Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

उंबरवाडी वाळीत प्रकरण चिघळणार

पीडित कुटुंबीयांचा आमरण उपोषणाचा इशारा पाली : प्रतिनिधी वाळीत प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या आरोपींवर जलदरीत्या कायदेशीर व कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा कुटुंबासह आमरण उपोषण करण्याचा इशारा गाव कमिटीने वाळीत टाकलेल्या हाशा हंबीर यांनी दिला आहे. त्यामुळे हे वाळीत प्रकरण चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. सुधागड तालुक्यातील उंबरवाडी (राबगाव) येथील हाशा …

Read More »

बागायतदारांनी फळपीक विमा उतरविणे गरजेचे

कृषी अधिकारी अनाप यांच्या सूचना म्हसळा : प्रतिनिधी प्रतिकूल हवामानात पिकांच्या होणार्‍या नुकसानीत शेतकर्‍यांना विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित फळपीक विमा योजना 2019 शासनाने जाहीर केली आहे. म्हसळा तालुक्यातील प्रत्येक बागायतदाराने आंबा व काजू पिकाचा विमा उतरविणे त्यांच्या दृष्टीने फायद्याचे असल्याचे म्हसळा तालुक्याचे (प्र) कृषी …

Read More »

सुधागडातील जि. प.च्या 18 शाळांना टाळे

सुधागड-पाली ः प्रतिनिधी सुधागडातील जिल्हा परिषदेच्या एकूण 154 शाळांपैकी 2016 ते 2018पर्यंत 18 शाळांना टाळे लागले असून,  ग्रामीण भागात पोट भरण्याचे साधन नसल्याने पालकवर्ग स्थलांतरित होत आहे. त्यामुळे अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. बंद असलेल्यांत तोरंकेवाडी, मढाळी, कासारवाडी, कळंबोशी, कळंब धनगरवाडी, खेमवाडी, केवणी धनगरवाडा, बलाप, रासळवाडी, कोंडगाव, गोंडाळे, हरनेरी, …

Read More »

आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ

हक्काचे वरी-नाचणीचे पीक वाया; अवकाळी पावसाचा कहर पाली-बेणसे ः प्रतिनिधी सुधागडसह जिल्ह्यात मुसळधार व परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या हातचे भाताचे पीक घालवले. माळरान किंवा वरकस जमिनीवर आदिवासी बांधवांनी लावलेले वरी व नाचणीचे हक्काचे पीकही वाया गेले आहे. त्यामुळे वर्षभर काय खावे आणि जगावे कसे, अशा  द्विधा मनःस्थितीत आदिवासी बांधव सापडले …

Read More »

डेंग्यू रोखण्यासाठी जनजागृतीची गरज, -डॉ. तुषार गावंड यांचे आवाहन

पेण : प्रतिनिधी रायगडमध्ये डेंग्यूने थैमान घातले आहे. मुख्यत्वे पावसाची अखेर व हिवाळयाची सुरूवात या काळात फैलावणार्‍या या आजारावर मात करण्यासाठी स्वच्छता आणि त्यासाठी लोकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असून जनतेने आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा. ग्रामपंचायतींनी ‘स्वच्छतेतून आरोग्यम धनसंपदे‘ कडे वाटचाल करण्यासाठी लोकांमध्ये जागृती करावी, असे आवाहन डॉ.तुषार गावंड …

Read More »

आजपासून वरसोलीची जत्रा

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील वरसोली येथील आंग्रेकालीन विठोबाची जत्रा उत्पत्ती एकादशीपासून म्हणजे शुक्रवारपासून 22 ते 26 नोव्हेंबर अशी पाच दिवस भरणार आहे. संबंधित देवस्थान विश्वस्त समिती, नगर परिषद, ग्रामपंचायत, देवस्थानचे सेवेकरी, विविध व्यवस्थेसाठी व तयारीसाठी जोरदारपणे कामाला लागले आहेत.  या जत्रेसाठी केवळ परिसरातीलच नव्हे तर राज्याच्या अनेक भागातून भाविक मोठया …

Read More »

खेळाच्या माध्यमातून जीवनात यश मिळवता येते -आरेकर

मुरूड : प्रतिनिधी  शरीर ही आपली महत्त्वाची संपत्ती असून, खेळ हे शरीर सुदृढ करण्याचे साधन आहे. जीवनात यश मिळवायचे असेल तर खेळ महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुरूड नगर परिषदेचे पर्यटन सभापती पी. के. आरेकर यांनी येथे केले. सर एस. ए. हायस्कूल व स्व. म. ल. दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा …

Read More »

विस्तार शिक्षण संचालकांची कृषी विज्ञान केंद्राला भेट

रोहे : प्रतिनिधी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी नुकताच किल्ला-रोहा येथील कृषि विज्ञान केंद्राला भेट देऊन तेथील कार्याची पहाणी केली.  कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. मनोज तलाठी यांनी डॉ. संजय भावे यांचे स्वागत केले व प्रक्षेत्रावर कार्यरत असलेल्या व कृषि …

Read More »

नियोजन विभागाचे काम आता पेपरलेस

अलिबाग : प्रतिनिधी नियोजन विभागाचा संपुर्ण कारभार पेपरलेस करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज संगणकीय कार्यप्रणालीच्या आधारे कार्यान्वयीत केले जाणार आहे. नियोजन विभागाचे कामकाज 1एप्रिलपासून पेपरलेस होणार आहे. त्यामुळे कुठलीही फाईल निरनिराळ्या विभागात फिरवण्याची गरज भासणार नाही. ही सर्व काम आता एका क्लिकवर होणार आहेत. परिणामी …

Read More »

नागोठण्यातील बिल्डरविरोधात ’महारेरा’कडे तक्रार, आज मुंबईत सुनावणी

नागोठणे : प्रतिनिधी बांधकाम चालू करण्यापूर्वी ’महारेरा’कडे नोंदणी केली नसल्याचा ठपका ठेवत येथील एका नागरिकाने केलेल्या तक्रारीची संबंधित विभागाने तातडीने दखल घेतली असून, उद्या शुक्रवारी (दि. 22) मुंबईत सुनावणी घेण्यात येणार आहे. एखाद्या बिल्डरचे विरोधात नागोठण्यातून महारेराकडे पहिल्यांदाच अशी तक्रार झाली असल्याने निर्णय कसा असेल, याकडे येथील जनतेचे लक्ष केंद्रित …

Read More »