून आरोपी नं. …
Read More »केंद्र शासनाच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवा -अश्विनी पाटील
खोपोली : प्रतिनिधी भाजप कार्यकर्त्यांनी बूथ सशक्तिकरण अभियान प्रभावीपणे राबवावे तसेच या अभियानाच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढीसाठी, केंद्र शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्याची माहिती जनसामान्यांना द्यावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या उत्तर रायगड महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आवाहन केले. भारतीय जनता पक्षाच्या बूथ सशक्तिकरण …
Read More »मत्स्यदुष्काळामुळे बाजारात शुकशुकाट
मुरूडमध्ये होड्या किनारी विसावल्या; व्यावसायिक, खवय्यांना मासळीची प्रतीक्षा मुरुड : प्रतिनिधी मुरुड हे पर्यटनस्थळ असल्याने येथे दर शनिवार, रविवार पर्यटकांची गर्दी असते. पर्यटकांना आवडणारे मासे मात्र महाग झाल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकांचीसुद्धा नाराजी वाढली आहे. कारण गेल्या अनेक दिवसापासून मासळी मिळण्याचे प्रमाण घटल्याने मासळी मार्केटमध्ये मासळी कमी येऊ लागली आहे. त्यामुळे …
Read More »