पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात 109 गावे आहेत. हा तालुका अदिवासीबहुल आहे. बहुसंख्य गावे डोंगर व दर्याखोर्यात वसली आहेत. यातील सुमारे 40 टक्के गावांना अजूनही मोबाईल व इंटरनेट सेवा मिळालेली नाही. तर काही गावांमध्ये फक्त ठरावीक कंपन्यांचेच मोबाईल व इंटरनेट सेवा चालते, ती ही व्यत्यय देत. कानाकोपर्यात आपले नेटवर्क असल्याचे …
Read More »खंडाळा घाटात पुन्हा अपघात; 12 जण जखमी
खोपोली : खंडाळा घाटातील अपघातांची मालिका सुरूच आहे. सोमवारच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू व 30 जण जखमी, मंगळवारच्या अपघातात तिघे जखमी या घटना ताज्या असतानाच बुधवारीही (दि. 6) संध्याकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास प्रवासी असलेल्या टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. यात टेम्पोमधील सात जण, दुचाकीवरील दोघे आणि कारमधील तिघे असे …
Read More »खालापुरात दुचाकीचा अपघात
आरोग्य विभागातील अधिकारी गंभीर जखमी खालापूर : प्रतिनिधी वावोशी येथून खालापूरकडे येत असताना वडवळ गावाजवळ खडीवरून दुचाकी घसरून बुधवारी (दि. 6) दुपारी झालेल्या अपघातात पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील अधिकारी सुधीर जोशी गंभीर जखमी झाले. आपघातग्रस्त ग्रुपने तातडीने घटनास्थळी जावून जोशी यांना पुढील उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रूग्णालयात दाखल केले आहे. …
Read More »माणगावजवळ एसटीला टेम्पोची धडक
एक जखमी, दोन्ही वाहनांचे नुकसान माणगाव : प्रतिनिधी मुुंबई-गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यातील इंदापूर गावाच्या हद्दीत बुधवारी (दि. 6) पहाटेच्या सुमारास एसटी बसला समोरुन आलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली. अपघातात टेम्पो चालक जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. एसटी महामंडळाच्या गुहागर आगाराचे चालक चांद नजीर शेख (वय 31, रा. …
Read More »शांतता व सलोखा राखा
डीवायएसपी किरणकुमार सूर्यवंशी यांचे आवाहन पाली : प्रतिनिधी आगामी ईद सण सर्वांनी एकरूप होत शांततेत व सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जोपासत गुण्यागोविंदाने साजरा करावा, असे आवाहन रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी बुधवारी (दि. 6) पालीमध्ये केले. ईद व अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पालीत बुधवारी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. …
Read More »माणगावात ‘अवकाळी’चा धुमाकूळ; भातपिकाचे नुकसान
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून रोज दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळत असून, त्यामुळे भाताच्या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांकडून करण्यात येत आहे. पावसाची सर्व नक्षत्रे संपल्यानंतर दीपावलीपूर्वी पाऊस जाणे अपेक्षित होते, मात्र यंदा दीपावली संपल्यानंतरही …
Read More »रेवदंड्यात दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू
रेवदंडा : प्रतिनिधी चालकाचे नियत्रंण सुटल्याने मंगळवारी (दि. 5) दुपारी रेवदंडा बायपास रस्त्यावरून जाणारी दुचाकी घसरून झाडावर आदळली. या अपघातात दुचाकीस्वार जबर जखमी होऊन मृत्यू पावला. रेवदंडा मोठे बंदर येथील येशुदास जॉन फर्नांडिस उर्फ बाबू हा मंगळवारी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून (एमएच-06, बीसी-4624) रेवदंडा बायपासने जात होता. एका …
Read More »हायवेवरील बॅनर्स धोकादायक
खोपोली : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग अथवा राज्यमार्गावर जाहिरातींचे लावलेले बॅनर्स जीवितहानी अथवा अपघाताला कारणीभूत ठरू शकतात. मुंबई-पुणे महामार्गावरील चौक हद्दीतील कर्जत फाटा येथे बॅनर लावण्यासाठी अनेक लोखंडी स्ट्रक्चर उभे आहेत. त्यातील एका स्ट्रक्चरवरील बॅनर पूर्णपणे फाटून तो हवा येईल तसा लटकून फिरत आहे. त्यामुळे तो कधी तुटेल व कुठे पडेल …
Read More »निधी मंजूर होऊनही कामे रखडली
खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई फाटा ते ताकई गाव आणि पंत पाटणकर चौक ते मोगलवाडी या दोन प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाकडून साडेनऊ कोटींचा निधी ऑगस्ट महिन्यात मंजूर झाला आहे, मात्र निधी मंजूर होऊन चार महिने होत आले तरीही अद्याप या दोन्ही रस्त्यांवर कोणत्याही कामांना सुरुवात …
Read More »पेणमध्ये भिंतीवरील चित्रातून स्वच्छतेचा संदेश
पेण : प्रतिनिधी नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात येत असणार्या स्वच्छ अभियानांतर्गत कार्यालयाच्या आवारातील भिंतीवर विविध प्रकारची चित्रे रेखाटून, सुविचार लिहून नागरिकांमध्ये स्वच्छतेचा संदेश देण्याचे काम करण्यात आले आहे. स्वच्छता हीच सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत पेण नगर परिषदेने विविध उपक्रम हाती घेतले असून, शहरातील महिला, विद्यार्थी यांच्याबरोबर कर्मचार्यांनाही …
Read More »