वीजपुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न माणगाव ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात महावितरणचे प्रचंड नुकसान झाले. माणगाव नगरपालिका हद्दीतील जवळपास 70 टक्के भागातील वीजपुरवठा सुरू झाल्याने आता हळूहळू 15 दिवसांनंतर का होईना लोकवसाहती उजळत आहेत. अजूनही 30 टक्के भागातील खंडित वीजपुरवठा सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न होत आहेत, पण महत्त्वाचा नगरपंचायत पाणीपुरवठा विद्युत …
Read More »उत्तम आरोग्यासाठी लाल फळे
आरोग्य प्रहर निरोगी राहण्यासाठी निरोगी दिनक्रमाबरोबरच आहारामध्ये भरपूर पोषक तत्त्वे असलेली लाल फळेसुद्धा गरजेची आहेत. व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्सयुक्त असलेल्या या गोष्टी बर्याच आजारांपासून बचाव करतात. बीट- अँटीऑक्सिडंट, पोटॅशियम, फायबर, फॉलेट आणि व्हिटॅमिन्सने भरपूर बीट आरोग्यासाठीच नव्हे, तर त्वचेसाठीसुद्घा खूप फायदेशीर आहे. यात आढळणारी पोषक तत्त्वे शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करतात. …
Read More »पोलिसांच्या मागे कोरोना
दोन अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाग्रस्त; सात रुग्णांची भर कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्याच्या सर्व भागांत कोरोनाचा संसर्ग पोहचला असून पोलिसांच्या मागे कोरोना लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोठडीमधील आरोपीमुळे कर्जत पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचारी आणि एक पोलीस अधिकारी, तसेच एक महसूल अधिकारी कोरोनाग्रस्त आहे. आता नेरळ पोलीस ठाण्याच्या कोठडीत असलेल्या …
Read More »निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडात अंदाजे 500 कोटींचे नुकसान
अलिबाग : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात अंदाजे 500 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. प्राप्त निधीपैकी 242 कोटी 84 लाख रुपये घरांसाठी देण्यात येणार आहेत, अशी माहिती शुक्रवारी (दि. 19) झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. रायगडात 3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले …
Read More »समाजमाध्यमांमुळे रायगडमध्ये 30 टक्के घटस्फोट
अलिबाग : रामप्रहर वृत्त सध्याच्या युगात मोबाइल, इंटरनेट आणि समाज माध्यमांमुळे जग जवळ आले आहे. मात्र, सोशल मीडियामुळेच कौटुंबिक जीवनात कलह निर्माण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यात समाज माध्यमाच्या वादातून 30 टक्के घटस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. समाज माध्यमांसारख्या गोष्टी स्वस्त आणि आवाक्यात …
Read More »उरण तालुक्यात तीन जणांना कोरोनाची लागण; एकाचा मृत्यू
उरण : वार्ताहर उरण तालुक्यात शुक्रवारी (दि .19) तीन नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहे. त्यात जांभुळपाडा येथील 18 वर्षीय पुरुष, तांडेलनगर येथील 31 महिला, जासई येथील 35 वर्षीय पुरुष व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आहेत. तसेच कोंढरीपाडा करंजा येथील 60 वर्षीय पुरुष यांचा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उरण तालुक्यात …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते सुधागडात नुकसानग्रस्तांना धनादेश वाटप
सुधागड : रामप्रहर वृत्त – निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या सुधागड तालुक्यातील परळी, नवघर, तिवरे चिखलगाव या चार ग्रामपंचायतींमधील नुकसानग्रस्त ग्रामस्थांना शासनाच्या वतीने आर्थिक मदतीचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास सदस्य रवींद्र देशमुख, भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, …
Read More »कारचोराला रत्नागिरीतून अटक
मुरूड : प्रतिनिधी – मुरूड तालुक्यातील काशीद येथील एका बंगल्यात ठेवलेली इनोव्हा गाडी (एमएच 01 सीटी 1505) गाडीसह दोन महागड्या दारूच्या बाटल्या आणि 35 लिटरचे दोन डिझेल कॅन असा ऐवज घेऊन पसार झालेल्या आरोपीला मुरूड पोलिसांनी अटक केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथून मोठ्या शिताफीने आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. दत्ताराम …
Read More »माणगाव तालुक्यात पाच नवे कोरोना पॉझिटिव्ह
दोन वैद्यकीय अधिकार्यांचा समावेश माणगाव : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यात पाच नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, यापैकी दोन रुग्ण माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 11वर पोहोचली असल्याची माहिती तहसीलदार प्रियंका-आयरे कांबळे यांनी दिली. माणगाव येथील तीन, तर इंदापूर व पन्हळघर येथील प्रत्येकी एक …
Read More »कुणी पत्रे देता का पत्रे?
निसर्ग चक्रीवादळानंतर शाळा दुरुस्तीसाठी पत्र्यांची कमतरता पाली : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यातील जवळपास तेराशेहून अधिक जिल्हा परिषद शाळा तसेच अनेक माध्यमिक व खाजगी शाळांचे अतोनात नुकसान झाले आहे. शाळा दुरुस्तीच्या कामांना वेग आला असला तरी शाळांचे छप्पर बसविण्यासाठी ठिकठिकाणी पत्र्यांचा तुटवडा असल्याने कुणी पत्रे किंवा कौले देतो का, अशी …
Read More »