आरोग्य प्रहर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासामुळे आज मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग आठ तासांहूनही अधिक काळ संगणकाकडे डोळे लावून काम करीत आहे. त्यामुळे तरुणवर्गात डोळ्यांच्या तक्रारींचे प्रमाण गेल्या काही वर्षांत नोंद घेण्याइतपत वाढले आहे. सातत्याने संगणकाच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित करून काम केल्याने नकळत डोळ्यांची उघडझाप करण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोळ्यांतील अश्रुपटल कोरडे …
Read More »आदिवासी भागात दुष्काळजन्य स्थिती
अपुरा पाऊस; 25 टक्के भातलावणी शिल्लक कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात कशेळेपासून पुढे असलेल्या आदिवासी भागात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळजन्य स्थिती आहे. शेतात पाणी नसल्याने भाताची लावणी पूर्ण झाली नसून प्रामुख्याने आदिवासी भागातील जमीन ही माळवरकस असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पाऊस नसल्याने शेतकर्यांना पीक …
Read More »रायगडात 391 नवे रुग्ण; आठ जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 1) 391 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून, आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 143, ग्रामीण 37) तालुक्यातील 180, खालापूर 38, महाड 37, रोहा 27, अलिबाग 24, पेण 22, उरण 18, पोलादपूर 11, कर्जत, मुरूड व माणगाव प्रत्येकी नऊ, सुधागड …
Read More »रोह्यातील ‘ते’ कृत्य सामूहिक
आणखी सहा जण ताब्यात; एक अल्पवयीन रोहा : प्रतिनिधीरोह्यातील तांबडी येथील बलात्कार व हत्या प्रकरणात आणखी सहा नराधमांना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शनिवारी (दि. 1) ताब्यात घेतले. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यामुळे तांबडीतील 14 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. तांबडी …
Read More »गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना डेडलाइन; 14 दिवस व्हावे लागणार होम क्वारंटाइन
अलिबाग : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्यासह इतर ठिकाणांहून रायगड जिल्ह्यात येणार्या चाकरमान्यांना 7 ऑगस्टपूर्वी जिल्ह्यात दाखल व्हावे लागणार आहे. त्याचबरोबर त्यांना पुढचे 14 दिवस होमक्वारंटाइन रहावे लागणार आहे. या संदर्भात रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी परिपत्रक जारी केले आहे. रायगड जिल्ह्यात 15 हजारांच्या आसपास नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यासह राज्यात …
Read More »लॉकडाऊन काळात तरुणांनी फुलविला भाजीचा मळा
माणगाव : प्रतिनिधी कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे शहरातून गावाकडे आलेले चाकरमानी तरुण शेतीमध्ये विविध प्रयोग करून भाजीपाला पिकवत आहेत. शहरात नोकरी-व्यवसाय गमावलेले तरुण गावी शेतीकडे वळत असल्याने भविष्यात शेतीला चांगले दिवस येतील, असे बोलले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानंतर मुंबई, पुण्यासारख्या शहरातून अनेक चाकरमानी नोकरी, व्यवसाय …
Read More »महाडमध्ये जिल्हा परिषद सदस्यावर प्राणघातक हल्ला; 34 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल
महाड : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आणि शिवसेनेचे खाडी विभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते जितेंद्र सावंत यांच्यावर गुरुवारी (दि. 31) रात्री 10.30च्या सुमारास गावातीलच एका गटाने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सावंत जखमी झाले आहेत. या प्रकरणी त्यांनी हल्लेखोरांच्या विरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, पोलिसांनी कोकरे गावातील 34 …
Read More »प्रधानमंत्री पीक विमा योजना मोबाइल व्हॅनचा शुभारंभ
अलिबाग : प्रतिनिधी – प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत रायगड जिल्ह्यात गावोगावी शेतकर्यांना पीक विमा माहिती देण्यासाठी मोबाइल व्हॅन फिरणार आहे. त्याचा शुभारंभ भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आला. भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड महेश मोहिते आणि अलिबाग ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. भाजप अलिबाग शहर चिटणीस …
Read More »पोलादपूर तालुक्यात दोन कोरोना रुग्णांची भर
पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना महाड व माणगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्यापैकी चार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले, तर शुक्रवारी (दि. 31) पोलादपूरच्या ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या आठवड्यामध्ये पोलादपूर तालुक्यातील चरई येथील एक गंगाराम जंगम हा हायपर डायबेटीस आजार …
Read More »रिलायन्स कंपनीत कामगारांवर अन्याय
लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचा आरोप व निषेध नागोठणे : प्रतिनिधी – येथील रिलायन्स कंपनीने कोरोनाच्या महामारीचा गैरफायदा घेऊन कंत्राटी आणि कायम कामगारांवर अन्याय सुरू केलेला आहे तसेच कंत्राटी कामगारांतील कोरोना रुग्णांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या देखभालीसंदर्भात हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप लोकशासन आंदोलन संघर्ष समितीने केला आहे. या संदर्भात दाद मागण्यासाठी समितीतर्फे …
Read More »